________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
POcwweeewweceive
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७१९. wwnershenevaaeeeeeeeeeeeeeeeeees ४ अर्थ- पति मृत झाल्यावर त्याला दहा दिवस होण्याच्या आंतच जर त्याची स्त्री समूत झाली तर ती है पुढे ऋतुमती होऊन तिने योग्यकाली [चवथ्या दिवशी] स्नान केलें ह्मणजे शुद्ध होते. मग तिने अलंकार वगैरे सौभाग्यवस्तूचा त्याग करावा.
बाईट मृत्यु. विद्युत्तोयाग्निचाण्डालसर्पपाशछिजादपि ॥
वृक्षव्याघ्रपशुभ्यश्च मरणं पापकर्मणाम् ॥ १०२॥' ___ अर्थ- आतां दुर्मरण सांगतात-- वीज, पाणी, अग्नि, चांडाल, सर्प, फास, पक्षी, वृक्ष, वाघ आणि अन्यपशु ह्यांच्यापासून पातकी मनुष्याला मरण प्राप्त होते.
आत्मघात केल्यास. आत्मानं घातयेद्यस्तु विषशस्त्राग्निना यदि ॥ स्वेच्छया मृत्युमामोति स याति नरकं ध्रुवम् ॥ १०३ ॥ देशकालभयाद्वाऽपि संस्कत नैव शक्यते ।। नृपाद्याज्ञां समादाय कर्तव्या प्रेतसक्रिया ।। १०४ ।। वर्षादूर्ध्व भवत्तस्य प्रायश्चित्तं विधानतः॥
AUoNeOWive
For Private And Personal Use Only