________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ४९७.
कण्ठाकुन्तायें सूत्रं तु कुयुर्वे क्षालनं द्विजाः ॥६६॥ इति येज्ञपिवातकर्म ॥ अर्थ- ब्राह्मणांनी कापसाचे यज्ञोपवीत धारण करावें. क्षत्रियांनी सुवर्णाचे आणि वैश्यांनी पट्टमूत्राचें। यज्ञोपवीत धारण करावे. तोंडांत धरलेले, दोनी हातांनी धरून गळ्यांतून वर उचललेलें, तुटलेले, दोघांनी सूत काढून केलेले, विधवेने मूत काढ़न केलेलें, भोजनानंतर केलेले, आणि अध्यायाच्या दिवशी केलेले असे सप्ततंतु ( यज्ञोपवीत ह्यावरून यज्ञोपवीत सात परांचे असावे असे दिसते) धारण करूं नये. आशौच संपले असता, पातक केले असतां, यज्ञोपवीत पलिन झाले असतां, अंगांना तेल लावून स्नान करावयाचे असतां, त्रैवर्णिकांनी यज्ञोपवीत गळ्यांतून बाहेर काढून स्वच्छ धुवावें. ही यज्ञोपवीतक्रिया सांगितली.
व्रतचर्यामहं वक्ष्ये क्रियामस्योपविभ्रतः ।।
कटयूरूर:शिरोलिङ्गमनूचानवताचितम् । ६७॥ अर्थ-गुरूजवळ अध्ययन करणा-या शिष्याला उचित अशी-कंवर, मांड्या, हृदय आणि मस्तक ह्यांची-चिन्हें धारण करणाऱ्या त्या कुमाराची व्रतचयों सांगतो.
कटिलिंग. कटिलिङ्गं भवेदस्य मौजीवन्धं त्रिभिर्गुणैः ॥
SPLENIORN
For Private And Personal Use Only