________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
.
ever
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्यायसहावा. पान ३४७. १worceOAGARWeerenceNAVARoccaveeeee
यद्यकमपितं हन्तुं प्रवृत्तो हन्त्यनन्तकान् ॥ २०९॥ है अर्थ- दयालु श्रावकाने अनंतकाय असे कोणतेही पदार्थ केव्हांच खाऊ नयेत. कारण, त्यांत एकाची ! हिंसा करण्याचे मनांत आणिलें असतां अनंत जीवांची हिंसा होते.
नालीसूरणकालिङ्गद्रोणपुष्पादि वर्जयेत् ।।
आजन्म तदभुजामल्पफल घातश्च भूयसाम् ॥ २१० ॥ अर्थ-नाली (?) सूरण, कलंगडे वगैरे पदार्थ खाऊ नयेत. कारण, हे पदार्थ जन्मभर जरी खाल्ले तरी त्यांपासून फल थोडेच होते. परंतु त्यांत नाश मात्र अनंतजीवांचा होतो.
आमगोरससम्पृक्तं द्विदलं प्रायशो नवम् ॥
वर्षास्वदलितं चात्र पत्रशाकं च वर्जयेत् ॥ २११॥ - अर्थ- कच्चे दूध किंवा त्यांत मिसळलेला पदार्थ, हरभरे, वाटाणे वगैरे द्विदल धान्ये खाऊ नयेत. पर्ज-, न्यकालांत तर ह्या धान्यांची डाळ केल्यावांचून मुळीच खाऊ नये. तसेच पालाभाजीहि भक्षण करूं नये.
भोजनकाली मौनविधि. रक्षार्थमभिमानस्य ज्ञानस्य विनयो भवेत् ॥
तस्मान्मौनेन भोक्तव्यं नायं हस्तादिसञ्ज्ञया ।। २१२ ॥ FrowavraavavasavanmaAANAVAawaSavavaanaamarMVANA
0000000wMBIN00
For Private And Personal Use Only