________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०२.
SPoesMUMMorn
४ अर्थ-प्रमूति झाली असतां आईबाप व सपिंड ह्या सर्वांस दहा दिवस जननाशीच असते. हे आशाच क्षत्रियांना बारा दिवस असते, आणि शूद्रांना पंधरा दिवस असते.
विदिनं यत्र विप्राणां वैश्यानां स्याच्चतुर्दिनम् ॥
क्षत्रियाणां पञ्चदिनं शूद्राणां च दिनाष्टकम् ॥ ४७॥ - अर्थ- जेव्हां ब्राह्मणाला तीन दिवस आशौच असते त्या ठिकाणी वैश्याला चार दिवस, क्षत्रियांना पांच दिवस, आणि शूद्रांना आठ दिवस आशौच समजावे.
नालच्छेदनाच्या पूर्वी मूल मृत झाले असता. नाभिच्छेदननः पूर्व जीवन् यातो मृतो यदि ।।
मातुः पूर्णमतोऽन्येषां पितुश्च त्रिदिनं मतम् ॥ ४८।। अर्थ- जीवंत उपजलेले मूल नालच्छेदनाच्या पूर्वीच जर मृत झाले, तर मातेला दहा दिवस आशौच, असते, आणि सपिंडांना व पित्याला तीन दिवस जननाशौच असते.
उदरांत मृत झालेले मूल जन्मले असता. मृतस्य प्रसवे चैव नाभिच्छेदनतः परम् ।। मातुः पितुश्च सर्वेषां जातीनां पूर्णसूतकम् ॥४९॥
BHAROSAMBee
For Private And Personal Use Only