Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
Catalog link: https://jainqq.org/explore/003839/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ Home nane श्रीसमंतभद्राचार्य विरचित स्वयंभूस्तोत्रचतुर्विंशति जिनस्तुति. Docedoe. comssettitcorecanseantoDNORAMAGradaba श्रीप्रभाचंद्राचार्यकृत संस्कृत टीकासहित भाषांतर करणार--- श्रीयुत जिनदास पार्श्वनाथ 'न्यायतीर्थ' सोलापूर. ' प्रकाशक--- दोशी सखाराम नेमचंद, सोलापूर. HARDDEAORRUSTD-90Kg मुद्रक-- पं. वंशीधर उदयराज, मा० " श्रीधर प्रेस" घर नंबर ४७७ शुक्रवार पेठ सोलापुर. का - - - किंमत २॥ रूपये. SHAILEEPAL Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रस्तावना. विद्या व कला यांची उन्नति राजांच्या आश्रयाने होते असे ह्मणतात वरे आहे. आपण पूर्वेतिहासाकडे सूक्ष्मरीतीने पाहिल्यास ही गोष्ट | आहे असे आढळून येईल. जैन वाङ्मयाची उन्नति होण्यास राग्य बराच कारणीभूत झाला आहे; अनेक विद्वन्मुकुटमणि जैवार्य, राजांचे गुरु होते. व कित्येक आचार्यांनी तर गृहस्थाश्रमांत तांना स्वतः राजपद भोगिलें आहे. कित्येक जैनाचार्यांनी वादा। अन्य विद्वानांना परास्त केले, त्यामुळे तत्कालीन राजे जैनाचावे शिष्य बनत असत असेंही इतिहासामध्ये अढळून आले आहे. लिंकदेव लघुहब्ब या नांवाच्या राजाचे पुत्र होते. हिमशीतल राजा वा शिष्य होता. पूज्यपाद आचार्य दुर्विनीत राजाचे गुरु होते. चंद्र आचार्य भोजराजचे गुरु होते. आदि. पुरणकार जिनसेना. र्य हे अमोघवर्ष राजाचे गुरु होते. तसेंच नेमिचंद्र आचार्य चामुंयाचे गुरु होते हे प्रसिद्ध आहे. महान् तार्किक व कवि असे वाराज पंडित जयसिंह राजाचे गुरु होते. पूर्वकाली जैन वाङ्मयाची जी तति झाली तिला राजे व मोठमोठे श्रीमंत लोक कारणीभूत होते. वरून जैनवाङ्मयाची वाढ व्हावयाला पूर्व परिस्थिति बरीच अनुकूल ती हे दिसते. खरोखर धर्माची, देशाची किंवा समाजाची उन्नति ही बाङ्मयाच्या कर्षावर अवलंबून आहे. ज्या समाजाचे वाङ्मय उन्नतिशील नाही, समाज उन्नतिमध्ये सर्व समाजांच्या मागे राहील, हे निःसंशय खरें हे. चांगले वाग्मय लोकांचे अज्ञान दूर करिते व त्यांची उन्नति का तं. भशा वायाचा पूर्वकाली जैन समाजाने फार जोराने प्रसार का होता. यामुळेच साकाली जैन जाति जन्मतिशील गणिली Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ जात असे. त्या कालच जैन वाङ्मय या काली देखील पाश्चात्य विद्वानांच्या प्रशंसस पात्र झाले आहे. जैनाचार्यांनी अविश्रांत परिश्रम करून जी वाङ्मयसेवा केली आहे ती अपूर्व आहे. जैनसमाज या योगे चिरकालपर्यंत आचार्यांचा ऋणी राहील. जैन वाङमय, हे प्राकृत, संस्कृत, कर्नाटक तामील व हिंदी या भाषांतून मुख्यत्वेकरून आढळून आले आहे. हिंदी भाषेतील वाङ्मय जसे स्वतंत्र नाही तथापि तें प्राकृत व संस्कृत ग्रंथांच्या अनुवादर. पाचे माह. कर्नाटक व तामील भाषेचें जैन धारमय बहुतेक स्वतंबरूपाचे माहे. परंतु महाराष्ट्र भाषेच्या जैन वाग्मयाची स्थिति भत्यंत लि. राशाजनक आहे. आणि अणनच महाराष्ट्रीय जैन जातिमध्ये भज्ञान पसरले आहे. महाराष्ट्र भाषेचे जैनबाग्मय जर वाढणार नाही तर या जाताचे अज्ञान केव्हाही दूर होणार नाही. यास्तव या भाषेत जैन बामयाची वृद्धि करण्याचा जैन विद्वान लोकांनी फार जोराचा प्रयत्न करावयाला पाहिजे. हिंदी किंवा कर्नाटक जैन पायाशी महाराष्ट्र जैनवामियाची तुलना केली तर आपले महाराष्ट्रीय जैन वाड्मय त्यापुढे का पदा आहे. काही महाराष्ट्र जैन कवीनी मराठी भाषेत ग्रंथ लिहिले आहेत परंतु ते फारच थोडे आहेत. अलीकडे आपल्या भाषेत जन वाङ्मय निर्माण होऊ लागले आहे. ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. तथापि अधिक प्रमाणाने याची वाढ आपल्या भाषेत व्हावयास पाहिजे. असे झाले झणजे महाराष्ट्रीय जैन जातीचा गौरव होईल, भसो. जनवाअयाची भरुपस्वल्प सेवा आपणही यथाशक्ति करावी या हैसूमें स्वयंभू स्तोत्राचे भाषांतर करण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला माहे. है स्वयमूस्तोत्र संस्कृत वाग्मयातील अद्वितीय रत्न आहे. जरी यंत चोवीस तायकराची स्वति केली गेली माहे तथापि केवळ यांत भक्तिने Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ (1) जिनगुण वर्णनच न करितां प्रथकार समंतभद्राचार्यांनी अनेक तात्विक विषयांचे सुंदर वर्णन केले आहे. यामुळे हे स्तोत्र अद्वितीय आहे. असे traiter हरकत नाही. जैन, पदार्थांचे स्वरूप कसे. मानितात व tailer स्याद्वाद काय आहे हे या स्तोत्रांत उसम रीतीने प्रतिपादिले आहे. साहित्य दृष्टीनें विचार केला तर यांत त्याही प्रकारचे वणिन केलेले तज्ज्ञांस आढळून येईल, धर्म, न्याय, साहित्य व व्याकरण या सर्व दृष्टीनें हैं स्तोत्र अत्युत्तम आहे. या स्तोत्राच्या शेषटच्या श्लोकांतील चौथ्या चरणामध्ये ग्रंथकाराने आपले नांव प्रकट केल आहे. तें असें ' तब देव मतं समंतभद्रं सकलं ! यावरून हे स्तोत समंतभद्र आचार्यांनी लिहिल आहे हे व्यक्त होतं. या स्तोत्राच्या रचनेचा इतिहास समंतभद्राचायांच्या चरियमध्ये लिहिला आहे. या स्तोत्रावर प्रभाचंद्राचार्यांनी लहानशी पण अभिप्रायपूर्ण अशी टीका लिहिली आहे. या प्रभाचंद्राचार्यांनी प्रमेयकमलमाड व न्यायकुमुदचंद्रोदय या सारखे प्रचंड तर्कग्रंथ लिहिले आहेत. स्वयंभू स्तो. atter प्रशस्तीचा लोक व प्रमेयकमलमाडाच्या प्रशस्तीचा लोक यांची समानता साळे या दोन्ही ग्रंथांचा कती एकच आहे असें अनु मान करावयाला कोणती हरकत नाही. तसेच स्वयंभू स्तोत्रांतील तात्विक प्रतिपादन करणाऱ्या लोकांची टीका या आचायांनी मोठ्या खुबीनें लिहिली आहे. यावरूनही या प्रथांचा कता एकच असावा असें वाटते. श्री जिनसेन आचायांनी मोठ्या गौरवाने आदिपुराणामध्ये या आचार्यांचा उल्लेख केला आहे. अकलंक, माणिक्यनंदी. विद्यानंदि, प्रभाचंद्र, जिनसेन इत्यादिक आचार्य समकालीन झाले आहेत. आचार्य प्रमाचद्रांनी अकलंक. विद्यानंद व समन्तभद्र यांचं स्मरण केले आहे. प्रभाचंद्राचार्यांचा अस्तित्वकाल विक्रमाचे नववें शतक मामलें जातें. स्वयंभू स्तोत्राचा अनुवाद कस्तांना कोठें कोठें विशेष स्पष्टीकरण केलें Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ १.) आहे. हे स्पष्टीकरण राजवार्तिक, श्लेषार्तिक, प्रमेयकमलमार्तण्ड, हस्त्र इत्यादि ांच्या आधारें लिहिलें आहे. श्रीमान पं. वंशीधरजी हे माझे विद्यागुरु आहेत, त्यांच्या कृपे - मुळे मी या ग्रंथाचें भाषांतर करण्यास यथाशक्ति समर्थ झालों यास्तव त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तसेंच श्रीमान रावजी सखाराम दोशी यांच्या प्रेरणेनें हें अनुवादाचें कार्य हातीं घेऊन तें मी पूर्ण केलें. या ग्रंथाचे प्रकाशन करून त्यांनी जैन समाजास ऋणी करून ठेविलें यास्तव त्यांचा मी फार आभारी आहे. माझ्या या कृतींत बरेच दोष असण्याचा संभव आहे. तथापि मनुष्य हा चुकीस पात्र आहे असें समजून वाचकांनीं क्षमा करावी अशी माझी त्यांना सविनय प्रार्थना आहे. जिनदास पार्श्वनाथ फडकुले. सोलापूर, पौष शुक्ल सप्तमी रविवार वीरनिर्वाण २४४७ विक्रम संवत् १९७६ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ स्वामी समन्तभद्राचार्य। परोपकारी मनुष्यांचे जीवन जगाचे कल्याण करण्याकरिता असते. परोपकारी माणसे आपल्या कृत्यांनी जगास हमेशा ऋणी करून सोडतात. अशांचे जीवनचरित्र जगास आदर्शभूत असते. सत्पुरुषांची कृत्ये हीच त्यांची स्मारके होत. सत्पुरुष जरी कालाच्या अनंत उदरामध्ये गडप झाले तरी त्यांच्या सत्कृत्यांचा नाश कालाला कधीही करितां येत नाही. ती हमेशा सूर्यप्रकाशाप्रमाणे सर्व जगाच्या नेत्रांना जगाच्या अंतापर्यंत दिपवित असतात. सत्पुरुषांचे शरीर हे क्षणभंगुर आहे. परंतु त्यांचे गुण कल्पकालपर्यंत राहतात. त्यांचा केव्हाही नाश होत नसतो. 'शरीरं क्षणविध्वंसि कल्पांतस्थायिनो गुणाः ' ही कव्युक्ति वर लिहिलेल्या वचनाचे सत्यत्व पटवितें... दिगंबर जैन धर्मामध्ये त्याच्या प्रारंभापासून आजपर्यंत असंख्यात सत्पुरुष होऊन गेले आहेत. त्यांची कीर्ति अजरामर झाली आहे. सत्पु. रुषांच्या मालिकेमध्ये भगवान समन्तभद्र उत्पन्न झाले होते. दिगंबर जैन धर्मामध्ये हे सर्वोच्च स्थानावर विराजमान झाले आहेत. . ___ यांनी आपल्या विद्वत्तेने जैनधर्माची उन्नति केली. अनेक भिन्नमतीय विद्वानांशी वाद करून त्यांना जैनधर्माचे महत्व दाखवून दिले. भगवत् समंतभद्राचार्यानंतर जे प्रसिद्ध विद्वान आचार्य झाले त्यांनी आपल्या ग्रंथांतून भगवत् समंतभद्राचार्यांची प्रशंसा केली आहे. पूज्य. पादाचार्यांनी जैनेंद्र व्याकरण लिहिले आहे. त्यांत ' चतुष्टयं समन्तभद्रस्य ' या सूत्रानें समन्तभद्र आचार्यांचा उल्लेख केला आहे. हरीवंशकार जिनसेनाचार्यांनी समंतभद्रांची वाणी महावीर तीर्थकरांच्या वाणीप्रमाणे आहे असे मटले आहे. जीवसिद्धिविधायीह कृतयुक्त्यनुशासनम् । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ पर समन्तभद्रस्य वीरस्येव विङ्गम्भते ॥ वर्ष- महावीर स्वामीचे पचन जीवांना मोक्षप्राप्तीस कारण माहे. ते प्रमाण व नय यांच्याद्वारे आहे. समंतभद्राचार्याचेही पचन महावीरस्वामीप्रमाणेच पूज्य आहे. समंतभद्राचार्याचे वचन जीवसिद्धि नावाचा पंथ करणारे आहे. (जीवसिद्धि या नांवाचा एक ग्रंथ समन्तभद्र आपायांनी लिहिला असावा अमें यावरून दिसते.) व ते युक्त्यनुशा. सन नावाचा ग्रंथ करणारे आहे. [ युक्यनुशासन हा ग्रंथ माणिकचंद्र ग्रंथमालेमध्ये सटीक छापला गेला आहे. ] हरिवंशकार जिनसेन आचार्य हे आदिपुराणकार भगवजिनसेन भाचार्याहून भिन्न आहेत. हरिवंश हा ग्रंथ जिनसेनांनी शक सं..७०५ मध्ये लिहिला आहे. आदिपुराणकार भगवरिजनसेनाचार्यानी समंतभद्राचार्याविषयी जे प्र. सोद्वार काढले से है नमा समंतभद्राय महते कविवेषसे। पाचोषजपातेन निर्मिनाः मताद्रयः ।। * कवीनां गमकनांच वादिनां वाग्मिनामपि । शः सामन्ती पूर्णपूजामायते ॥ अर्थ:- ज्याच्या वचनलपी वनाच्या पडण्याने मिथ्यामतरूपी प. पंतांचा चुराडा झाला त्या कविमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या-श्रेष्ठ असलेल्या समंतभद्राचार्यास नमस्कार असो कवि, गमक, वादी व वाग्मी यांच्या मस्तकावर देवील समंतभद्राचायाचे यश नडामणिप्रमाणे शोभू लागते. * टीपः-कविनूतनसंदर्भो गमकी (शाखबोधक) कृबिमदकः। वादी विजयवाग्वृत्तिवाग्मी स्याजनरंजकः ॥ अर्थ:--नवीन नवीन कविता करणारा कवि होय. शास्त्रांचा उ. पदेश करणारे किंवा कवींच्या कृतींची ममें शोधून काढणारे ते गमक UENT Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ होत. वाद करून विजय मिळविणारे ते वादी व श्रोत्यांचे मनोरंजन करणारे ते वाग्मी होत. समंतभद्राचार्यांच्या ठिकाणी हे चारी गुण पूर्ण उतरले होते. यामुळे त्यांचे यश सर्वत्र पसरले होते. यावरून न्यायकाव्य, व्याकरण व वक्तृत्व या गुणांमध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता हे व्यक्त होते. धीरनंदि आचार्यांनी चंद्रप्रभ काव्यामध्ये सत्पुरुषांच्या पचनाचे महत्व वर्णन करितांना समंतभद्र आचार्याविषयी . असें झटले आहे. गुणान्विता निर्मलपत्तमौक्तिका नरोत्तमै उविभूषणोकता । महारयष्टिः परमेव दुर्लभा समंतभद्रादिभवाच भारती ।। अर्थ:-दोग्याने युक्त, स्वष्ठ व गोल मोती ज्यामध्ये आहेत आणि ज्याला श्रीमंत लोक आपल्या कंठामध्ये धारण करून त्याला शोभा भाणतात, अशा सुंदर हाराबी प्राप्ति होणे अशक्य नसते. परंतु धैर्य भौदार्य किंवा मूलगुण व उत्तरगुण गचे वर्णन करणारी, निर्मल पा. रित्राला धारण करणाग्या मोक्षवासी जीवा कथन करणारी, मोठ. मोगा आचार्यानी भूषणाप्रमाणे आपल्या कंठामध्ये सतत धारण केलेली अशी समतमा महान आचार्य ची वाणी. आपणास प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे. भगवान् समंतभद्र आचार्याची वाणी प्राप्त होणे दुर्लभ आहे असा या श्लोकाचा आशय आहे. क्षत्रचूडामणि गथचिन्तामणि या ग्रंथांचे कर्ते यादीभासिंह रवि आपल्या गपचिन्ता. मणि प्रयामध्ये समंतभद्राचार्याविषयों असे प्रशसोद्वार काटतात... सरस्वतीस्वैरविहारभूमयः समंतभद्रप्रमुखा मुनीश्वराः । अरंतु वाग्वजनिपातपाटितप्रतीपराांतमहीप्रकोटयः ॥ . अर्थ-सरस्वतीची क्रीमममी बनलेले अर्थात् ज्यांच्या दयांत सरलती मनसोक्त क्रीडा करीत आहे असे व बबनलपी वजाच्या प्रहा. हामी भन्ममतांत्री सिद्धांतरूपी पर्वताची शिखरे, जमीनदोस्त करूम डाकणारे-समन्तभवारिक महाकवीश्वर सदा विजयी होवोत. पापरून Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ (४) आचार्यांना अन्यमतांतील तत्वांचे ज्ञान अत्युत्कृष्ट होते हे दिसून येईल. ____ याचप्रमाणे वसुनंदि, अकलंकदेव, विद्यानंद व शुभचंद यांनी ही अशाच रीतीचे प्रशंसोद्गार काढले आहेत. त्या सर्वांचा उतारा येथे दिल्याने भगवान् समंतभद्राचार्यांची मान्यता दिगम्बर जैनधर्मामध्ये केवढी मोठी होती हे दिसून येईल. ___लक्ष्मीभृत्परमं निरुक्तिनिरतं निर्वाणसौख्यप्रद । । कुज्ञानातपवारणाय विधृतं छत्रं यथा भासुरम् ॥ सज्ज्ञानर्नवयुक्तिमौक्तिकफलैः संशोभमानं यथा । • वन्दे तद्धतकालदोषममलं सामभद्रं मतम् ॥ अर्थः ---अतिशय शोभणारे, निर्वाण सौख्याची भव्यांना प्राप्ति करून देणारे, कलिकालाच्या दोषांचा नाश करणारे, पवित्र असें समतभद्राचार्यांचे मत मी वन्दितो. आपण आपल्या मस्तकावर छत्र धारण केलें ह्मणजे आपण उन्हाच्या त्रासांतून सुटतो, छत्र जसे उन्हापासून आपला बचाव करिते त्याचप्रमाणे समंतभद्राचार्यांचे मतरूपी छत्र अज्ञानरूपी उन्हापासून भव्यजनांचे संरक्षण करिते. विद्वज्जनांनी हें. आपल्या मस्तकावर धारण केले आहे, याच्या सभोवती प्रमाण व नय रूपी मोती बसविली आहेत. व हे अतिशय सुंदर दिसते. याप्रमाणे वसुनन्द्याचार्यांनी समंतभद्राच्या मताची स्तुति केली आहे व ते त्यांनी वन्द्य मानिलें आहे. भट्टाकलंकदेवांनी समन्तभद्राचार्यांच्या देवागमस्तोत्रावर अष्टशती नावाचा टीकाग्रंथ लिहिला आहे. ग्रंथारंभी भट्टाकलंक देवांनी समते भवाचार्यांची जी स्तुति केली आहे ती अशी: तीर्थ सर्वपदार्थतत्वविषयस्याद्वादपुण्योदधे-। मध्यानामकलङ्कभावकृतये प्रामावि काले कलौ ॥ मेनाचार्यसमन्तभद्रगतिना तस्मै नमः संततम् । कसा पिनियते इतको भगाता देवागमस्तकृतिः ॥ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ अर्थ:- या कलिकालामध्ये भव्य लोकांचा कर्ममल धुऊन जावा ह्मणून व सर्व जीवाजीवादि तत्वांचा साठा आपल्या पोटांत ठेवणाऱ्या स्य द्वादरूपी पवित्र समुद्रात त्यांचा प्रवेश व्हावा ह्मणून ज्यांनी शास्त्र रचनारूपी घाट बांधिला, त्या समन्तभद्र आचार्यांना वारंवार नमस्कार करून त्यांनी रचिलेल्या देवागम स्तोत्राचे विवरण मी..(अकलंक देव) करितो. समंतभद्राचार्यांच्या ग्रंथाचें जो उत्तम रीतीने अध्ययन करितो स्याचा अवश्य स्याद्वाद समुद्रामध्ये प्रवेश झाल्यावांचून राहणार नाही. यावरून त्याद्वाद समुद्रामध्ये प्रवेश करण्यास घाटाप्रमाणे त्यांचे ग्रंथ सहाय्य करितात असे भाकलंक देवांनी में बटले ते नि:संशय खरें विद्यानंद आचयांनी समंतभद्राचार्याविषयी जे उमार काढले भाहेत से है: नित्याधेकान्तगर्तप्रपतनविषशान्माणिनोऽनर्थसार्थाबुद्ध नेतुमुधैः पदममलमलं मगलानामलक्ष्य ॥ स्माद्वादन्यायवर्ती प्रथयदवितथार्थ वचः स्वामिनोदः। अशापत्वात्प्रवृत्तं जयतु विघटिताशेषमिथ्यावादम् ॥ -मयकाल, भनिस्यैकात वगैरे एकांत मतरूपी सायात पडलेल्या प्राण्यांना दुःखसमूहांतून पर काढून अत्यंत मुखदायक अशा स्थानी पोहोचविणारे स्याद्वाद मीतीचा रस्ता दाखविणारे, सत्यपदावा वर्णम करणारे, अनेक मिष्पाकल्पनांचे खंडन करणारे, विद्वत्ताप्रपुर असे स्वामी समंतभर यांचे भाषण त्रैलोक्यात हमेशा विजयी होवो. ज्ञानार्णव पंथाचे कर्ते शुभचंद्राचार्य असें झणतात. समंतभद्रादिकवीन्द्रभास्वत स्फुरन्ति यत्रमिलमुक्तिरश्मयः। मजति खद्योतवदेव हास्यतां न तत्र किंज्ञानलबोद्धता जनाः॥ अर्थ:--सूर्यतुल्य समंतभदादि कवीश्वराचे निर्मल, निर्दोष पन. रूपी किरण जेथें प्रकाश पाहित असतात ते थोत्रामा मामाने उस Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ झालेले लोक सोनकिड्याप्रमाणे हास्यास्पद अवस्थेला प्राप्त होत नाहीत काय ? हस्तिमल्ल कवि आचार्याबद्दल असें ह्मणतो-- श्रीमूलसंबव्योमेन्दुर्भारते भाविःर्थकृत् । देशे समंतभद्रारव्यो मुनि यात्पदर्धिकः ॥ तत्वार्थसूत्रव्याख्यानगंधहस्तिप्रर्वतकः । स्वामी समंतभद्रोऽभूदेवागमनिदेशकः ॥ अवटुतटमटति झटिति स्फुटपटुवाचाटधूर्जटेर्जिह्वा । वादिनि समंतभद्रे स्थितवति सति का कथान्येषां ॥ अर्थः----स्वामी समंतभद्राचार्य मूलसंघरूपी आकाशामध्ये सूर्याप्रमाणे होते. ते भरतक्षेत्रांत भविष्यकाली तीर्थकर होणार आहेत. त्यांना पदर्धि होती अर्थात् ते चारण ऋद्धीच्या प्रभावाने आकाशांत गमन करीत असत. स्वामी समंतभद्रांनी देवागमस्तोत्र रचिले व तत्वार्थसूत्रावर गन्ध हस्ति नावाचे महाभाष्य लिहिले. निपुण व बोलण्यांत चतुर अशा महादेवाची देखील जीभ वादीन्द्र समंतभद्रांना पाहिल्याबरोबर लागलीच खान्यांत जाऊन पडते. अर्थात् तिच्याने एक शब्दही बोलवत नाही. मग भगवान समन्तभद्राचार्यापुढे इतर तुच्छ विद्वानांचे काय चालणार भाहे. यावरून भाषायांची असामान्य विद्वत्ता प्रकट होते. प्रचंड वि. द्वान देखील अ.चार्यापुढे फिके पडत असत. एका कवीने आचार्याविषयी असें झटले आहे. कुवादिना स्वकान्तानां निकटे परुषोक्तयः। समन्तभद्रयत्यग्रे पाहि पाहीति सूक्तयः ।। अर्थात्-- कुवादी आपल्या स्त्रियापुढे कठोर भाषणे करितात. परंतु भाचार्य समंतभद्रांना पाहिल्याबरोबर मुनिराज माता आपणच भामचे रक्षक माहात असे मधुर शब्द बोलतात, यावरून त्यांनी भनेक कि. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ १११) मोना बाद करून परत केले होते. हैं व्यक्त है तै. अवण बेळगुळ येथे विन्ध्यगिरी पर्वतावर गोम्मटस्वामीची एक सुंदर विशाल प्रतिमा आहे. त्या पर्वतावरील एका जनमंदिरामध्ये एका विशाल शिलेवर मलिषेण प्रशस्ति नांवाचा एक मोठा लेख खोदलेला आहे. या लेखामध्ये आचार्य समंतभद्र यांचा खाली लिहिल्याप्रमाणें परिचय मिळालेला आहे. तो असा कांच्या नाटकांह मलमलिनतनुलबुशे पांडुपिंड: । पुण्ड्रेण्ड्रे शाक्यभिक्षुर्दशपुरनगर मिष्टभोजी परिवाद् ॥ वारणस्यामभूवं शशधरधवलः पांडुरंगस्तपस्वी | राजन् यस्यास्ति शक्तिः स वदतु पुरतो जननिग्रन्थवादी ।। बन्यो भस्म भस्मसात्कृतपटुः पद्मावतीदेवता-1 दत्तोदात्तपदः स्वमन्त्रवचनव्याहूतचन्द्रप्रभः ॥ आचार्यः स समंतभद्रयतिभद्येनेह काले कलौ । जैनं वर्त्म समंतभद्रमभवद्भद्रं समतामुहुः ॥ यस्यैवं विद्या वादारम्भसंरम्भविजृम्भिताभिव्यक्तयः सूक्तयः । पूर्व पाटलिपुत्र मध्यनगरे भेरी मया ताडिता । पथान्मालव सिन्धुढक्कविषये कांचीपुरे वैदिशे । प्राप्त करहाटकं बहुभर्ट विद्योत्कटं संकटम् ॥ वादार्थी विचराम्यहं नरपते शार्दूलविक्रीडितम् || अर्थ :-- मी [ समंतभद्राचार्य ] कांची शहरांत नग्नमुनि होतो. त्या वेळेस माझे शरीर मलाचीं पुटे चढल्याने मळकट झालेलें होतें. छांबुश शहरांत सर्व अंगाला भस्म लावल्यामुळे पांढरा दिसत होतो. पुंड शहरामध्ये बौद्ध यतीचा वेष घेऊन राहिलों होतो. व दशपुर शहरामध्ये. पक्कान्न झोडणारा परिव्राजक बनून राहिलों. आणि बनारस येथें सर्व अंग भस्म चर्चित झाल्यामुळे चंद्राप्रमाणे पांढऱ्या कांतीचा शैव तपस्वी बनलों. हैं राजन् भी जैन निग्रंथमुनि आहे. वाद करण्यांत निपुण आहे. जर Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ कोणाच्या मनगटामध्ये वाद करण्याची इति असेल तर याला मी भाव्हान करितो, त्याने माझ्याबरोबर बाइ करावयाला साज हावै, ज्यांनी भस्मक रोगालाही भस्म कसन टाकलं, पावती देवीने ज्यांना उन्नत पदाला पोहोचविलं, ज्यांनी मंत्रयुक्त स्तोवाष्पा पठनाने चंद्रप्रभ तीर्थकरांची प्रतिमा प्रगट केली. या या योगे या कलिकालामध्ये पुनः कल्याणकारक असा जैनधर्म उदयास आलाप सर्व भव्य लोकांचे कल्याण झाले. असे ते समंतभद्र आचार्य भामांस बंध आहेत. प्रथमतः मी पाटलीपुत्र शहरामध्ये बाद करण्यासाठी मेरी वाजविली होती. तदनंतर माळवा, सिंध प्रांत, ढाका, कांचीपूर व वैदिश या ठिकाणी बादमेरी वाजविली होती. तदनंतर विद्वानांनी व शूर पुरु. षांनी भरलेल्या करहाटक देशांत गेलो होतो. हे राजा, वाद करण्याची इच्छा करणाग मी सिंहाप्रमाणे निर्भय होऊन फिरत आहे. __ यापमाणे मलिंषण प्रशस्तिमध्ये आचायांचा वृत्तांत बणिला आहे. या मलिषण प्रशस्तिमध्ये वादिराज, दयापाल, वगैरे आचार्यांचा उल्लेख भाहे. ही प्रशस्ति फार महत्वाची आहे. या प्रशस्तिची ऐतिहासिक हकीकत सत्य आहे. इतिहास संशोधकांना या प्रशस्तिचा फार उप. योग होतो. या प्रशस्तीत आचार्य समंतभद्र यांची जी हकीकत लिहिली आहे ती प्राचील आहे. ब्रह्म नेमिदत्त यांनीहि आराधना कथा कोषामध्ये आचार्यांची हकीकत लिहिली आहे यामुळे ती विश्वसनीय आहे. तसेंच प्रभाचंद्र आचायांनी प्राकृत भाषेत आचायांचे चरित्र लिहिले आहे त्याचा आधार घेऊन नेमिदत्त आचार्यांनी समंतभद्र आचायांचे चरित्र लिहिले आहे असे ही ह्मणतात. अशी हजार हजार वर्षांची प्राचीनप्रमाणे याविषयी सांपडतात. __ 'प्राचीन लेखमाला' या पुस्तकामध्ये आचार्य समंतभद्राविषयी असा उल्लेख आहे--- Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ निपालमालि-1 भौगपिच्छमानपत्य बलाकपिछ। शिष्योऽजनिष्ट भुवनत्रयवार्तिकीतिः ॥ धारिखचंधुरखिलावनिपालमौलि। मालाशिलीमुखविराजितपादपमः ॥१॥ एवं महाचार्यपरम्पराया स्यात्कारद्रमांकिततत्वदीपः । भद्रः समंताद् गुणतो गणीशः समंतभद्रोऽजनि वादिसिंहः २ अर्थ:--श्रीगृद्धपिच्छ आचायांचे बलाकपिन्छ या नावाचे शिष्य झाले. यांची कीर्ति सर्वत्र पसरली होती. हे निर्दोष चारित्र पाळीत होते. मोठमोठे राजेसुद्धा यांना नमस्कार करीत असत. __ याप्रमाणे मोठमोठ्या आचार्यांच्या परंपरेमध्ये स्याद्वादाची मोहोर ज्यांच्यावर मारली आहे अशा तत्वांना प्रकाशित करणारा अपूर्व दिवा असलेला, आपल्या गुणांनी सर्वांचे कल्याण करणारा, प्रतिवाद्यांना सिंहाप्रमाणे असलेला, मुनिजनांचा अधिपति असा समंतभद्राचार्य उदयास आला. या अनेक पूज्य आच यांच्या प्रशंसोद्गारांनी व शिलालेख वगैरे साधनांनी भगवान् समंतभद्र हे फार मोठे विद्वान आचार्य होऊन गेले हे सिद्ध होते. आतां भगवान समंतभद्राचार्यानी जैन समाजास ऋणी करण्याकरितां कोणते ग्रंथ लिहिले याचा उल्लेख करून त्यांच्या अस्तित्वकालाचा ऐतिहासिक दृष्टीने विचार करावयाचा आहे. १ आचार्यांनी देवागम या नांवाचे स्तोत्र लिहिले आहे. यास आप्तमीमांसा असेंही नाव आहे. हे जिनेश्वरस्तुतिपर आहे. यांत सवज्ञ कोण होऊ शकतो ? या विषयाचे प्रतिपादन अत्युत्तम केलें आहे. सांख्य नैयायिक बौद्ध यांच्या तत्वाचे खंडन यांत फार उत्तम रीतीने केले आहे. हे स्तोत्र फार महत्वाचे आहे. या स्तोत्रावर भट्टाकलंक आचार्यानीं ' अष्टशती' नांवाची टीका लिहिली आहे. अष्टशतीवर Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ विद्यानंदी आचाचानी भहनी लिहिली आहे. भष्टसहस्त्रीमध्ये . शसीला विद्यानंद आचार्यानी इत्या उत्तम रीतीने प्रथित केले आहे की जर अष्टशती हा ग्रंथ वेगळ्या रीतीने किंवा मोठ्या टाइपति प्र. काशित केला असता सर स्याची ओळख होणे अशक्य झाले असते. इसमें अष्टसहस्त्रीचे अष्टशतीशी साम्य आहे.... उमास्थामीनी मोक्षशास्त्र ( सस्वार्थसूत्र ) या नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाचे ' मोक्षमार्गस्य नेतारं ' इत्यादि मंगलाचरण आहे. या मंगलाचरणाचा आधार घेऊन समंतभद्राचार्यांनी देवागमस्तोत्र रचिले आहे. आघायांनी तत्वार्थसूत्रावर गंध हस्ति महाभाष्य नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याची श्लोक संख्या ८४००० हजार आहे असें म. तात. एवढ्या मोठ्या ग्रंथाला साजेल असेंच हे मंगलाचरणभूत दे. वागमस्तोत्र आहे. . भगवान् उमास्वामीच्या मोक्षशास्त्र ग्रंथावर आचार्य समंतभद्रस्वामींनी गंधहस्ति महाभाष्य लिहिले आहे असे मागें सांगितले. परंतु आचार्यांनी गंधहस्ति महाभाष्य लिहिले नाही, ते लिहिले आहे असें ह्मणणे लोकप्रवाद व दंतकथा यावर अवलंबून आहे, संस्कृत ग्रंथामध्ये याचा उल्लेख मिळत नाही. हिंदी भाषा जाणणारे काही मार्ग ल जैन विद्वान् यांनी मात्र त्याचा उल्लेख केला आहे, असें बाबू जुगलकिशोर ह्मणतात. परंतु त्यांनी ते भाष्य नाही हे दाखविणारे कोणतेही प्रमाण दाखविले नाही. आप्तमीमांसा हा स्वतंत्र ग्रंथ आहे. तो महाभाष्याचा अंश नाही. किंवा तो महाभाष्याचा मंगलाचरणस्वरूप ग्रंथ नाही, असे बाबू जुगलकिशोर ह्मणतात. परंतु हे त्यांचे ह्मणणे असत्य आहे हे सिद्ध करण्याचा थोडासा प्रयत्न येथे केला जाणार आहे. लघुसमंतभद्रस्वामींनी अष्टसहस्रीवर 'अष्टसहस्री विषमपद व्याख्या' हा टिप्पण ग्रंथ लिहिला. व यांनीच चिंतामणि व्याकरणावर टिप्पणी लिहिली आहे. असें नाथूराम प्रेमी यांनी दिगम्बर जैन Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ ग्रंथ कर्ता और उनके ग्रंथ या पुस्तकामध्ये स्वतः लिहिले आहे. - या आचार्यांनी अष्टसहस्रीसारख्या गहन ग्रंथावर जी टिप्पणी लिहिली आहे त्यावरून हे आचार्य मोठे विद्वान् असावेत असे दिसते. यांनी प्रथमारंभी अष्ट सहस्री ग्रंथामध्ये गंधहस्ति महाभाष्याचा उल्लेख केला आहे. तो असाः - उमास्वामिपादरामूत्रितस्य तत्वार्थाधिगमस्य मोक्षशास्त्रस्य गंधहस्त्याख्यं महाभाष्यं उपनिवघ्नंतः स्याद्वादविद्याग्रगुरवः श्रीसमंतभद्राचार्यास्तत्र मंगलपुरस्सरस्तवविषयपरमाप्तगुणातिशयपरीक्षामुपक्षिप्तवन्तो देवागमाभिधानस्य प्रवचनतीर्थस्य सृष्टिमापूरयांचक्रिरे ॥ या प्रमाणावरून समंतभद्राचार्यांनी गंधह. स्तिमहाभाष्य लिहिले आहे हे व्यक्त होते. तसेच या उल्लेखावरून देवागमस्तोत्र हे या भाष्याचे मंगलाचरण आहे असें ठरते. हस्तिमल कवीने विक्रांत कौरव हे नाटक लिहिले आहे. नाटकाच्या अती या कवीने स्वताची प्रशस्ति दिली आहे. तेथे त्याने समंतभ. दाचायांचा उल्लेख करितांना आचार्यानी गंधहस्ति महाभान लिहिले भाहे असें झटले, तें असें - तत्वार्थस्तव्याख्यानगंधहस्तिप्रवर्तका। स्वामी समंतभद्रोऽभूदेवागमनिदेशकः ॥ २ ॥ हा कवि ई. सन १२९० मध्ये झाला आहे. आज या कवीला होऊन ६३० वर्षे झाली. तिसरे प्रमाण न्यायदीपिका या ग्रंथामध्ये मिळते. हा ग्रंथ धर्भभू. पण आचार्यांनी लिहिला आहे. ते आपल्या न्याय दीरिकेंत सर्वसिद्धि प्रकरणामध्धे असें लणताततदुक्तं स्वामिभिर्महाभाष्यस्यादावातमीमांसाप्रस्तावे -- सूक्ष्मांतरितार्थाः प्रत्यक्षाः कस्यचियथा । अनुमेयत्वतोऽस्यादिरिति सर्वज्ञसंस्थितिः ।। Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ (१६) या प्रमाणावरूनही गंधहस्ति महाभाष्याचा उल्लेख मिळतो. गंधहस्ति भाष्य आहे हे सिद्ध करण्याला साधक असे हे प्रमाण मिळाल्यावर बाबू जुगलकिशोर या प्रमाणाची अप्रमाणता सिद्ध करण्यासाठी, धर्मभूषण आचार्यानी लोकोक्ति किंवा दन्तकथा यांच्या आधारे असे लिहिले असावें असें ह्मणतात. यावरून कोणत्याही रीतीने आपला पक्ष सिद्ध केला पाहिजे ह्मणजे आपले काम झाले असेंच बाबू महाशयांना वाटत असावे असें दिसतें. पुनः हे बाबू महाशय असें ह्मणतात की 'धर्मभूषण आचार्यानी गंधहस्ति महाभाष्य असे स्पष्ट झटले नाही यावरून कदाचित् आचार्य समंतभद्रांनी केलेल्या कर्मप्रामृत ग्रंथ.चा उल्लेख हा असावा. वगैरे वगैरे. . परंतु कर्मप्राभूत प्रथाला महाभाध्य झटलेले कोठेही आढळून येत नाही असे असता बाबूजींना असा संशय येण्याचे कारण काय, है समजत नाही. आणि जर काही कारण असेल तर एवढेच की प्रत्यक्षाखेरीज दुसरे प्रमाण मानावयास यांना जीवावर येते.. .. - धर्मभूषणयति यांनी ' तदुक्तं स्वामिभिः ' असे सटले आहे. येथे स्वामिभिः पा शब्दाचा अर्थ समंतभद्राचार्य हाच कसा बाबू महाशयांना भावळला पेही त्यांच्या मनामध्ये संशयाने कसा बास केला नाही हे समजत नाही. धर्मभूषणाचार्यानी ' आप्तमीमांसा प्रस्तावे' असे हॉटले आहे. यापरून गंधहास्तिमहामाण्याचे आप्तमीमांसा हे एक प्रकरण आहे असे सिद्ध होते. आप्तमीमांसा महाभाष्याचाच अंश आहे. फरक इतकाच की सर्वज्ञसिद्धि हा विषय यामध्ये पूर्ण लिहून यास आचार्यानी भा. तमीमांसा हे नाव दिले यामुळे हा एक वेगळाच ग्रंथ आहे याचा महाभाष्याशी काही संबंध नाही असे वाटणे साहजिक आहे. या माता मामास दहा अध्याय आहेत. तेही अकलंक देवांनी सर्वशासिदिला सहा. पक के विषय आहेत सांची समाप्ति जेथे होते ते अध्याय समातिची Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ कल्पना करून दहा अध्यायात्मक हा. ग्रंथ मानिला आहे. जसें 'इत्यातमीमांसाभाष्ये प्रथमः परिच्छेदः' इत्यादि. आचार्य समंतभद्रांनी तत्वार्थसूत्राच्या मंगल श्लोकावरच आप्तमीमांसा लिहिली व तत्वार्थसूत्रावर त्यांनी काही लिहिले नसावें हें संभवत नाही. वास्तव. आप्तमीमांसाही महाभाष्याचा अंश भाहे असे मानणे युक्तियुक्त दिसते. - भगवान् उमास्वामींनी तत्वार्थसूत्राच्या प्रारंभी केलेल्या मंगलाचेच स्पष्टीकरण करण्याकरिता ज्यांनी ११५ श्लोकाचे विस्तृत मंगलाचरणस्वरूपी देवागमस्तोत्र लिहिले. त्यांनी अवश्य तत्वार्थसूत्राच्या १० अध्यायावर विस्तृत असें गंधहस्ति महाभाष्य लिहिले असावे. नाही तर तत्वार्थसूत्राच्या प्रथम मंगल श्लोकावरच जर ११५ श्लोकात्मक देवागम स्तोत्र लिहिले आहे असे मानले तर तत्वार्थसूत्राच्या. दहा. अध्यायावर विस्तृत असे. भाष्य रचण्याचे त्यांना सामर्थ्य नव्हते असें मानावे लागेल. यावरून विचार केला असता त्यांनी गंधहस्ति महाभाष्य केले असावे असे दिसून येईल. अकलंकदेव व विद्यानंदांनीही क्रमाने -भाती व भष्टसहस्त्री लिहून पुनः त्यांनी तस्वार्थवार्तिक १ श्लोकवार्तिक हे प्रेथ लिहिण्याचे कारण हे असावें की अष्टशती व अष्ठसहस्त्री हे ग्रंथ फक्त तत्वार्थसूत्राया मंगलाचरणावर लिहिले आहेत यास्तव तत्वार्थाच्या स्पधीकरणाचे हे अंशभूस ग्रंथ आहेत असे समजून त्यांनी तत्वार्थसूत्राच्या दहाही आयायापर पार्तिकें लिहून त्यांस यथाक्रम तत्वार्थवार्तिक व लोकवार्तिक अशी नावे दिली. याचप्रमाणे भगवान् समंतभद्रांनी देवागमस्तोत्र हे तत्वार्थ सूत्राचा एक अंश समजून संपूर्ण तस्त्रार्थसूबाचे स्पष्टीकरणकरिता १. ००० हजार लोकाचे गंधहस्तिमहाभाष्य लिहून ठेवले असावे असे पाटते. आणि हे आमचे वाटणे खरे आहे असे भाक्षी अणू सकसो याचे कारण हे आहे की, धर्मभूषण यतीनी आपल्या न्यायदीपिकमध्ये तदुर सामिभिर्महाभाष्यस्यादावामीमांसाप्रस्ता' असे मछे माहे. हातमीमांसा महाभामाश प्रस्ताबनाकरी - एक भाग Ant Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ (१८) महाभाष्यस्याद। आप्तमीमांसा–प्रस्तावे असें धर्मभूषण आचार्यांची - झटलें नसतें. " बाबू जुगलकिशोर यांच्या अशा कल्पना आहेत कीं, समंतभद्राचार्यांच - गंधहस्त असें उपनाम असावें अथवा कर्मप्राभृतावर ४८००० हजार लोकांची जी त्यांनी टीका लिहिली असावी तिलाच गंधहस्ति महाभाष्य असें झणत असतील. किंवा आचार्यांचे शिष्य शिवकोटि नांवाचे होते त्यांनी तत्वावर टीका लिहिली आहे. तिलाच कदाचित् महाभाष्य आणत असावेत. परंतु ह्या सर्व कल्पना निर्मूल आहेत असें आह्मी दाखविलें आहे. आचार्यांनी लिहिलेल्या देवागमस्तोत्राबद्दल वादिराज कवि आपल्या पार्श्वनाथ चरित काव्यांत असें झणतात -- स्वामिनश्चरितं तस्य कस्य नो विस्मयावहम् । देवागमेन सर्वज्ञो येनाद्यापि प्रदर्श्यते ॥ ७ ॥ अर्थः-- या कलिकालांतही ज्यांनीं देवागमस्तोत्राच्याद्वारे जगाला सर्वज्ञ दाखऊन दिला त्या स्वामी समंतभद्राचार्यांचें चरित्र कोणाला बरें भाश्वर्यंत पाडीत नाहीं ? या विवेचनानें देवागमस्तोत्राचे महत्व वाविकांच्या लक्षांत येईलच. २ आचार्यांनी युक्त्यनुशासन हा एक ग्रंथ लिहिला आहे. हा हि स्तुतिरूपच आहे. या ग्रंथांत आचार्यांनी भगवान् महावीर तीर्थकरांची स्तुति केली आहे. यामध्ये ही अनेक अन्यमतांचे खंडन केलें आहे. या स्तोत्रावर विद्यानंदि आचार्यांनी फार सुंदर अशी टीका लिहिली आहे. टीकेचें ' युक्त्यनुशासनालंकार ' असें नांव आहे. विद्यानंद आचार्यांनी युक्त्यनुशासनाची पुढें दिहिल्याप्रमाणे प्रशंसा केली आहे -- प्रमाणनयनिर्णीतवस्तुतत्वमवाधितम् । Jain Educationa International जीयात्समन्तभद्रस्य स्तोत्रं युक्त्यनुशासनम् ॥ - प्रमाण में लय यांच्याद्वारे वस्तुंच्या स्वरूपाचा निर्णय करणारे For Personal and Private Use Only Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ RANA अ MARATHIH." समत या। अबाधित असे समंतभद्राचार्याचे युक्त्यनुशासनस्तोत्र सदी विजयी असो. - भाचार्याचा जिमशतक ' अथवा ' स्तुतिः विद्या या नावाचा एक ग्रंथ माहे. यात चौवीस तीर्थकरांची स्तुति आहे. हिंची रचना भाषायांनी शब्दालंकारामध्ये केली आहे. मुरजबंध, चक्रबंध, गतप्रन स्थागत, अर्धभ्रम, गोमूत्रिका इत्यादि बंधांचा आश्रय घेऊन ही स्तुति रचिली आहे. ही स्तुति समजण्याला अत्यंत कठिन पडले असते, जर हिच्यावर टीका कोणी लिहिली नसती. या स्तुति ग्रंथावर "नरसिंहम' या नांवाच्या विद्वानाने टीका लिहिली आहे. तो आपल्या टीकेच्या आरंभी असे ह्मणतो समन्तभद्रं सद्धोध स्तुव वरगुणालयम् । निर्मलं यशःकांतं बभूव भुवनत्रयम् ॥ २॥ यस्य च सद्गुणाधारा कृतिरषा सुपमिनी । जिनशतकनामेति योगिनामपि दुष्करा ॥३॥' . तस्याः प्रबोधकः कश्चिन्नास्तीति विदुषां मतिः । यावत्तावद्धभूवैको नरसिंहो विभाकरः ॥ ४॥ दुर्गम दुर्गमं काव्यं श्रूयते महतां वचः। नरसिंह पुनः प्राप्य सुगम संगमें भवेत् ॥५॥ अर्थ:----ज्यांचं यश सर्वत्र भरल्याने हे जग सुंदर व निर्मल वित लागले, त्या विद्वान, गुणपरिपूर्ण अशा समंतभद्राचायांची मी स्तुति करितो. आचार्य समंतभद्रांचे जिनशतक नावाचे सद्गुणांचा आधारभूत स्तोत्र आहे. ते सूर्यविकासी कमलाप्रमाणे आहे. ते स्तोत्र इतके कठिन आहे की तसलें स्तोत्र योगिजनांना देखील करितां येणार नाही. त्या स्तोत्राच्या अर्थाचा उलगडा करणारा जगांत कोणी. नाही अशी विद्वान लोकामध्ये प्रसिद्धि झाली होती. परंतु सूर्याप्रमाणे असलेल्या नरसिंहभट्टानें कमलाप्रमाणे असलेलें तें जिनशतक टीकारूपी किरणांनी विकसित केले आहे. जिनशतकग्रंथावरची टीकाः । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ पाहून विशाम मेक से माणात असत की महिमा कहिन से हो काम्प नरसिंहमहाच्या हाती पडले की ते अस्यंत सगमःोते. या. बहन हे स्तोत्र किती कठिम असले पाहिजे याची कल्पना बापकांच्या मनात येईल. भाचापांनी जिनशतकातील ११६ व्या मो. कांत चक्रबंधाची रचना करून त्यात आपले नाव ब- ग्रन्याय नाव लिहिले आहे. ते असें-शांतिवर्मकृतं जिनस्तुतिशतम् ' भा. चायांचे शांतिवर्म हे नाव कसे, असे पाचकांस वाटण्याचा संभव भाहे. परंतु शांतिवर्म हे भाचार्याचे जन्मनांव आहे. व समंतभद्र हें स्यांचे दीक्षेचे नाव आहे. कर्णाट देशांतील असहस्त्रीच्या एका प्रतीत भाषायांच्या नावाचा जो उल्लेख भाहे तो असा ' इति फणिभंडलालं. कारभ्योरगपुर धिपसूनुना शांतिवर्मनाना श्री समंतभद्रेण ' या उल्लेखा. पहन आचार्य पूर्वी राजपुत्र होते असे दिसते. 'उरगपुराधिपसनुना' या उल्लेखावरून हे स्पष्ट होते. आचायांचा क्षत्रिय कुलामध्ये जन्म झाला होता हे शांतिधर्म या नावावरून दिसूनहि येतें. क्षत्रियांच्या नावापुढे प्रायः धर्म शन्द लाविलेला आढळून येतो.. ४ आचायांचा रत्नकरंड नांवाचा श्रावकाचार ग्रंथ आहे. हा वाचकांच्या परिचयांतला आहे. या ग्रन्थावर प्रभाचंद्राचार्यांनी टीका लिहिली आहे. रत्नकरंडक ग्रन्थाबद्दल वादिराज कवि असें ह्मणतात त्यागी स एव योगींद्रो येनाक्षय्यसुखावहः। आर्थिने भव्यसार्थाय दिष्टो रत्नकरंडकः ॥१९॥ अर्थः-याचक अशा भव्य लोकांना ज्यांनी अनंतसुखाची प्राप्ति करून देणारा रत्नांचा-ज्ञानदर्शनचारित्र या तीन रत्नांचा अमूल्य करंडा देऊन टाकिला ते समंतभद्राचार्य खरोखर 'न भूतो न भविव्यति' अशा रीतीचे दाते आहेत असें मणावयाला काही हरकत नाही. समंतभद्र भाचायाँचा कर्मप्राभृतावर टीकारूप ग्रन्थ आहे. ही टीका १८ हजार श्लोकांची आहे. इंद्रनंदि आचायांनी या टीकेचा भा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ अटी चत्वारमसंस्कृतभाषणा स्खेन । पस्या भुतावतारात उल्लेख केला आहे. तो पसा कालांतरे ततः पुनरासीधः पलार तार्किकाकोऽभूत् । श्रीमान् समंतभद्रस्वामीत्यथ सोयधीत्य तं शिविधम् ।। सिद्धांतमतः पखंडागमगतखंडपंचकस्य पुनः। अष्टी चत्वारिंशत्सहस्रसग्रंथरचनया युक्ताम् । विरचितवानतिसुंदरमृदुसंस्कृतभाषया टीकाम् ।। बिलिखन्द्वितीयसिद्धान्तस्य व्याख्या सधर्मणा स्वेन । द्रव्यादिशुद्धिकरणप्रयत्नविरहात्प्रतिनिषिद्धः ॥ श्लोक १६७ ते १७० पर्यंत.. अर्थ:-तुंधुलराचार्यानंतर आनंदनावाच्या गावात तार्किकसूर्य समंतभद्रस्वामी उत्पन्न झाले. त्यांनी कर्मप्राभृत व कषायप्राभृत या सिद्धांतग्रंथांचे अध्ययन केले. तदनंतर कर्मप्राभताच्या सहा भागा. पंकी पांच भागांची ४८ हजार श्लोक प्रमाण टीका त्यांनी अति. सुंदर संस्कृत भाषेत लिहिली आहे. कषाय प्राभृत ग्रन्थाची टीका लिहिण्यास हि आचार्यांनी प्रारंभिले होते. परंतु त्यांच्या एका सहा. ध्याय्याने निषेध केल्यामुळे त्यांनी टीका लिहिली नाही. द्रव्यादिशुद्वीचा अभाव हे निषेधाचे कारण होते. आचायांचा ' तत्वानुशासन' या नावाचा एक ग्रंथ भाहे असें ऐकिवांत आहे. परंतु तो अद्यापि उपलब्ध नाही. आचार्यांनी व्याकरण ग्रंथ हि लिहिला असावा असे वाटते. पूज्यपादस्वामींनी जैनेंद्र व्याकरणामध्ये 'चतुष्टयं समंतभद्रस्य' या सू त्राच्या उल्लखाने आचायांच्या मतांचा उल्लंख केला आहे. परंतु त्यांच्या व्याकरणाचे अस्तित्व माहे किंवा नाही याचा अद्यापि नि. णय झाला नाही. हरिवंशकार जिनसेन आचार्य समंतभद्रांनी जीवसिद्धि या नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे असें ह्मणतात. पण तोही उपलब्ध नाही. अनंतकीर्ती या नांवाचे एक आचार्य वादिराज क. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ बोचे बेळेस झाले आहेत. त्यांनीही । जीवसिद्धि या नावाचा प्रय लिहिला आहे असे वादिराज कवि आपल्या पार्श्वनाथचरितामध्ये लि. हितात. परंतु तो ही ग्रंथ उपलब्ध आहे किंवा नाही हे समजत नाही. आचार्य समंतभद्रांनी कोणते कोणते ग्रंथ रचिले याचे थोडक्यांत वर्णन केले. आता आचायांचा समय निर्णय करण्याचा यथाशक्ति प्र. परन करण्याचे मनांत योजिलें आहे. ... आचार्य समंतभद्रांचा कालनिर्णय. याविषयी अनेक मते आहेत. आचार्य समंतभद्रांनी. या भर. तभूमीला आपल्या जन्माने केव्हां पवित्र केले याचा निर्णय करणे कठिण आहे. कारण यांच्या कालाचा योग्य निश्चय करण्यासारखे प्र. माण अद्यापि उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांचे अनेक तर्क चालणे शक्य आहे. आचार्य समंतभद्र हे विक्रमाच्या दुसऱ्या शतकात झाले आहेत. असे कित्येकांनी ठरविले आहे, व महामहोपाध्याय पं. सतीशचंद्र विद्याभूषण एम: ए. यांनी समंतभद्राचार्य ई. सन ६०० मध्ये झाले आहेत असे ठरविले आहे. परंतु हे दोन्ही तर्क अयोग्य आहेत असे वाटते. पूज्यपादांनी जनेंद्र व्याकरण रचिले आहे. पूज्यपादांना देवनंदी असें ही दुसरे नांव आहे. या भाचायांचे चरित्र कर्णाटक भाषेत एका विद्वानाने लिहिलेले आढळते. त्यावरून विचार केला अ. सतां पूज्यपादाचार्य विक्रमाच्या पाचव्या शतकामध्ये झाले असावेत असें ठरते. येथे पूज्यपादाचार्याच्या कालाचा निर्णय करण्याचे कारण हैं आहे की यांनी आपल्या जैनेंद्र व्याकरणाच्या अंती ' चतुष्टयं समंतभद्रस्य' या सूत्रोल्लखाने भगवान् समंतभद्राचार्यांचा उल्लख केला. आहे. यावरून पूज्यपादाचार्य हे समंतभद्राचार्यांच्या मागाहून झाले : आहेत हे सिद्ध होतें. पूज्यपादाचार्य हे अकलंक, विद्यानंद, प्रभा. चंद्र, यांच्या पूर्वी झाले आहेत. कारण, अकलंक व विद्यानंदांनी पूज्यपादाचार्यांच्या सर्वाथसिद्धीचे स्पष्टीकरण तत्त्वार्थ वार्तिक व श्लोक Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ (२३) पार्तिक यामध्ये केले आहे. पूज्यपाद आचार्यांच्या एक शिष्याचे वज्रनंदी असें नांव होते. याने द्राविडसंघाची उत्पत्ति केली असें देवसेन आचार्यांनी आपल्या दर्शनसार नावाच्या ग्रंथामध्ये झटले आहे. तें असें सिरिपुज्जपादसिस्सो दाविडसंघस्स कारगो दुठो। मामेण वज्जणंदी पाहुडवेदी महासत्तो ॥ २४ ॥ अर्थ:--श्री पूज्यपाद आचार्यांच्या वज्रनंदी शिष्यांने द्राविडसंघ उ. त्पन्न केला. तो प्राभतशास्त्राचा जाणता होता, व सामर्थ्यवान होता, याने द्राविडसंघाची उत्पत्ति केव्हां केली याचा उल्लेख असा पंचसये छव्वीसे विकमरायस्स मरणपत्तस्स । - दक्खिणमहुराजादो दाविडसंघो महामोही ॥ २८ ॥ अर्थ:--विक्रम राजाच्या मृत्यूनंतर ५२६ वर्षांनी दक्षिण मथुरेत [ मडुरा ] महामूढ असा द्राविडसंघ उत्पन्न घाला. प्रसिद्ध इतिहासज्ञ के. बी. पाठक यांनी कानडी ग्रंथाच्या आधारे हे सिद्ध केले आहे की दुर्विनीत राजाचे वेळी पूज्यपादाचार्य झाले आहेत. पूज्यपादाचार्य दुर्धिनीत राजाचे गुरु होते. या राजाने विक्रम संवत् ५३५ पासून ५५० पर्यंत राज्य केले. वज्रनंदि हा जरी पूज्यपाद भाचार्याचा शिष्य होता तथापि त्याने भाचार्य,चे अस्तित्व असतांनाच झाविड संघाची स्थापना केली असावी. यावरून विक्रम संवत् ५०० पासून ५७० पर्यंत पूज्यपाजांचे अस्तित्व होते असे मानण्यास काही हरकत नाही हे सिद्ध होतें.. भाता भापण समंतभद्राचार्यांचा काल निर्णय करू. पूज्यपादाचार्याच्या काल निर्णयानें समन्तभद्राचार्यांच्या काल निर्णयाला मोठी मदत होते. भगवान् महावीर स्वामी मोक्षाला गेल्यानंतर ६८३ बर्षेपर्यंत भारत धात मंगवानाची प्रवृति राहिली होती. असें भगवजिनसेनाचार्य, हरिवंशकार जिनसेनाचार्य यांनी क्रमाने आपल्या आविपुराण महरिवंश Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ (२४) यामध्ये वर्णिले आहे. तसेंच इन्द्रनंदि आचार्यांनीही आपल्या श्रुतावतार ग्रंथामध्ये हेंच वर्णिले आहे. ६८३ वर्षांचा हा काल महावीरस्वामी मोक्षास गेल्यानंतरचा आहे. तो असाः ६२ वर्षांत ३ केवलज्ञानी १०० वर्षांत ५ श्रुतकेवली .१८३ , ११ मुनि ११ अंगे व दहा पूर्वीचे धारक १२० , ५ मुनि अकरा अंगाचे धारक ११८ , ४ , आचारांगाचे धारक . ६८३ वर्षे. त्रिलोक प्रज्ञप्ति या नावाचा प्रथ यतिवृषभाचार्यांनी लिहिला आहे. हे भाचार्य .समंतभद्र आचार्यांच्या प्रथम झाले आहेत यास्तव हे फार प्रा. चीन आहेत. यांनीही आपल्या ग्रंथांत महावीरस्वामींच्या नंतरच्या ६८३ वर्षाच्या कालापर्यंत अंगज्ञान होते असे झटले आहे. ते असें:-. तेसु अतीतेसु तदा आचारधराण होति भरहम्मि। गोदममाणपहुदीणं वासाणं छस्सदाणि तेसीदी ॥२॥ भरतक्षेत्रामध्ये सुभद्र, पशोभद्र, यशोबाहु व लोहाचार्य हे चार मुनि भाचारांगाचे. धारक होते. हे होऊन गेल्यावर मग कोणी अंगाचा धारक झाला नाही. याप्रमाणे गोतम गणधरापासून आचारोगपर मुनीपर्यंतचा काल ६८३ वर्षपर्यंतचा आहे हे सिद्ध होते. भाचारांगधारी मुनि झाल्यानंतर भहलि भाचार्य झाले. तदनंतर माघनदि भाचार्य झाले. ते स्वर्गवासी झाल्यानंतर धरसेन भाचार्य झाले लांनी भूतबलि व पुष्पदंत यांना शिकविले अर्थात् हे दोन मुनि बरसेनाचार्याचे शिष्य होते. भूतबलीनी जिमपालितास शिकविलें. तदनंतर गुणपर मांबाचे भाचार्य झाले. लांचे नागहस्ति व भार्यमन हे दोन मुनि लिप होते. प्रा दोषा मुनीजवळ पतितपमानात भामपन केले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ (२५) यतिवृषभाचार्य त्रैलोक्य प्रज्ञप्तिग्रंथाचे कर्ते होत. हे आचार्य कुंदकुंद आचार्यांच्याही पूर्वी झाले आहेत. कुंदकुंद आचार्यांनी पंचास्तिकाय समयसारांत ज्या गाथा संगृहीत केल्या आहेत त्यापैकी काही गाथा या ग्रंथांत आढळून येतात. तसेंच त्रैलोक्यसारामध्ये ही असलेल्या पुष्कळशा गाथा यामध्ये आढळल्या आहेत. ९८७ पासून ९९० पर्यंतच्या त्रैलोक्य सारांतील गाथा त्रैलोक्यप्रज्ञप्तीत आढळून येतात. यावरून त्रैलोक्य प्रज्ञप्तीचा संक्षेप त्रैलोक्यसार हा ग्रंथ असावा असे वाटते. असो. य. , तिवृषभाचार्यांचे शिष्य उच्चारणाचार्य या नांवाचे होते. या रीतीने चा. लत असलेल्या आचार्यपरंपरेमध्ये कुंदकुंद शहरामध्ये पद्मनंदि नांवाचे मुनि झाले. यांना कुंदकुन्दाचार्य असें ह्मणतात. तदनंतर काही कालाने शामकुंड आचार्य झाले. काही काल गेल्यानंतर तुम्बलूर गावामध्ये तुंबलूराचार्य नांवाचे मुनि झाले. व तदनंतर तार्किकसूर्य आचार्य समं. तभद्र हे झाले. महावीरस्वामी मोक्षास गेल्यानंतर ६०५ वर्षे व पांच महिन्यांनी शकराजा अर्थात् शालिवाहन हा उत्पन्न झाला असा त्रैलोक्यसारामध्ये उल्लेख आला आहे. तो असा---- पण छस्सयवस्सं पण मासमुंद गमिय वीरणिचुइदो। सगराजो तो ककी चदुणवतियमहियसगमासं ॥ ८५० ॥ शालिवाहन शकाची ३९४ वर्षे झाल्यानंतर कल्की उत्पन्न झाला. , यावरून शालिवाहनाच्या ८३ व्या वर्षापर्यंत अंगज्ञान भारत वर्षामध्यें होते. विक्रम संवत् १३४ वर्षांनंतर शालिवाहन शकाला प्रारंभ होतो. अर्थात् ' महावीरस्वामी मोक्षास गेल्यानंतर ४७१ वर्षांनी विक्रम संवत सुरू झाला.. विक्रमसंवत २१२ वर्षेपर्यंत अंगज्ञानप्रवृत्ति होती. . यावरून आपणांस असें दिसून येईल की यतिब भाचार्य, कुंदकुंद आचार्य, उमास्वाभी, समंतभद्र या आचार्यांचे अस्तित्य विक्रम संवत २१२ वर्षेपर्यंत नव्हते. अतिवृषभाचार्य कुंदकुंदाचार्य, उसास्वामी ५ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ (२६) समंतभद्र यांचा अस्तित्वकाल विक्रमाचे तिसरे किंवा चौथे शतक हे असावें असें अनुमान करता येईल. यतिवृषभाचार्यांच्या मागन कुन्दकुन्द व तदनंतर उमास्वामी झाले व तदनंतर समंतभद्राचार्य झाले. यावरून समंतभदाचार्यांचा अस्तित्वकाल विक्रमाचे तिसरें किंवा चौथे शतक असावे असे वाटते. आचार्य समंतभद्रांचे शिवकोटि मुनि शिष्य होते. विक्रांतकौरव नाटकाच्या शेवटी प्रशस्तीत हस्तिमल्ल कवीने शिवकोटि मुनि आचार्यांचे शिष्य होते असे लिहिले आहे. शिष्यौ तदीयौ शिवकोटिनामा । शिवायनः शास्त्रविदां वरेण्यौ ॥ कृत्स्नश्रुतं श्रीगणिपादमूले । ह्यधीतवन्तौ भवतः कृतार्थो ॥ ४ ॥ भगवान् जिनसेनांनी शिवकोटि मुनींनी भगवती आराधना ग्रंथ लिहिला आहे असें आदिपुराणामध्ये झटले आहे. शीतीभूतं जगद्यस्य वाचाराध्यचतुष्टयम् मोक्षमार्ग स पायानः शिवकोटिमुनीश्वरः ॥ अर्थ:-ज्यांच्या उपदेशाने दर्शन, ज्ञान,चारित्र व तप या चार आ. राधनारूपी मोक्षमार्गाचा आश्रय करून जग शांतस्वरूपी झाले. ते शिक्कोटि मुनीश्वर आमचे रक्षण करोत । ___ समंतभद्र आचार्यांची दिगंबर जैनधर्मातील विद्वानामध्ये किती ख्याति होती, त्यांनी कोणते ग्रंथ लिहून जैन समाजास ऋणी करून सोडलें, व ते केव्हां झाले या विषयांचा यथाशक्ति येथपर्यंत विवार केला. आतां आचार्यांचे चरित्राची पूर्वाचार्यांनी जी हकीकत लिहून ठेविली भआहे तिचा संक्षेपाने उल्लेख करूं. आचार्य समंतभद्र हे क्षत्रिय होते, त्यांचे शांतिवर्मा असे नाव होते व ते राजपुत्र होते असे आह्मी मागे सप्रमाण सिद्ध केले आहे. आता त्यांनी दीक्षा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ घेतल्यावर त्यांना काय काय आपत्ति भोगाव्या लागल्या व त्या आपत्तींचा नाश करून त्यांनी कशा रीतीनें जैनधर्माची प्रभावना केली हे दाखऊं. दक्षिण प्रांतांत कांची नांवाचे शहर आहे. तेथें न्याय, व्याकरण, काव्य, साहित्य व धर्मशास्त्र यामध्ये अद्वितीय निपुण असे समंतभद्र नांवाचे विद्वान मुनि राहत असत. जसे ते विद्वान् होते तसेच ते चारित्रवाहि होते. ते निर्दोष चारित्र पाळीत असतां वेदनीय कमाच्या जबरदस्त उदयाने जेवलेले अन्न लागलीच भस्म करणारा असा दुः खद भस्मक या नांवाचा रोग त्यांना झाला. त्या रोगाने त्यांना अति. शय वेदना होऊ लागल्या तेव्हा त्यांच्या मनांत तशावेळीहि 'अरेरे या रोगाने मी फार पीडित झालो असल्यामुळे जैनधर्माची प्रमावना करण्यास असमर्थ झालों ना ? मी या रोगाची दुःसह वेदना सोसण्यास समर्थ आहे. मला हा रोग झाल्याने विशेष वाईट वाटत नाही. प. रंतु जैनधर्माची प्रभावना करण्याची माझी उत्कट इच्छा मनांतल्याम. नांतच जिरून जाणार याबद्दल मला अत्यंत दुःख वाटतें' इत्यादि सद्विचार येऊ लागले. त्यांनी रोगाचा नाश ज्याने होईल तो विधि लौकर करावा असें मनांत आणिलें व तेथून निघून त्यांनी उत्तर दिशेकडे प्रयाण केले. ते पडेन्दु शहरास जाऊन पोहोंचले, तेथे बौद्धांची मोठी दान शाला होती. येथे आपणास यथेच्छ अन्न मिळेल व आपला रोग नाहीसा होईल या हेतूनें व रोगाच्या असह्यतेने मुनिधर्म पाळणे भशक्य झाल्यामुळे त्यांनी मुनिवष सोडून दिला व ते बौद्ध साधु बनले. परंतु येथेहि त्यांच्या रोगाचा उपशम करण्यासारखा आहार न मिळाल्यामुळे येथूनहि त्यांनी प्रयाण केले. उत्तर प्रांतांतील अनेक गां. वामध्ये ते गेले तथापि त्यांच्या रोगाचा नाश करण्यासारखें अन्न मि. ळाले नाही. व त्यांची भूक शांत झाली नाही. याप्रमाणे फिरत फिरत कित्येक दिवसांनी ते दशपुर शहरास गेले. त्या शहरांत वैष्णवांचा मठ होता, तथे पुष्कळसे वैष्णव साधु रहात असत. त्या Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ साधूंना त्यांचे भक्त उत्तम आहार देत असत. हे आंचायर्यांनी पाहिले व त्यांनी बौद्धवेष सोडून दिला. आणि ते वैष्णव साधु बनले. परंतु येथेंहि त्यांना भस्मक रोग विनाशक आहार न मिळाल्यामुळे त्यांना येथून हे योग्य आहारप्रप्ति करण्यास्तव जावे लागले. या रोगाची शांति करण्यासाठी त्यांना अनेक देश फिगवे लागले. - त्यांनी रोगविनाशाचे उपाय करण्यासाठी जरी अनेक वेष धारण • केले तथापि त्यांनी आपले सम्यक्त्व मलिन किंवा नष्ट केले नाही. हे . बाहेरून वेषांतर केलेले दिसत असत परंतु त्यांचे अन्तःकरण सम्यक्त्वाच्या प्रकाशाने अत्यंत उज्ज्वल झाले होते. यावेळस त्यांचे स्वरूप, चिखलाने भरल्यामुळे वरून मळकट पण आंतून तेजःपुंज असलेल्या मण्याप्रमाणे दिसत होते. काही दिवसांनी ते फिरत फिरत वाराणसी अर्थात् काशी येथे आले. तेथील साधु शिवभक्त असल्यामुळे त्यांनी शैव साधूंचा वेष धारण केला. या वेषाने फिरत असता त्या शहरांत शिवकोटी राजाने बांधलेले एक मोठे शिवमंदिर त्यांच्या दृष्टीस पडले. तेथे महादेवाच्या पुढे अर्पण केलेला रसभरित पक्कान्नांचा नैवद्य पाहून या ठिकाणी अशा तन्हचे पकान आपणास खावयास मिळाल्यास आपला रोग निःसंशय बरा होईल. असा विचार करून त्यांनी देवळामध्ये प्रवेश केला. व तेथील पुजायास हा महादेवास अर्पण केलेला नैवेद्याचा राशि त्यास तुझी खाऊ घालू शकत नाही काय? असे विचारिलें. आही असमर्थ आहोत असें पुजा. यांनी सांगितल्यावर आचार्यांनी मी महादेवास हा सर्व नैवेद्यराशि खात्रीने खाऊ घालू शकेन असें मटले. आचार्यांचे हे अद्भुत व अश्रुतपूर्व भाषण ऐकून त्यांना फार आश्चर्य वाटले. काही पुजाऱ्यांनी त्याचवेळेस राजाला ही हकीकत कळविली. राजाला साश्चर्य आनंद वाटला व त्याने पुनः महादेवास अर्पण करण्यासाठी पुष्कळसा नैवेद्य आपल्या. बरोबर घेतला आणि तो तेथे आला. महाराज ! आपण महादेवाला हा सर्व नैवेद्य खाऊ घालाल काय ? असा त्याने आचार्यांना प्रश्न केला. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ आचार्यानी होय ह्मणून उत्तर दिले व तो सर्व नैवेद्याचा ढीग महाद. वाच्या जवळ आणिला. सर्वांना त्यांनी बाहेर जावयास सांगून देवळाचे दरवाजे बंद केले. त्या मोठ्या अन्नराशीला आपल्या उदरामध्ये आचायांनी उदार आश्रय दिला. तदनंतर ती उष्टी भांडा बाहेर नेण्याचा हुकूम त्यांनी नौकरांना फर्माविला. हे कृत्य पाहून राजाला आनंद व आश्चर्य ही वाटली. तो दररोज मोठ्या भत्तीने अनेक प्रकारचा नैवेद्य पाठवू लागला. याप्रमाणे सहा महिनेपर्यंत महाराजांना षड्सयुक्त अशा पक्काना. वर यथेच्छ हात मारतां आल्यामुळे भस्मक रोगाने आपले तोंड काळें केले. महाराजांचा आहार : कृतिस्थ झाला. शरीर नीरोग व तेजःपुंज दिसू लागले. आतां नैवेद्य दररोज उरू लागल्यामुळे पुजाऱ्यांनी महाराज ! अलिकडे नैवेद्य कां उरू लागला असे विचारिलें. राजाच्या भक्तीने महादेव प्रसन्न झाले आहेत. ते आतां कमी जेवतात असें; आचार्यांनी उत्तर दिले. ही हकीकत राजालाहि समजली. राजाला आपल्या भक्तीने महादेव प्रसन्न झाले हे ऐकून आनंद वाटला; परंतु थोड्याच वेळांत त्याचे अंत:करण संशयाने व्यापून गेले. तो मनांत ह्मणू लागला-यांत कांही तरी दुसराच प्रकार असला पाहिजे. आपण याची खात्री करून घेतली पाहिजे; असा विचार करून तो देवळांत आला व त्याने आचार्य दार लाऊन काय करीत असतात हे पाहण्यासाठी एका लहान मुलाला महाराज पाहू शकणार नाहीत अशा गुप्त रीतीने ठेविले. महाराज स्वतःच जेवतात असे त्या मुलाच्या दृष्टीस पडले. त्याने ती सर्व हकीकत राजापुढे निवेदन केली. ती हकीकत ऐकून राजाच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोहोचली. राजा रागाने ह्मणाला ' अरे जोग्या, मी महादेवास सर्व अन्न खाऊ घालतो ह्मणून स्वतः खात होतास नाहीं कां ? तू मूर्तिमंत धूर्तपणाचा पुतळा आहेस. बरें, आतां जर तूं महादेवास नमस्कार करणार नाहीस तर येथून तुझी सुटका होणे अशक्य आहे असे समज. आचार्य ह्मणाले Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ राजन् माझा नमस्कार निर्दोष असे भगवान् जिनेश्वरच सहन करू शकतात. रागद्वेषाने भरलेल्या तुझ्या देवाला माझा नमस्कार सहन होणार नाही. तो फुटून त्याचे तुकडे होतील. आचार्यांचे हे भाषण ऐकून राजाला आश्चर्य वाटले. तो ह्मणाला काही हरकत नाही परंतु तुला मात्र अवश्य नमस्कार करावा लागेल. तुझ्या नमस्काराचे सामर्थ्य आह्मी पाहणार आहोत. योग्याने, मी सकाळी माझ्या नमस्काराचें माहाम्य तुमच्या नजरेस आ. णून देईन, असें मटले. राजाने योग्याला मोठ्या बंदोबस्तांत ठेविलें. दोन प्रहर रात्र उलटून गेल्यावर आचार्य मनांत विचार करूं लागले की मी तर अविचाराने असे बोलून गेलो. आतां सकाळी काय होईल हे सांगवत नाही. याप्रमाणे चिन्तातुर होऊन मनामध्ये जिनेश्वराचे स्मरण करीत असतां जैन शासनदेवता पद्मावतीचे आसन कैपित झाल्याने ती तेथे आली व ह्मणाली ' अहो तुह्मी चिंता करूं नका. तुझी जे काल बोलून गेलात ते सर्व घडून येईल. पूर्ण शांति देणा-या चोवीस तीर्थकरांची ' स्वयंभुवा भूतहितेन भूतले' या पद्यांशाचा आधार घेऊन तुझी स्तुति करा ह्मणजे अवश्य तें महादेवाचे लिंग फुटेल.' असे बोलून ती जिनभक्तितत्पर देवता निघून गेली. आ. चाऱ्यांना देवतेच्या दर्शनाने मोठा आनंद झाला. त्यांनी चोवीस तीर्थकरांची स्तुति रचिली व ते निश्चिन्त चित्त होऊन राहिले. आज सकळी भापल्याला अद्भुत प्रकार दृष्टीस पडणार या हेतूनें राजा आपल्याबरोबर पुष्कळशी मंडळी घेऊन तेथे आला. देवळाचा दरवाजा उघडला गेला व त्या योग्याला बाहेर आणिले. त्या वेळेस त्या योग्याच्या तोंडावर अपूर्व तेजाची सुंदर छटा पसरली होती. ते तेज पा. हिल्याबरोबर, हा ह्मणाला त्याप्रमाणे अवश्य होईल, अशी राजाची खात्री झाली. तदनंतर राजाने योग्याला नमस्कार करण्यास सांगितले. यो. स्याने लागलीच मोठ्या भक्तीने मधुर शब्दांनी चोविस तीर्थकरांची Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ स्तुति करण्याला प्रारंभ केला. क्रमाने सात तीर्थकरांची स्तुति करून योगिराजाने आठव्या तीर्थकरांच्या स्तुतीचा--- * यस्यालक्ष्मी परिवेषभिन्न तमस्तमोरेरिव रश्मिभिन्नम् । ननाश बाह्यं बहुमानसं च ध्यानप्रदीपातिशयेन भिन्नम् ॥३७॥ हा श्लोक उच्चारताक्षणी महादेवाचे लिंग ताडकन् फुटले व त्यांतून जिनेश्वराची चतुर्मुख प्रतिमा बाहेर निघाली, त्यावेळेस राजा व इतर सभ्य जनांना फार आश्चर्य वाटले. * येथे ' भिन्नं ' हा शब्द तीन वेळेस आला आहे. व तिसऱ्या चरणांत 'ननाश' हा शब्द आला आहे. 'भिन्न ' शब्दाचा अर्थ फुटणे असा होतो. ' ननाश' या शब्दाचा अर्थ 'नाश पावला ' असा होती. हा श्लोक ह्मणतांनाच तें महादेवांचे लिंग फुटलें यावरून या श्लोकांतील भिन्न व ननाश या शब्दांची सार्थकता मनाला पूर्ण पदतें. या शब्दाच्या रचनेवरूनहि आचार्यांच्या या कथेत किती सत्यांश भरला आहे हे व्यक्त होते. तसेंच चंद्रप्रभ तीर्थकरांच्या स्तुतीच्या पहिल्या श्लोकांतच 'बन्दे ' मी ' नमस्कार करितो' असा शब्द आला आहे. प्रथमच्या सात तीर्थकरांच्या स्तुतिमध्ये हा शब्द आला नाही. तेव्हां आठव्या तीर्थंकराची स्तुति करीत असतांना त्यांनी नमस्कार केला व नमस्कार केल्यानंतर दुसऱ्या श्लेकाचा प्रथम चरण ह्मणता क्षणीच तें फुटून चतुर्मुखी चंद्रप्रभाची प्रतिमा बाहेर निघाली. या सर्व विवेचनावरून ही दंतकथा नसून ही सत्यकथा आहे असे सिद्ध होते. मल्लिषेण प्रशस्तीमध्ये हेच सांगितले आहे. चंद्रप्रभ तीर्थकरांचीच प्रतिमा का निघावी ? यामध्ये हि कांहीं गूढ आहे. ते असें. महादेवाने आपल्या डोक्यावर चंद्र धारण केला आहे. व चंद्रप्रभ तीर्थकरांनी आपल्या पदकमलीं चंद्र धारण केला आहे. यावरून महादेवापेक्षां चंद्रप्रभच श्रेष्ठ आहेत. आणि ह्मणूनच महादेवाची पिंड फुटून चंद्रप्रभ प्रतिमा निघाली, Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३२ ) तदनंतर योग्यानें आपली हकीकत राजाच्या आग्रहावरून सांगि• तली. (मल्लित्रेण प्रशस्तीमध्ये ही हकीकत आली आहे, मागें हिचें वर्णन आले आहे. तेथें पाहावें. ). योग्यानें आपली हकीकत सांगून आपलें पूर्वीचें स्वरूप प्रगट केलें अर्थात जैन मुनिवेष स्वीकारला. हातांत मयूर - पिंछी धारण केली. तदनंतर अनेक वाद्यांचा पराभव करून जैनशासनाची प्रभावना सर्वत्र केली. हे आचार्य पुढें तीर्थकर होणार आहेत. याबद्दलचा उल्लेख हस्तिमल कवीने केला आहे. याचे वर्णन मागें केलें आहे. तसेच भविष्यकाली तीर्थकर कोणकोण होणार आहेत याविषयीं अशी एक गाथा आहे अह हरी व पडिहरि चक्किचउकंच एय बलभद्दो । सेणिय समंतभदो तित्थयरा हुंति नियमेण | अर्थः- आठ नारायण, नऊ प्रतिनारायण, चार चक्रवर्ती व एक शेवटचा बलिभद्र, श्रेणिक राजा व समंतभद्राचार्य हे भविष्यकालीं ती र्थकर होणार आहेत. पुढे शिवकोटि राजा हा आचार्यांचा शिष्य झाला त्यानें दिगंबर दीक्षा घेतली व आचार्याजवळ जैन धर्मांतील तत्वाचे अध्ययन करून भगवती आराधना नांवाचा प्राकृत भाषेत एक अत्युत्तम ग्रंथ बनविला. याप्रमाणे आचायांचे चरित्र संपलें आचार्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले याचाही उल्लेख मार्गे केलाच आहे. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३३ ) स्वयंभूस्तोत्रांतील स्तुतींची अनुक्रमणिका. विषय. पृष्ठ. १ प्रथम तीर्थकरांनीं कर्मभूमि प्रारंभीं जें कार्य केलें त्याचें वर्णन १ २ अजित नांवाची सार्थकता १५ ३ संभव नाथांनी लोकांना कसें सुखी केलें याचे वर्णन. २४ ४ गुण ह्मणजे दया. हिच्या पालनासाठीं अभिनंदन जिनांनीं दोन्ही परिग्रहांचा त्याग केला, व रागद्वेषांचा त्याग केला; ह्मणजे, खऱ्या दयागुणाची प्राप्ति होते असे सांगितलें. रागद्वेषामुळेच निर्दयता उत्पन्न होते व तीच दुःखाला कारण आहे असेंही त्यांनी सांगितलें. ३९ ५ स्याद्वादाचे अनुसरण केल्यानें आपलें मत सुंदर झालें आहे. अन्य एकांत मतामध्ये कारकादि व्यवस्था होणें असंभव आहे असें सुमति जिनांनीं सांगितलें आहे. ५२ ६. पद्म ह्मणजे कमल त्याचा विकास करणारे हे पद्मप्रभ होत. भ• थवा पद्मा ह्मणजे लक्ष्मी अगर शोभा; तिचें पहिलें स्वरूप सरस्वती - रूपाने प्रगट होतें. त्याचा पूर्ण विकास झाला ह्मणजे सर्वज्ञता प्राप्त होतें. भेददृष्टीनें पाहणारे लोक सर्वज्ञतेबरोबर प्राप्त होणान्या विभूतीला लक्ष्मी मानतात. पण वास्तविक पाहिलें असतां आपल्याशीं सतत अविनाभावी संबंध ठेवणारी जी लक्ष्मी ती सर्वज्ञतेखेरीज दुसरी नव्हे. विद्या अगर ज्ञानाच्या दृष्टीनें तीच विभूति सर्वज्ञता या नांवानें संबोधिली जाते; आणि तिलाच ऐश्वर्याच्या दृष्टीनें लक्ष्मी ह्मणतात. अशी वास्तविक व परिपूर्ण लक्ष्मी पद्मप्रभ देवास प्राप्त झाली. ७२ ७ आपले पार्श्वभाग ह्मणजे आजूबाजूची परिस्थिती सुंदर कशानें होते याचे कारण दाखविण्याचे हेतूनें सुपार्श्व तीर्थकरांनी असें वर्णन किलें कीं, भोग हे रोग आहेत, त्यांच्या कारणभूत विषयसामग्रीला बाजूस सारून आपल्या भोवतालची परिस्थिति शुद्ध केल्यानें स्वास्थ्य Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ प्राप्त होते. अशुद्ध पार्श्वभाग, शरीर व इतर विषयांच्या संबंधाने होतात. हे संबंध असले झणजे मनुष्य जरी मृत्युरोगादिकापासून भीतो तथापि ते त्याचा अवश्य पाठलाग करितात. यास्तव मृत्युरोगादिकांचा जेव्हां पूर्ण नाश होतो तेव्हांच आपली भोवतालची परिस्थिति पूर्ण शुद्ध व सुखयुक्त होते. ८ चंद्रप्रभ हे नांव सार्थक आहे. यांनी आत्म्यास मलिन करणान्या कषायांचा नाश करून आपल्या आत्म्याचे स्वरूप चंद्राप्रमाणे निर्मल बनहिले. ९ पुष्पदंत अथवा सुविधि यांनी पदार्थांचे स्वरूप खोट्या एकां. ताचे खंडन करील असें वर्णिले. पदार्थातील एकत्र व अनेकत्व धर्म हे त्या पदार्थापासून सर्वथा वेगळे किंथा अभिन्न नाहीत असे सांगितले. वाक्यामध्ये गौण अर्थ कोणता व मुख्य अर्थ कोणता समजावा याचे हि यांनी प्रतिपादन केले. पदार्थांचा योग्य विधि--- ह्मणजे स्वरूप, तें यांनी दाखऊन दिले. १०२ १० शीतल जिनेश्वरांनी सांसारिक सुखाशारूपी अग्नीने होरपडणारे आपले मन ज्ञानरूपी पाण्याने शांत केले. भव्य जनांनाही हाच उपाय सांगून त्यांच्या मनालाही शांति प्रदान केली. जन्म व जरा यांचा नाश व्हावा हाच शीतल जिनाचा उद्देश होता. यांनी सर्वांना शांतीचा उपदेश दिला यामुळे यांचे शीतल नांव सार्थक आहे. १२२ ११ श्रेयोमार्गामध्ये यांनी भव्यांना आपल्या उपदेशाने स्थिर केलें यास्तव यांचे श्रेयान् हे नांव योग्य आहे. या श्रेयान् जिनांनी वस्तूंतील धर्मांना मुख्यता व गौणता केव्हां प्राप्त होते हे सांगून श्रेयोमार्ग दाखविला. १३१ १२ पूज्य अशा जिनेश्वराची पूजा करण्याने जरी थोडेसें पातक होते, तथापि पुण्यपाप्ति पुष्कळ होते. तसेच आपलें परिणाम शुभ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ (३५) १६० कवा अशुभ होण्यास बाह्यवस्तु देखील कारण असते असें वासुपूज्य .. जिनाच्या स्तोत्रांत सांगितले आहे. ..... १५२ .१३ वस्तु सर्वथा एकधर्मात्मकच आहे असे वर्णन करणारे नय वस्तूंची सिद्धि करू शकत नाहीत. अशा नयांना कुनय ह्मणतात. - स्याद्वादाचा आश्रय घेणारे नय पदार्थांची सिद्धि करितात. कारण, वस्तूंतील ज्या धर्माचे वर्णन ते करितात त्याला ते मुख्यता देतात, व तिच्यांतील इतर धांना गौण समजतात परंतु त्यांचा निषेध करीत नाहीत, यामुळे त्यांना सत्य नय ह्मणतात; असे विमल जिनेश्वरांनी सांगितले आहे. १४ अनंत दोषांचे उत्पत्तिस्थान असा मोह यांनी जिंकिला यास्तव यांचे अनंत हे नांव सार्थक आहे. या जिनेश्वरांनी आशारूपी नदी परिग्रह-त्यागरूपी सूर्यकिरणानी शुष्क केली. अनंत झणजे संसार हा यांनी जिंकिला यास्तव यांना अनंतजित् ह्मणतात. १७२ १५ धर्मतीर्थकरांचे धर्म हे नांव सार्थक आहे. कारण, यांनी .... धर्माचा व त्याचे स्वरूप वर्णन करणाऱ्या आगमाचाही प्रसार केला. . या तीर्थकरांनी स्वतःला व भव्य जीवांना सुखी केलें यास्तव यांना शंकर असें हि नांव आहे. ... १६ शांति तीर्थकरांनी सिंहासनस्थ असतांना प्रजेमध्ये शांति उत्पन्न केली व मुनि झाल्यावर पापशांति केली, मोहाचा नाश केला. हे शांति जिनेश्वर शरण आलेल्या भव्यांचे संसारदुःख शमवितात असें यांचे वर्णन आहे. १८५ १७ कुंथु वगैरे सूक्ष्म प्राण्यावर हे दया करितात यास्तव यांचे कुंथु हे नांव अन्वर्थक आहे. आशाग्नीच्या ज्याला इष्ट वस्तुंच्या प्राप्तीने सतत वाढत जातात. सुंदर वस्तूच्या प्राप्तीने शरीराचा संताप नाहीसा होऊन ते शांत होते, परंतु आत्म्याची यांच्या योगें केव्हाही तृप्ति होत Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ भाही असे समजून हे विरक्त झाले. - १८ अर जिनाचे सौन्दर्य दोन डोळ्याने पाहून इन्द्र तृप्त झाला नाही यास्तव त्याने हजार डोळे उत्पन्न करून त्यांचे सौन्दर्य आश्चर्यचकित होऊन पाहिले. अर जिनेश्वरांनी आपल्या शरीराच्या कांतीनें बाहेरील अंधकार नाहींसा केला. आपल्या ध्यानरूपी तेजानें अंतःकरणांतील अंधारही नाहीसा केला. अरजिनांनी स्याद्वादाचे स्वरूप जगाला दाखऊन दिले. अनेकांत हा सर्वथा अनेकांत नाहीं तो कथंचित् एकांत व कथंचित् अनेकांत आहे. प्रमाणाचे दृष्टीने तो अनेकांत आहे व नयाच्या दृष्टीने तो एकांत आहे. १९८ १९ मल्लिनाथ तीर्थकर प्रत्यक्षज्ञानी होते. स्याद्वादाने भरलेली त्यांची वाणी मुनिजनांना आनंदित करीत असे. अन्यमतीय विद्वान् त्यांच्याशी वाद करण्यास असमर्थ असत. शिष्यांनी वेष्टिलेले हे जिनेश प्रहांनी वेष्टिलेल्या चंद्राप्रमाणे शोभत असत. २२६ २० यांनी मुनींच्या व्रतांचा पूर्ण निर्णय केला होता ह्मणून यांचे मुनिसुव्रत हे नांव अगदी योग्य होते. हे सर्व मुनीमध्ये श्रेष्ठ व समवस. रणामध्ये मुनिवृदांनी हमेशा वेष्टिलेले असत. यांचे शरीर इतकें सौम्य दिसत होते की जणू मूर्तिमंत क्षमेचा पुंजच आपल्या पुढे उभा राहिला आहे, जणू साक्षात् तपश्चरणच आपल्या पुढे उभा राहिले आहे असे वाटत असे. यांची वाणी मधुर व मत लोककल्याणतत्पर होते. २३२ २१ नमि जिनपति मोक्षमार्गाचा उपदेश करीत असत, सर्व तत्वांचे त्यांना पूर्ण ज्ञान झाले होते व त्यांनी कर्माचा बीमोड करून टाकिला होता. यांनी पदार्थांच्या धर्माचे-स्वभावांचे स्यादस्ति, स्यान्नास्ति इत्यदि सात प्रकारांनी वर्णन केले. अनेक नयांचा आधार घेऊन वस्तूंचे धर्म भव्यांच्या मनश्चक्षु पुढे यांनी उभे केले. पूर्णपणे अहिंसा पाळली गेल्यानेच ब्रह्मपदाची प्राप्ति होते. ही अहिंसा जैनसाधूच पूर्ण Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १७ ) रीतीने पाळूं शकतात. अन्य मतांतील साधूंना ही केव्हाही पूर्णपणे पाळिता येणार नाही. जेये अणु एवढाहि परिग्रह व आरंभ असेल तेथें ही पाळिली जाणार नाहीं. इर्चे पूर्ण पालन करिता यावे ह्मणून भगवंतांनी दोन्ही परिग्रहांचा त्याग केला. विकार उत्पन्न होईल असा वेष यांनी धारण केला नाहीं. यांनीं मदनावर विजय मिळविला. क्रोधादिक विकार नाहींसें करून आत्मा दर्पणाप्रमाणें निर्मल केला. २३७ २२ यांचें अरिष्टनेमि हे नांव सार्थक होतें. नेमि धांव चाकाच्या धावेखालीं सांपडलेल्या पदार्थांचा जसा चुराडा होतो तद्वत् कर्माचा चुराडा करण्यास हे चाकाच्या धावेंप्रमाणे असत. हे हरिवंशाचे भूषण होते, व यांनी इंद्रियविजय कसा करावा हें जनतेला आपल्या आचरणाने दाखविलें. अतींद्रिय, अनंत पदार्थांना एकदम स्पष्टपणें जाणणारे व पाहणारें ज्ञान यांनी मिळविलें होतें. यांच्या चिरसंबासानें अत्यंत पवित्र झालेला असा ऊर्जयंत पर्वत अत्यंत भक्तिवश झालेल्या भव्याकडून वंदिला जातो. २४६ २३ पार्श्वनाथ तीर्थकर अत्यंत धीर होत. दुष्ट अशा एका देवानें घोर उपद्रव केला, तथापि तिळमात्रहि हे आपल्या परमात्म ध्यानापासून डगमगले नाहीत. धरणेंद्रानें आपला फणामंडप यांच्या मस्तकावर पसरून उपसर्ग निवारण केला व आपल्या अलोट भक्तीचा जगाला चांगला परिचय आणून दिला. भगवंतांनी अनेक मिध्यात्वी तपख्यांना जैन मुनि बनविलें. २५६ २४ भव्यांच्या पापांचा नाश करणारें व त्यांना गुणपरि पूर्ण बनविणारें महावीरस्वामीचें शासन या कलिकालामध्येहि विजय पावतें. यांचं मत समंतभद्र अर्थात् सर्व बाजूनें कल्याण करणारें आहे. कां कीं तें स्याद्वादरूप आहे. २६२ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ अधिक खुलासा केलेल्या विषयांची अनुक्रमणिका. विषय पृष्ठ... पंक्ति. अरहंत वीतराग असूनही हितोपदेशक आहेत. ३ . १४ केवली कवलाहार घेत नाहीत. १०.१३ सांख्यांचा आविर्भाव तिरोभावाचे खंडन. ... ईश्वर जगत्कर्ता नाही. २९ १९ - बंध व मोक्षाची कल्पना अन्य मतांत जुळत नाही. परिग्रह धारण करूनही मोक्ष होतो असे समजसणाऱ्या श्वेतांबरांचे खंडन. पदाथांतील एकत्व व अनेकत्वाचे भेदज्ञान, आणि ___अभेदज्ञान यांचे वर्णन, - पदार्थातील अस्तित्व नास्तित्व स्वभावांचे वर्णन. ६२ ६ " पदार्थ सर्वथा नित्य व अनित्य नाहीत. ६६ १६ .: पदार्थातील स्वभाव गौण व मुख्य केव्हां होतात. ७० दैवाचे सामर्थ्य. अपेक्षेनें पदार्थातील नित्यानित्यपणा, एकानेकत्व _ इत्यादि धर्माची सिद्धि.. .१०४ . १२ पदार्थ भावाभावात्मक आहे याचे वर्णन. पदार्थ नित्य व अनित्य कसे आहेत हे ओळखण्याचे साधन. शब्द एका वस्तूचा वाचक आहे कां अनेक वस्तूंचा वाचक आहे याचे वर्णन. वाक्यामध्ये कोणता अर्थ गौण व कोणता मुख्य मानावा याचे वर्णन. यज्ञांव पशुहिंसा करणे धर्मसाधक आहे गांचे खंडन. १२८ १ प्रमाणाचे लक्षण, शब्दाची भेदवृत्ति व अमेश्वृत्ति १३६ १ - . १२० Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ १७ १० ___w सुनय व कुनय यांचे वर्णन. १६० सामान्य व विशेष या धर्माची सिद्धि. १६४ जिनेश निरिच्छ असतांही त्यांचा दिव्यध्वनि व शारीरिक मानसिक व्यापार कसे होतात याचे वर्णन. १८२ । अनेकांतामध्ये आठ दोष उत्पन्न होतात असें ___दाखऊन तदनंतर यांचे निरसन. २११ सम्यगेकांत व मिथ्याएकांत यांचे वर्णन. २२३ पदार्थांचे सात प्रकाराने वर्णन. २४१ २२ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ श्रीवीतरागाय नमः श्रीसमन्तभद्रस्वामिकृतचतुर्विंशति-जिनस्तुतिः। आदिनाथस्तुतिः। स्वयम्भुवा भूतहितेन भूतले, समंजसज्ञानविभूतिचक्षुषा ॥ विराजितं येन विधुन्वता तमः, ; क्षपाकरेणेव मुणोत्करैः करैः ॥१॥ .. - स्वयम्भुवेत्यादि:- स्वयं परोपदेशमन्तरेण मोक्षमार्गमवबुद्धय अनुष्ठाय वाऽनंतचतुष्टयतयाः भवतीति स्वयम्भूः तेन स्वयम्भुवा विराजितं शोभितं । क. भूतले पृथ्वीतले । कथंभूतेन भूतहितेन भूतानि प्राणिनस्तेभ्यो हितं हितस्य मोक्षसौख्यस्य प्राप्त्युपायदर्शकत्वेन प्रापकत्वात् परमकारुणिकत्वाच्च, तेन । पुनरपि कथम्भूतेन ? समंजसज्ञानविभूतिचक्षुषा । सङ्गतं सर्वपदार्थैः सह ग्राहकत्वेन सम्बद्धमंजसमवतथ्यं तच्च तज्ज्ञानंच, तस्य विशिष्टा परमातिशयं प्राप्ता भूतिरुत्पत्तिर्यदि वा विभूतियेथावत्सकलपदार्थसाक्षात्कारित्वश्रीः सैव चक्षुर्यस्य तेन । किं कुर्वता तेन चक्षुर्लब्धमित्याह । विधुन्वता। किं तत्तमः तमो ज्ञानावरणादि कर्म तत् विधुन्वता विशेषेण निराकुर्वता । कैः करैः, करा रश्मयः सम्यग्दर्शनादिलक्षणाः करा अत्र गृह्यन्ते। किंविशिष्टै ? गुणोत्करैः गुणाः स्वर्गापवर्गप्राप्तिहेतुत्वादयस्तेषामुत्करः समूहो येषां ते तैः । केनेव तमो विधुन्वता निराकुर्वता । किं तत्तमः । विराजितमित्याह । क्षपाकरेणेव क्षपां रात्रिं करोतीति क्षपाकरश्चन्द्रस्तेनेव । अथवा किं कुर्वता भगवता भूतले विरा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ ".... जितमित्याह । विधुन्वता निराकुलता । किं तत्तमः प्राणिनामज्ञानलमा णमन्धकार । कैः ? करैः । परप्रबोधविधानसामादिह करशब्देन वैचनानि गृह्यन्ते । कथम्भूतैस्तैः '? गुणोत्करैः । गुणा अबाधितत्वावस्थिसार्थप्रकाशत्वादयस्तेषामुत्करो येषां ते तैः । केमेव कैः । क्षषाकरेणैव गुणोत्करैः करैः । यथा 'क्षपाकरेण यथावस्थितार्थप्रकाशकत्वादिगुणोत्करैः करैः रश्मिभिस्तमो विधुन्वता भूतले विराजित । तथा भगवता बचनकरैः प्राणिगणाज्ञानतमो विधुन्वतेति । ....... मराठी अर्थ-दुसऱ्याच्या उपदेशाची अपेक्षा न ठेवता स्वतःचे ज्यांनी मोक्षमार्गाचे स्वरूप जाणले आहे. वे रत्नत्रथाची प्रोणि ज्यांना झाली आहे. आणि चारपाति कांचा नाश केल्यामुळे ज्यांना अनंत ज्ञान, अनंत देर्शन अनन्त सुख व अनंत शक्ति ही चार चतुष्टये प्राप्त झाली का मुळे ज्यांना स्वयम्भू ह्मणतात. ज्यांनी सर्व संम्ररी जीवाना मोक्ष-सौख्य-प्राप्तिचे उपाय दाखऊन दिले. व अतिशय दयाळू असल्यामुळे ज्यांनी भव्यांना हिताची प्राप्ति कशी होते हे दाखऊन दिलेव जगांतील चराचर पदार्थाना एकदम क स्पष्टपणे जाणणारा असा अतिशयशाली ज्ञानरूण डोळा ज्यांना आहे. चंद्र जसा आपल्या आल्हादक किरणांनी अंधकाराचा नाश करतो. त्याचप्रमाणे स्वर्म व मोक्षाची प्राप्ति करून देण्यास कारण अशा गुणांनी युक्त असलेल्या रत्नत्रयरूपी किरणांनी कर्मरूपी अंधकारास ज्यांनी दूर पळविले आहे. अथवा चंद्र जसे आपल्या किरणांनी अंधकाराचा नाश करून लोकास पदार्थांचे स्वरूप स्पष्ट दाखवितो. त्याचप्रमाणे ज्यांनी अबाधित व खऱ्या पदार्थांचे स्वरूप जगापुढे मांडता येईल अशा गुणाला धारण करणाऱ्या. आपल्या उपदेशरूपी किरणांनी भव्य जीवांच्या, हृदयांत दडी मारून बसलेल्या अज्ञा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ नधिकारास दूर पळविले आहे. असे श्री आदिनाथ भगवान् या भूतलावर चिरकाल नांदले. असा या श्लोकाचा शब्दशः अर्थ झाला. या पहिल्या श्लोकामध्ये प्रथमतःच स्वयंमु हा शब्द आला आहेव त्याचा खुलासाही अर्थ लिहितांना झाला आहे. हणजे तीर्थकरांना जन्मतः तीन ज्ञानें। मति, श्रुति व अवधि ही ] असतात. यामुळे त्यांना दुसऱ्याच्या उपदेशाशिवाय. मोक्षमार्गाचं स्वरूप समजलेले असते व त्यामुळे ते दुसन्याच्या साहायाशिवाय रत्नत्रयाची प्राप्ति करून घेतात. यानांच प्रत्येकबुद्ध असेंही झटल्यास काही हरकत नाही. कोणत्याही विद्वानाजवळ शिकावे लागत नाही. तसेंच आय भगवान यांनी स्वतः आपल्या शंभर मुलांना नानात-हेच्या विद्या व शास्त्रे शिकविली यावरूनही ते स्वयंभु होते हे सिद्ध झाले. . . तसेच याच श्लोकांत दुसरा शब्द 'भूतहितेन' हा आहे. व याचा अर्थ प्राणिमात्रांना हिताचा उपदेश देणारे असा होतो. आतां तो उपदेश प्राणिमात्राविषयी प्रेमभाव किंवा दयाभाम असल्यावांचन होणे शक्य नाही. व ज्यांना केवलज्ञान उत्पन्न झाले आहे त्यांच्या मोहनीय कर्माचाही नाश झालेला असतो व दयाभाव उत्पन्न होणे हैं मोहविशेषाचे कार्य आहे. अर्थात् केवलींच्या टिकाणी मोहाच्या अभावामुळे मोहापाडून उत्पन्न होणाऱ्या प्रीति परिणामाचा व दयेचाही अभाव होतो व त्यांचा सर्व पदार्थामध्ये उपेक्षाभाव असतो. कारण, रागद्वेषाचा अ. भाव झाल्यामुळे ते कृतकृत्य झाले आहेत व मामुळे त्यांचा उपेक्षाभावच असतो. तेव्हां त्यांना परमकारुणिक, भूतहित वगैरे विशेषणे लावणे कसे योग्य होईल अशी साहजिक शंका हृदयांत उत्पन्न होते परंतु थोडासा विचार केल्यास या शं Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ केचे निरसन होते. ते असें जिनेश्वरास भूतहित किंवा परमदयाळू असें झणण्यास काही हरकत नाही. कारण प्राणिमा. त्रांना हिताचा उपदेश देणे हा त्यांचा स्वभावच आहे. यास उदाहरण दिवा हा स्वतःस किंवा इतर पदार्थास दयाळपणाने दुःखद अंधकारापासून निवृत्त करीत नाही. कारण, स्वतःस व परपदार्थास अंधकारापासून दूरकरणे हा त्याचा स्वभावच आहे. त्याचप्रमाणे जिनेश्वराचा देखील स्वभाव आहे. तसेच अंतराय कर्माचा समूळ नाश झाल्याने अभयदाननांवाची लब्धि उत्पन्न होते, जिच्या योगें जिनेश्वरांस अनंत प्राण्यांना अनुग्रह करण्याची शक्ति प्राप्त होते. तेव्हां जिनेश्वराची हीच उत्कृष्ट दया होय व हिलाच मोहाचा अभाव झाल्यामुळे रागद्वेषांचा अभाव झाल्याने परमोपेक्षा हे नांव प्राप्त झाले आहे. तसेच तीर्थकरत्व नामकर्माचा उदय असल्यामुळे हितोपदेशही होतो, त्यामुळे ते भव्यजीवांचे सांसारिक दुःख हरण करण्यास समर्थ होतात ह्मणून त्यांना दयाळू हितोपदेशक किंवा भूतहित मटले तरी विरोध येत नाही. याप्रमाणे प्रथम श्लोकाचा अर्थ झाला. गृहस्थावस्थायां इत्थंभूतं वैराग्यं भगवान् गत इत्याह । गृहस्थावस्थेत भगवान् आदितीर्थकरांना वैराग्य कसें - झाले हे आचार्य सांगतात. प्रजापतिर्यः प्रथमं जिजीविषूः । ___ शशास कृष्यादिषु कर्मसु प्रजाः । प्रबुद्धतत्त्वः पुनरद्भुतोदयो, ममत्वतो निर्विविदे विदांवरः ॥ २ ॥ प्रजापतिरित्यादि । प्रजानां त्रिलोकसकललोकानां पतिः स्वामी यो बभूवेति पदघटना । कदा ? प्रथमं इदानींतनावसार्पणीचतुर्थकाल Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #47 -------------------------------------------------------------------------- ________________ चर्तिनां सर्वतत्पतीनां आदौ । शशास. शिष्टवान् नियोजितवान् । का? प्रजाः । कथम्भूताः? जिजीविषूः जीवितु मेच्छूः । क ? कर्मसु । केषु? कृष्यादिषु कृ षिरादिर्येषां कर्मणां सेवादीनां तानि तथोक्तानि तेषुः । कथ. म्भूतः सन्न सौ तां शशासेत्याह ! प्रबुद्धतत्त्वः प्रकर्षण बुद्धं ज्ञातं प्रजानां तददृष्टं तत्फलानां तत्त्वं स्वरूपं येन सहजविशिष्टमतिश्रुतावधिज्ञानेन प्रजाः तददृष्टं तत्फलमन्यच्च सर्वं ज्ञात्वा इदमनेनेत्थं कर्तव्यमिदं कानेनेति नियोजितकान् । पुनः पश्चात् । प्रबुद्धतत्वः परिज्ञातहेयोपादेयस्वरूपः अद्भुतादयः । अद्भुतोऽचिन्त्य उदयो गर्भावतारात्प्रभृतितः शक्रादिसंपा. दितो विभूतिविशेषो यस्य स इत्थंभूतो भगवान् । निर्विविदे निर्विण्णवान् । कस्मात् ? ममत्वतो ममेति षष्टयन्तप्ररूपको निपातः । ममेत्यस्य भावो ममत्वं तस्मात् । यत इन्थम्भूतः सम्पन्नो भगवाँस्ततएवासौ विदां तत्ववेदिनां विपश्चितां वरः प्रधानः । मराठी अर्थः-अवसर्पिणी कालाच्या चौथ्या विभागांत उत्पन्न झालेल्या सर्व राजांच्या प्रथम ज्यांनी राजपद मिळविलें. व सर्व लोकांचे मोठमोठ्या प्रेमाने ज्यांनी संरक्षण केले. आणि आमांस जीवनोपाय सांगा ह्मणून शरण आलेल्या लोकांना त्यांच्यापुढे होणाऱ्या परिस्थितीचा आपल्या विशिष्ट ज्ञानार्ने विचार करून असि मसि कृषि वगैरे जीवनांचे उपाय ज्यांनी सांगितले व प्रत्येकाने आपआपलीच कामें केली पाहिजेत व तसे न केल्यास ते शिक्षेस पात्र होतील असे सांगितले व त्या त्या कामामध्ये त्यांना नियुक्त केले. आणि ज्यांना त्याज्य व ग्राह्य पदार्थांचे खरे स्वरूप समजले आहे असे विद्वच्छृष्ट व ज्यांची पंच कल्याणि मोठ्या आनंदाने देवांनी केली आहेत असे ते आदि जिनेश्वर ममत्व परिणाम [ संसारांतील मोह ] सोडून पुनः विरक्त झाले. ___याचे विशेष स्पष्टीकरण असे आहे की अवसर्पिणी काला Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #48 -------------------------------------------------------------------------- ________________ च्या पहिल्या तीन विभागांत या भरत क्षेत्रांत क्रमाने उनम मध्यम व जघन्य भोगभूमीची रचना असते. अवसर्पिणी काला च्या या तिसऱ्या विभागाच्या शेवटी नाभिकुलकराच्या पोटी . भगवान् आदितीर्थकरांचा जन्म झाला. त्यावेळेस देवांनी यांना मेरुपर्वतावर नेऊन क्षीरसमुद्राच्या जलाने यांचा अभिषेक केला. तारुण्यामध्ये पुनः देवांनी येऊन यांचा विवाहोत्सव मोठ्या थाटाने केला व पुढे यांना देवांनी राज्याभिषेक करून राजसिंहासनावर बसविले. यावेळेस कल्पवृक्षांचा पूर्ण अभाव झाल्यामुळे सर्व प्रजा जीवनाचा काही तरी उपाय सांगा ह्मणून आदितीर्थकराजवळ दीन होऊन आली. त्यांनी क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे तीन वर्ण उत्पन्न केले व त्यांना जीवनोपाय सांगितला. ग्राम, नगर इत्यादिकांची रचना कशी करावी हेही सांगितले व पुष्कळ काळपर्यंत राज्याचा आनंदाने उपभोग घेतला. यांना पंधरावे मनु असेंही ह्मणतात. तदनंतर यांना वैराग्य झाले. आता येथे अशी शंका येईल की आदितीर्थकरांनी षट्कमांचा उपदेश कसा केला? कारण, या कर्मापासून हिंसादिक पा होतात. तेव्हां असा उपदेश करणे त्यांना योग्य आहे काय? या शंकेचे उत्तर असे आहे की ज्यावेळेस त्यांनी हा उपदेश दिला त्यावेळेस त्यांनी दीक्षा घेतली नव्हती. ते मुनीपदाला पोहोंचले नव्हते. त्यांची त्यावेळेस गृहस्थावस्थाच होती व ते सरागी होते ह्मणून त्यांचे हे करणे योग्यच होते. श्लोकामध्य अद्भुतोदय हे विशेषण जिनेश्वरास लाक्ले आहे. याचा अर्थ हा आहे की प्रत्येक तीर्थकराची पांच कल्याणिकें होतात, असा नियम आहे. तेव्हां यांत कांही आश्चर्य नाही. तशीच पांच कल्याणिके यांचीही देवांनी केली. परंतु यांच्या विवाहसमयाँ व राज्याभिषेकसममीही देव आले होते व ही दोन कार्ये Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #49 -------------------------------------------------------------------------- ________________ (७) त्यांनी फार थाटाने केली. इतर तीर्थकरांच्या या दोन कार्यों देव आले नव्हते हाणूने आदि तीर्थकरांच्या या पाँच कल्या विकांत विशेष दिसून आला ह्मणजे यांची सात कल्याणिक झाली असे झटलें असतां कांहीं अतिशयोक्त होणार नाहीं. तेव्हा 'अनतोदयः' हे विशेषण सार्थकच आहे असे सिद्ध होते. निर्विण्णः सन्र्भगवान्किं कृतवानित्याह । आदिजिनेश्वरास वैराग्य झाल्यानंतर त्यांनी काय केलें हैं. स्तुतिकार सांगतात. विहाय यः सागरवारिवाससं, वधूमवेमां वसुधावधूं सतम् ॥ मुमुक्षुरिक्ष्वाकुकुलादिरात्मवान्, प्रभुः प्रवव्राज सहिष्णुरच्युतः ॥ ३ ॥ विहायेत्यादि । यो विनिर्विष्णो नाभिमन्छन्ः स प्रवव्राज प्रवृ गृहीतवान् । किं कृत्वा ? विहाय वसुधावधूं वसु द्रव्यं दधाति इति सुवा पृथ्वी व वधूः महिला तां । नारकार्विवसुधा तेन त्यक्ता भकि व्यतीत्याह । इमां दृश्यमानां । विविशिष्टा ? सागरवारिवाससं सागरः समुद्रस्तस्य वारि पानीयं तदेव वासः परिधानं यस्यास्तां । सकलसमुद्रपर्यंत पृथ्वीं त्यक्त्वेत्यर्थः । पुनरपि कथम्भूतां ? सतीमन्येनाभुक्तां । कामित्र ? वधूमिव । यथा निर्विण्णेन भगवता सती वधूरव्तः पुरमहिला. फ. रित्यक्ता तथा सापीत्यर्थः । किंविशिष्टोसौ तां विहाय प्रवत्राजेत्याह । मुमुक्षुर्मोक्तुमिच्छुर्मुमुक्षुः । संसारसमुद्रादुतितीर्षुरित्यर्थः । पुनरी किंविशिष्टः ! इक्ष्वाकुकुलादिः । इक्ष्वाकवो राजानस्तेषां कुलं वंशस्तस्यादिः । आत्मवान् वश्येन्द्रियः । अतएव प्रभुः स्वतंत्र: । सहिष्णुः परीब हैरपराजितस्तान्सोढुं समर्थ इत्यर्थः । अत एवाच्युतो दुःसहपरिव हक्लेशोपनिषतेऽपि प्रतिज्ञातव्रतादनपसृतत्वात् । मराठी अर्थ:- संसारसमुद्रांतून तरून जाण्याची इच्छा कर Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #50 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ८ ) णारा इक्ष्वाकु वंशामध्ये प्रथम उत्पन्न झालेला [ इक्ष्वाकु वंशाची स्थापना यांनीच केली ती अशी. कल्पवृक्षांचा जेव्हां अभाव झाला त्यावेळेस ऊस पिळून त्याचा रस प्यावा ह्मणजे भूक शांत होईल असा उपदेश त्यांनी आपल्या प्रजेला केला होता यावरून आदितीर्थकरास व त्यांच्या वंशाजांस इक्ष्वाकुवंशीय असें ह्मणतात, याविषयीं महापुराणांत जो उल्लेख मिळतो तो हा-आकनाच्च तदेक्षूणां रससङ्ग्रहणे नृणाम् || इक्ष्वाकुरित्यभूद्देवो जगतामभिसम्मातः ] आपली इन्द्रियें स्वाधीन ठेवणारा व ह्मणूनच स्वतन्त्र झा - लेला [ खरे पाहिलें असतां स्वतंत्रता व आत्मोन्नति इन्द्रियांचा पराजय केल्यानेंच प्राप्त होते. आपली इन्द्रियें ताब्यांत ठेविलीं ह्मणजे आपल्या आत्मिक स्वरूपाची प्राप्ति होते व ती प्राप्ति होणें ह्मणजेच वास्तविक स्वतंत्रता होय. कारण जोपर्यंत हीं इंद्रियें आपआपल्या विषयाकडे आत्म्याला खेचून नेतात तोपर्यंत हा आत्मा तद्विषयक सुखांत गुंग होतो व मग त्याला स्वरूपाची बिलकूल ओळख होत नाहीं. यासाठी त्यांचा पराभवच केला पाहिजे व असें केल्यानेंच आत्मा स्वावलम्बी व स्वतंत्र बनतो. इंद्रियांच्या सुखांत जोपर्यंत आत्मा रममाण होतो तोपर्यंतच संसार आहे व त्यापासून परावृत्त होण्यानें मोक्षाची स्वतंत्रतेची प्राप्ति होते, ] तसेंच रत्नत्रयाची प्राप्ति व्हावी aणून ज्याने सर्व परिषह सहन केले, व अशा तऱ्हेचे परी - यह सहन करण्याचे सामर्थ्य असल्यामुळे जो तरवारीच्या धारेप्रमाणें कठिण अशा तपश्चर्येपासून तिळमात्रही ढळला नाहीं, aणून अच्युत हैं नांव ज्याचें सार्थक झाले अशा त्या आदितीर्थकराने आपल्यावर एकनिष्ठेने प्रेम करणाऱ्या स्त्रीला जसें सोडले त्याचप्रमाणें अनन्यमुक्त समुद्रवसना पृथ्वीला [ समुद्र Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #51 -------------------------------------------------------------------------- ________________ वलयांकित पृथ्वीला ] सोडलें व दीक्षा घेतली. या श्लोकांतून दुसरा एक भाव निघतो तो असा की, ज्यावेळेस आदितीर्थकरांनी दीक्षा घेतली त्याचवेळेस स्वामिभक्तीने प्रेरित होऊन पुष्कळशा राजांनी दीक्षा घेतली अर्थात् ते सुमुक्षु नव्हते. तसेच से इंद्रिय वशीही नव्हते, कारण जेव्हां भुकेची तीव्र वेदना होऊ लागली, त्यावेळेस त्यांनी तपश्चरण सोडून दिले. व स्वच्छन्द वृत्तीने ते वागू लागले. ते सहिष्णु नव्हते प्रश्न परीषह सहन केले गेले नाहीत, व प्रतिज्ञातव्रत में तपश्चरण त्यापासून भ्रष्ट झाले यामुळे त्यांना अच्युत असेंही अणता येत नाही. अर्थात् त्यावेळेस आदितीर्थकरांनीच प्रतिज्ञताबत उत्कृष्टपणे पाळले व सर्व राजे त्या व्रतापासून प्रष्ट झाले हाही भाव या श्लोकापासून व्यक्त होतो. प्रवज्यामादाय भगवान्क कृतवानित्याह । भगवान आदिजिनाने दीक्षा घेऊन कोणते कृत्य केलें में स्तुतिकार सांगतात स्वदोषमूले स्वसमाधितेजसा, निनाय यो निर्दयभस्मसाकियाम्॥ जगाद तत्त्वं जगतेार्थनेऽजसा, बभूव च ब्रह्मपदाम्रतेश्वरः ॥ ४॥ . स्वदोषेत्यादि । स्वस्यात्मनो दोषा रागादयस्तेषां मूलं कारणं घातिकर्मचतुष्टयम् । तत् निनाय नीतवान् । कां ? निर्दयभस्मसाक्रियां दयातो निष्क्रान्ता निर्दया । सा चासौ भस्मसाक्रियाच । कार्येन . भस्मकरणं भस्मसाक्रिया । केन ? स्वसमाधितेजसा स्वस्य समाधिः परमशुक्लध्यानं स एव तेजोऽमिः तेन । तत्क्रियां नयन्स किं कृतवानित्याह। जमाद कथितवान् । किं ? तत्त्वं त्रीवादिस्वरूपं । कस्मै ! जंगवे प्राणिग Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #52 -------------------------------------------------------------------------- ________________ ".. . णाय । कथम्भूताय ? अथिने तत्त्वपरिज्ञानाभिलाषिणे । सुगतवत्परतारकत्वेनासौ तत्त्वं कथितवान् भविष्यतीत्याह । इति चेन्नेत्यध्याहारः । । अंजसा परमार्थेन । ननु बुभुक्षादिदुःखपीडितः कदाचिद्वितथमपि कथयिष्यत्यतोऽजसेत्ययुक्तमित्यत्राह । बभूव च ब्रह्मपदामृतेश्वरः । ब्रह्मपदं मोक्षस्थानं तस्य अमृतं अनन्तं सुख तस्येश्वरः स्वामी । अतः कथं तत्र क्षुद्दुःखलेशोपि यतः केवलिभुक्तिपरिकल्पना श्रेयसी स्यात्। मराठी अर्थ:-आदितीर्थकराने आपल्या शुक्लध्यानरूपी अग्नीने आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या रागद्वेषाच्या उत्पत्तीचे मूलकारण अशा चार घातिकर्माचे निर्दयपणे भस्म केले, व जीवादिपदार्थांचे स्वरूप जाणण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या भव्य जीवांना जीव दि तत्वांचे खरे स्वरूप समजाऊन सांगितले, आणि मोक्षांतील सुखाचें स्वामित्व मिळविले. विशेष स्पष्टीकरण बुद्ध वगैरे भिन्न मतसंस्थापकांनी जो उपदेश केला होता तो परमार्थ नव्हता, ह्मणजे सत्य नव्हता. बुद्धांदिकांचा उद्देश लोकांना फसविण्याचा होता. व श्री जिनेश्वराचा उपदेश स्वस असल्यामुळे यांत फसवेगिरीचा लेशही नाही हे सिद्ध होते. आता येथे कोणी ह्मणेल की, सर्वज्ञ केवली जर आहार करीत नाहीत तर भुकेने पीडित होऊन एखादेवेळेस ते असत्य देखील उपदेश करतील, तेव्हां त्यांचा उपदेश आह्मी कसा प्रमाण मानावा? या शंकेचे उत्तर आचार्यानी असे दिले की, श्री भगवान आदितीर्थकर मोक्षांत असलेल्या अनंत सुखाचे स्वामी होते. यामुळे त्यांना भुकेची वेदना होत नव्हती व त्यामुळे त्यांच्या ज्ञानांत उणेपणाही न आल्यामुळे त्यांचा उपदेश अबाधित व. प्रामाण्ययुक्त होता, हे सिद्ध होते. याचे स्पटीकरण असे की, श्वेताम्बर लोक केवली कवलाहार करतात असे मानतात; परंतु त्यांचे हे झणणे योग्य नव्हे. कारण जर Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #53 -------------------------------------------------------------------------- ________________ (११) केवलींना भूक लागली. तर त्यांच्या अनंत सुखाचा अभाव झाला असें ह्मणावे लागेल, एवढेच नव्हे तर त्यांच्या अनन्तज्ञान व अनन्तशक्ति व अनन्तदर्शन या गुणांचाही अभाव मानाया लागेल. कारण केवली भुकेने दुःखित झाल्यामुळे त्यांच्या शक्तीचा -हास व ज्ञानाचा क्षय आणि अनन्त दर्शनामध्येही व्यत्यय होणे साहजिक आहे, यास्तव त्यांना भूक लागत नाही हे मानणे फारच सयुक्तिक व निर्दोष आहे. अन्यथा केवलीला आपल्या अनन्त चतुष्टयाला तिलाजलि द्यावी लागेल. त्याचप्रमाणे केवली हे रागद्वेष रहित असल्यामुळे देखील आहार करीत नाहीत. कवलाहार केलातर यांना सराग ह्मणावे लागेल. कारण आहार हा स्मरण व इच्छा यांनी होतो. झणजे ज्यावेळेस आठवण होते व जेवण्याची इच्छा होते त्याचवेळेस मनुष्य जेवण्यास बसतो. ब पूर्ण पोट भरल्यावर अरुचि उत्पन्न होते त्यामुळे तो जेवण आटोपतो. तेव्हां अभिलाषा अरुचि वगैरे विकार उत्पन्न झाल्यामुळे केवलीस कसे बरें वीतराग ह्मणतां येईल. यावरून केवली आहार करीत नाहीत हे सिद्ध होते. जर केवली आहार करीत नाहीत तर त्यांचे शरीर पुकळ कालपर्यंत टिकून रहाणार नाही हे मणणेही उचित नाही. बाहुबलि, भगवान् आदितीर्थकर वगैरे साधुजनाच्या शरीरांची स्थिती आहारावाचून वर्षपर्यंत टिकून राहिली असे आपण पुराणांतरी ऐकतो. यास्तव याठिकाणी शरीर टिकून राहण्याला आयुकर्मच प्रधान कारण आहे, जेवण वगैरे गौण कारण आहे. तसेंच लाभान्तराय कर्माचा अमाव झाल्यामुळे प्रत्येकसमयीं शरीर पुष्ट करणाऱ्या दिव्य परमाणूंचा सामः होऊन केवली. शरीर पुष्कळ काळ आहाराभावी देखील टिकून राहते. असातावेदनीय कर्माच्या उदयाने भूक लागले. हा मोष्टः Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #54 -------------------------------------------------------------------------- ________________ (१२) खरी आहे, परंतु मोहनीय कर्माचें त्याला पाठबळ नसल्यामुळे ते आपले कार्य बजावण्यास समर्थ होत नाही. ज्याप्रमाणे मंत्रादिकांनी निर्विष केलेले विष-प्राणघातक होत नाही, त्याचप्रमाणे मोहनीय कर्माच्या अभावी असातावेदनीय आपला प्रताप दाखऊ शकत नाही, यामुळे केवलींना भूक लागत नाही हे सिद्ध होते व त्यामुळे त्यांच्या ज्ञानांत कोणत्याही तन्हेनें हीनता येत नाही, ज्या योगे त्यांच्या उपदेशांत अप्रामाण्य येईल. तेव्हां या श्लोकांतील 'बभूवच ब्रह्मपदामृतेश्वरः' हे विशेषण योग्य आहे हे सिद्ध झाले. अत्राह मीमांसको भगवतोऽतीन्द्रियज्ञानविकलतया सकलार्थपरिज्ञा नासम्भवात्कथमञ्जसा तावत्प्रातिपादनं घटेतेत्याह । मीमांसक हा सर्वश्वादी नाहीं तो वेदासच प्रमाण मानतो व त्यापासूनच सर्व पदार्थाचें ज्ञान होते व मनुष्यांचे ज्ञान अतीन्द्रिय नाही. त्याचे ज्ञान इन्द्रियापासूनच उत्पन्न होते, झणून ते सर्व पदाथीस जाणूं शकत नाही. यास्तव जिनेश्वर सर्वज्ञ नसल्या. मुळे परमार्थ तत्वाचे प्रतिपादन त्याच्याकडून होणे शक्य आहे काय ? अशी शंका मीमांसकानें केली. या शंकेस उत्तर खणून स्तुतिकाराने ___ पुढील लोक सांगितला तो असा. स विश्वचक्षुर्वृषभोऽर्चितः सतां । समग्रविद्यात्मवपुर्निरञ्जनः ॥ . . पुनातु चेतो मम नाभिनन्दनो। .: जिनो जितक्षुल्लकवादिशासमः ॥ ५॥ . स विश्वचक्षुरित्यादि । स प्रागुक्तविशेषणविशिष्टो भगवान् । विश्वचक्षुः चक्षुरिव चक्षुः केवलज्ञानं, पदार्थप्रकाशनहेतुत्वात् । वि Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #55 -------------------------------------------------------------------------- ________________ (१३) श्वस्मिन् त्रैलोक्योदरवर्तिवस्तसंघाते चक्षुः प्रकाशकत्वेन प्रवृत्तं केवलज्ञानं यस्य । किनामास ! वृषभो वृषो धर्मस्तेन भाति शोभते स वा भाति प्रकटीभवति यस्मादसौ वृषभः । कथम्भूतः ? अर्चितः पूजितः । केषां ? सतां विपश्चितामिन्द्रादीनां । ननु सकलकर्मक्षयापूर्वमसौ वि. श्वचक्षुरस्तु तत्प्रक्षये तु जडो भविष्यति बुद्धयादिविशेषगुणानामत्यन्तोच्छेदात् इति यौगाः । चैतन्यमात्ररूपं इति सांख्याः । अत्राह-रूमग्रविद्यात्मवपुर्निरञ्जनः । अञ्जनाज्ज्ञानावरणादिकर्मणो निष्क्रान्तो निरञ्जनः । सकलकर्मविप्रमुक्तः सन्नात्मा समग्रविद्यात्मवपुर्भवति न जडो नापि चैतन्यमात्ररूपः । समग्रा संपूर्णा जीवाद्यशेषवस्तुविषया विद्या बुद्धिरात्मनो वपुः स्वरूपं यस्य सः । इत्थम्भूतो भगवान् किं करोतु ? पुनातु पवित्रीकरोतु सकलदोषविशुध्दं करोत्वित्यर्थः । किं तत् चेत आत्मस्वरूपं । कस्य ! मम स्तुतिकर्तुः। पुनरपि कथम्भूतो कृषभः ? नाभिनन्दनो नाभेश्चतुर्दशकुलकरस्य नन्दनः सुतः । जिनो निखिलबाह्याभ्यन्तरशत्रणां निर्मूलमुन्मूलकः । जितभुल्लकवादिशासनः । क्षुल्लूकानि लघुनि विशिष्टपुरुषप्रणीतत्वाभावात् । तानि च तानि वादिशासनानि च । परस्परविरुद्धसर्वथानित्यक्षणिकादितत्त्वं वदन्ति इति वादिनः कपिलेश्वरसुगतादयस्तेषां मासनानि मतानि । जितानि क्षुल्लकवादिशासनानि येनेति । अजितक्षुल्लकवादिशासन इति च पाठः । न जितं क्षुल्लकवादिभिः शासनं यस्येति तदर्थः । ... मराठी अर्थ-इंद्रादि देवतांकडून ज्याचें पदकमल पूजिलें गेलें आहे असा, त्रैलोक्यांतील सर्व पदार्थास पहाणारा आहे, केवल ज्ञानरूपी डोळा ज्याचा असा जो सर्व कर्म रहित आहे व सर्व तत्वांना जाणणारे शान हेच ज्याचे स्वरूप आहे असा, सांख्य बौद्ध वगैरे क्षुल्लक वायांची तत्वे न्याने सोडून टाकली आहेत असा; बाह्य शर्बुचा व अंतःस्व रागद्वेषादि सचा ज्याने नाश केला आहे असा, नाभिराबाचा पुत्र वृषभनाथ तीर्थकर मत तदयः । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #56 -------------------------------------------------------------------------- ________________ (१४.) माझें आत्म स्वरूप सर्व दोषांनी रहित करो. वृषभ या शब्दाचा अर्थ याप्रमाणे करतात. वृष झणजे धर्म त्याने शोभणारा तो वृषभ होय किंवा ज्याचे योगाने धर्माला शोभा आली तो. तात्पर्य-वृषभनाथ तीर्थकरांनी तृतीय कालाच्या अंती जैन धर्माचा प्रसार केला. यावरून त्यांचे 'वृषभ ' हे नांव सार्थक आहे हे सिद्ध होते. येथे नैयायिक अशी शंका करितात की सर्व कम नाहीशी होण्यापूर्वी जिनेश्वरास सर्वच मणत असाल तर आमची काही हरकत नाही, परंतु सर्व कर्माचा क्षय झाल्यावर तो सर्वज्ञ असू शकत नाही, कारण ज्यावेळेस आत्म्यास मोक्ष प्राप्त होतो, त्यावेळेस त्याच्या ज्ञानादि गुणांचा अत्यंत नाश होतो, त्यामुळे मोक्षामध्ये आत्मा पूर्ण जड असतो. परंतु हे मणणे योग्य नाही कारण शान हा आत्म्याचा असाधारण गुण आहे. त्याचा केव्हांच नाश होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे तो मुण आत्म्यापासून सर्वथा भिन्न नाही. कारण सर्वथा भिन्नजे पदार्थ असतात त्यांचा संबंध केव्हांच होत नाही. जसे सह्य व विन्ध्यपर्वत. यावरून आत्म्याचा ज्ञान गुण त्याच्यापासून अगदीच भिन्न नाही हे सिद्ध होते. कारण ज्ञान जर सर्वथा भिन्नच असते तर 'आत्म्याचें शान' असें कसें बरें लणतां येईल. पुद्गलाचा किंवा आकाशाचा शान गुण आहे. असें मणण्यास कोणती हरकत आहे हे समजत नाही. यासाठी त्यास भिन्न कल्पून मुक्त्यवस्थेत. त्याचा नाश मानणे युक्तिसंगत दिसत नाही. तसेच सांख्य हे मोक्षावस्थेत आत्मा केवळ आपल्या चैतन्य स्वरूपांत राहतो. असें ह्मणतात. झणजे त्यांनी दोन तत्वे मानली आहेत. एक प्रकृति व दुसरे तत्व आत्मा, परंतु आत्म्यामध्ये जे ज्ञान असतें तें प्रकृतीचा संबंध झाल्याने असते व मोथ होण्याचे वेळेस प्रकृति आत्म्यापासून सर्वथा. येगळी होते, तेव्हा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #57 -------------------------------------------------------------------------- ________________ 6 ... शानही नाहीसे होते व आत्मा शुद्ध चैतन्य स्वरूपात विराजमान होतो असें ह्मणतात. परंतु हेही ह्मणणे उचित नाही कारण आपपास में शान असतें तें भानावरणाच्या क्षयोपशमाने उत्पन्न झालेले असते व ते प्राकृतिक पौगलिक मटले असता चालेल. कारण आत्म्याच्या भानामध्ये त्या पुद्गलांचे मिश्रण झाल्याने त्याच्यांत कमजोरपणा दिसून येतो. सर्व वस्तूंना जाणण्याची जी त्याची शक्ति त्या शक्तीवर ज्ञानावरणाचे दडपण पडल्यामुळे पूर्णपणे उद्भत न होता ती मंद रीतीने पदार्थांना जाणते यामुळेच सर्व पदार्थ तिचे विषय होत नाहीत. हे जे स्थित्यंतर होते याला कारण ती प्रकृति झणजे तो ज्ञानावरणाचा क्षयोपशम होय. परंतु जेव्हां या कर्माचा-प्रकृतींचा पूर्णपणे आत्म्यापासून संबंध सुटतो. तेव्हां वास्तविक त्याचा ज्ञान गुण आपल्या सर्व किरणांनी सर्व पदार्थाना प्रकाशित करतो झणून साख्यांचेही मणणे उचित नाही. हे दाखविण्यासाठी स्तुतिकाराने समग्रविद्यात्मवपुर्निरंजनः' ही विशेषणे देऊन नैयायिक व सांख्य यांचे खंडन केले आहे. प्रथम जिनाचें स्तोत्र संपलें. . अजितस्तुतिः । यस्य प्रभावात्रिदिवच्युतस्य क्रीडास्वपि क्षीबमुखारविन्दः ॥ अजेयशक्तिर्भुवि बन्धुवर्ग श्वकार नामाजित इत्यवन्ध्यम् ।। यस्य प्रभावादिति । यस्य नाम चकार कृतवान् । कोसौ ? चन्धुवर्गः । कथम्भूतस्य ? त्रिदिवच्युतस्य त्रिदिवात्स्वर्गाच्युतोऽवतीर्ण Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #58 -------------------------------------------------------------------------- ________________ स्तस्य । किविशिष्टो बन्धुवर्गः । अजेयशक्तिः न जीयते इत्यजेया श. क्तिः सामर्थ्य परेप । क क्रीडास्वपि, न केबलं महायुद्धेषु । कुतः? प्रभावान्नाहात्म्यात् । यस्येत्येतदत्रापि सम्बध्यते । नरपि किंविशिटोसौ ? क्षीवमुखारविन्दः । मुखमेव अरविन्दं कमले मुखारविन्द, क्षीब समदं हर्षितं मुखारविन्दं यस्य । इत्थैम्भूतो बन्धुवर्गो बन्धुसमूहः क तस्य नाम चकार ? भुवि पृथिव्यां । कथम्भूतं नाम ? अजित इति न केनचिज्जीयते इत्यजितः । भत एव अवन्थ्यमन्धर्थम् । ___ अर्थ:-विजय नौवाच्या अनुत्तर विमानांतून अवतीर्ण झालेल्या ज्याच्या पुण्यप्रभावाने, शत्रु जिचे दमन करूं शकत नाहीत अशी प्रचंड शक्ति धारण करणारे, युद्धाची गोष्ट दूरच राहू धा परन्तु कोडांमध्ये देखील मकरंदपूर्ण विकसित कमलाप्रमाणे ज्यांची नोंडे आहेत अशा ज्यांच्या बंधुवर्गाने ज्या तीर्थकराचे अजित हे सार्थक व ठेविलें तो अजित जिनेन्द्र आमचे कल्याण करो। भावार्थः-तीर्थकरप्रकृतीचा बंध ज्यांना झाला आहे अशा विमलवाहन नांवाच्या मुनीनी समाधिमरण साधून प्राण सोडल्यामुळे तपश्चरणाच्या प्रभावाने त्यांचा जीव विजय नांवाच्या अनुत्तर विमानामध्ये अहमिन्द्र होऊन जन्मला व तेथील आयुष्य संपल्यानंतर ते या भूलोकी अजित तीर्थकर झाले. यांच्या. पुण्यप्रभावाने यांच्या बंधुवाँस शुद्ध व क्रीडेमध्येही सर्वदा विजय मिळू लागला, शत्रुना ते अजिंक्य होऊन बसले. यास्तव बंधुवांनी या तीर्थकराचे अजित हे सार्थक नांव ठेविले. खरे पाहिले असता आपल्या कुटुंबीय जनांची एकसारखी उनति होऊ लागली तर तेथें तसाच एखादा पुण्यवान मनुष्य उत्पम झाला असावा असें अनुमानाने सिद्ध होते. जसे धन्यकुमाराचा ज्यावेळेस जन्म झाला तेव्हापासूनच त्याच्या कु Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #59 -------------------------------------------------------------------------- ________________ टुंबीय लोकांची उन्नति होऊ लागली होती परंतु जेव्हा त्याच्या सात बंधूनी त्यास मारहाण करून हाकून लाविले, तेव्हापासूनच त्यांच्या अवनतीस प्रारम्भ झाला, व ते सर्व भिकेस लागले. यावखन पुण्यवान मनुष्याचा जन्म झाल्याने सर्वत्र विजय व कीर्तीही मिळते; व उन्नति होते. त्या मनुष्याच्याअभावी अवनति होते. अजित तीर्थकर हे अतिशय पुण्यश्लोक सत्पुरुष असल्यामुळे यांच्या जन्मापासून त्यांच्या कुटुंबीय जनांची अलौकिक उन्नति झाली व त्यांचा सर्वत्र विजय झाला; यामुळे बन्धुवर्गानी यांचे अजित हे सार्थक नांव ठेवले. अत एवेष्टप्रयोजनप्रसिद्धयर्थं भव्यजनैरिदानीमपि तदुम्बार्यत इत्याह। ह्मणूनच मंगलकार्याची निर्विघ्न समाप्ति व्हावी यासाठी भव्यजीव आजदेखील अजिततीर्थकराचे नामस्मरण करितात स्तुतिकार या श्लोकांत सांगतातअद्यापि यस्याजितशासनस्य। सतां प्रणेतुः प्रतिमंगलार्थम् ॥ प्रगृह्यते नाम परं पवित्रं । - स्वसिद्धिकामेन जनेन लोके ॥४॥ अद्यापीत्यादि । अद्यापि इदानीमपि, न केवलं तत्काले । यस्य अजितस्य भगवतः । कथम्भूतस्य है. अजितमासनस्य अनितमनिराकृतं परवादिमिः शासनमनेकान्समतं यस्य तस्य । कथम्भूतस्य ! सखां प्रमेतुः सतां भन्यानां प्रणेतुः सन्मार्गे प्रवर्तकस्य । नाम प्रगृह्यते उच्चार्यते । परमुल्कृष्टं पवित्रं सकलमलविलयकारणं । केन ! जनेन । कथम्भूतेन ? स्वसिद्धिकामेन स्वस्य सिद्धिः परपरिभवेनात्मनोऽभिप्रेतप्रयोजननिष्पत्तिः तत्र कामो यस्य तेन । आत्मजयाभिलाषिणा इत्यर्थः । किमर्थ । प्रतिमंमलार्थ मंगलं मंगलं प्रति । सिद्धिनिमित्तमित्यर्थः । क ! लोके यस्य भगवतो नाम गृह्यने । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #60 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १८ ) मराठी अर्थ-भव्यांना सन्मार्ग दाखविणाऱ्या व चौद्धनयाधिक इत्यादि परवायाकडून अभेद्य अशा अनेकान्तमानाचा प्रसार करणाऱ्या हे जिना, संपूर्ण पातकराशींचा नाश करण्यास समर्थ असलेले तुझें नांव भव्यनीव प्रत्येक मांगलिक कार्याच्या प्रारंभी निनांचा नाश होऊन स्वकार्यांची सिद्धि व्हावी ह्मणून याजगी अद्यापि घेतात. . . भावार्थ-प्रत्येक मांगलिककार्याचे प्रारंभी श्री जिनेश्व.राचे मंगलदायकनांव अवश्य घेतले पाहिजे. कारण त्या योगें आपले कार्य निर्विघ्न पार पडते. व जिनेश्वराचे नामस्मरण के। ल्याने पापांचा नाश होतो व पुण्यांची प्राप्ति होते व त्यायोगें शुभकार्यात अडथळा आणणाऱ्या विघ्नांचा परिहार होतो. तसेंच त्यांचे नामस्मरण केल्याने आपले अंतःकरण पवित्र होते. भगवजिनसेनांनी महापुराणामध्ये नामस्मरणाचे महत्व याप्रमाणे वर्णिले आहे नामग्रहणमानं च पुनाति परमेष्ठिनाम् । किं पुनर्मुडगपीतं तत्कथाश्रवणामृतम् ॥ १॥ परमेष्टींचे केवळ नामस्मरणाने आपले अंतःकरण शुद्ध होते; तर अशा महात्म्यांची चरित्रे श्रवण केल्याने किंवा त्यांचे गुण गान केल्याने मन को बरें पवित्र होणार नाही ! या आचार्याच्या उक्तीवरून नामस्मरणाचे महत्व व्यक्त होते, व त्याचा प्रभाव अवर्णनीय कसा आहे हे सिद्ध होते. ___स किमर्थ प्रतिबन्धकप्रक्षयं कृत्वा सर्वज्ञः प्रादुर्भूत इत्याह । .... श्री अजितअिनश्वर घातिकर्माचा नाश करून सर्वज्ञ कशाकरिता . झाले. याचें स्तुतिकार या श्लोकांत वर्णन करितात. यः प्रादुरासीत्प्रमुशक्तिभूम्ना । भव्याशयालीनकलंकशान्त्यै ॥ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #61 -------------------------------------------------------------------------- ________________ (१९) महामुनिर्मुक्तधनोपदेहो। यथारविन्दाभ्युदयाय भास्वान् ॥ ८॥ यः प्रादुरासीदित्यादि । यो भगवान्प्रादुरासीत्प्रादुर्भूतवान् । किमर्थं ? भव्याशयालीनकलंकशान्त्यै । भव्यानामाशयश्चित्तं चिद्रपमात्मस्वरूपं तत्रालीनो लग्नः सचासौ कलंकश्च अज्ञानं तत्कारणं ज्ञानावरणादि कर्म, तस्य शान्त्यै विनाशाय । भव्यप्रतिबोधनार्थमित्यर्थः । केन? प्रभुशक्तिधूम्ना प्रभवति समर्थो भवत्युपकारं कर्तुमिति प्रभुर्जगतामुपकारको भगवान् , तस्य शक्तिर्वाणी, यया तेषामुपकारं कर्तुं शक्तो भवति तस्या भूम जीवाद्यर्थप्ररूपणे माहात्म्यविशेषः प्राचुर्यं वा, तेन । कथम्भूतोसौ ? महामुनिः । गगधरदेवादिमुनीनां प्रधानः प्रत्यक्षज्ञानी वा । क इव कस्मै प्रादुरासीदित्याह मुक्त इत्यादि । यथा मास्वानादित्यः । प्रादुगसीत् । किमर्थं ? अरविन्दाभ्युदयाय । अरविंदानां अभ्युदयो विकाशलक्षणा विभूतिस्तस्मै । किंविशिष्टो भास्वान् ? मुक्तधनोपदेहः । मुक्तो घनरुपदेह उपलेपः प्रच्छादनं यस्य । तदर्थ कलंकशान्त्यर्थम् । , मराठी अर्थ:-ज्याप्रमाणे आपल्या तेजस्वी किरणांनी आपल्यास घेरून टाकलेल्या मेयसमूहास दूर सारून कमलांना विकसित करण्यासाठी सूर्य उदय पावतो; तद्वत् गणथरदेवादि मुनीमध्ये श्रेष्ठ व प्रत्यक्षबानी असे अजित भगवान् द्रव्यांचे निवधि वर्णन करण्यास समर्थ असलेल्या आपल्या दिम्यध्वनीने भव्य जीवांच्या आत्मस्वरूपामध्ये अनादिकालापारन मिलगलेल्या अज्ञानाचा व त्यास कारण असलेल्या ज्ञानावरणादि कर्माचा नाश करण्यासाठी उत्पन्न झाले. क्षणजे त्यांनी आत्मस्वरूपाचा उपदेश करून भव्यजीवांच्या तद्विषयक अज्ञानाचा नाश केला. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #62 -------------------------------------------------------------------------- ________________ (२०) भावार्थः-सूर्य उगबला झणजे कमलें विकसित होतात. कमलांना विकासित करण्यामध्ये सूर्याचा कोणताही स्वार्थ नसतो किंवा कमलावर सूर्याचे प्रेम आहे असेंही नाही. तेव्हां सूर्याचा कमलांना विकासित करण्याचा स्वभावच आहे असे मटले पाहिजे. तद्वत् जिनेश्वरांचा भव्यजीवांना उपदेश करण्यांत कोणताही स्वार्थ नाही अथवा त्यांच्यावर प्रीति आहे असेंही नाही तेव्हां येथे उपदेश करण्याचा त्यांचा स्वभावच आहे असे सिद्ध होते. यावरून जिनेश्वरांना रागमाव नाही व कृतकृत्य झाल्यामुळे त्यांचा कोणताच स्वार्थही राहिला नाहीं की ज्याच्या सिद्धयर्थ ते भव्यजीवांना उपदेश करतील. परोपकार करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच आहे यामुळे जिनेश्वरांचा निरपेक्ष उपदेश लोकांच्या कल्याणार्थ होत असतो. . प्रादुर्भूतेन च तेन किंकृतमित्याह । उत्पन्न होऊन अजित तीर्थकरांनी काय केलें हैं. __ स्तुतिकार या श्लोकांत सांगतात. येन प्रणीतं पृथु धर्मतीर्थ, ज्येष्ठं जनाः प्राप्य जयन्ति दुःखम्। गाऊँ हदं चन्दनपङ्कशीतं, __ गंजप्रवेका इव धर्मतप्ताः । ९ । येनेत्यादि । येन अमितनाम्ना तीर्थकरदेवेन । प्रणीतं प्रकाशितं । कि ? धर्मतीर्थ । धर्मस्य उत्तमक्षमादिलक्षणस्य चारित्रलक्षणस्य च प्रतिपादकं तीर्थ भुतं । कथम्भूतं ? पृथु महत् । सकलपदार्थविषयतका ज्येष्ठं सकळधर्मतीर्थप्रधानं । पुनरपि कथम्भूतं ! जनाः प्राप्य जगन्ति दाखं। यदिमध्याहार्य । यद्धमतीर्थ प्राप्य लब्ध्वा जना भव्या जवन्ति मिराकुर्वन्ति दुःखं संसारपरिभ्रमणक्लेशं । किमिव कथम्भूतं के इत्याह । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #63 -------------------------------------------------------------------------- ________________ (२? ) गामित्यादि । गंगाया अयं गांगो हदस्तं । कथम्भूतं ? चन्दनपडशीतं चंदनस्य पंकं यक्षकर्दमस्तस्य शीतकिव शीतं यस्य तं हदं प्राप्य । गजप्रनेका इव । गजानां प्रवेकाः प्रक्रा यथा घर्मेण तप्ता अयन्ति दुःखमिति । .. मराठी अर्थ - असें ग्रीष्मऋतूंतील सूर्याच्या प्रचुर किरणांनी दुःखित झालेले मोठे हत्ती चन्दनाच्या उटीप्रमाणे थंडगार असलेल्या गंगेच्या डोहांत शिरून उत्पन्न झालेले दुःख नाहीसे करतात; त्याचप्रमामें उत्तमक्षमादि दशधर्म व चारित्राचे सांगोपांग वर्णन करणारे, संपूर्ण मत्वांचे प्रतिपादन करणारे असल्यामुळे अतिशय मोठे असें, अजिततीर्थकरांनी प्रतिपादिलेलें जें द्वादशांगश्रुत त्याचा आश्रय करून अथवा अध्ययन करून भव्यजीव संसारपरिभ्रमणापासून होणारे दुःख नाहीसे करतात. भावार्थ- उष्णतेपासून जे दुःख होते ते नाहीसे करण्यासाठी थंड उपचार करतात, तद्वत संसारापासून उत्पन्न झालेल्या दुःखांचा परिहार करण्यासाठी भन्ध जीवांनी अजिततीर्थकरांनी उपदेशिलेल्या परमशांतिदायक आगमचा आश्रय केला व आपलें चिरकालंचे संसारदुःख दूर केले, . ननु किं फलमुद्दिश्य भगवता धर्मतीर्थे प्रणीतमित्याह । कोणत्या फलाची इच्छा धरून भगवान् अजित तीर्थकराने आगमाची रचना केली हे स्तुतिकार व्यक्त करतात । स ब्रह्मनिष्ठः सममित्रशत्रु विद्याविनिर्वांतकषायदोषः ॥ लब्धात्मलक्ष्मीरजितोऽजितात्मा । जिनः श्रियं मे भगवान्विथत्ताम् ॥ १० ॥ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #64 -------------------------------------------------------------------------- ________________ (२२) स ब्रह्मनिष्ठ इत्यादि । सोऽजितो भगवान् । ब्रह्मनिष्ठः ब्रह्मणि सकलदोषरहिते परमात्मस्वरूपे निष्ठा परिसमाप्तिर्यस्य । अतो न किंचित्तत्प्रणयने फलमसावपेक्षते कृतकृत्यत्वात् केवलं परार्थवास्य प्रवृत्तिः । अत एव सममित्रशत्रुः । मित्राणि च शत्रवश्च मित्रशत्रवः । ते समा यस्य । कथमसी ब्रह्मनिष्ठः कथं वा सममित्रशत्रुरित्याह-विद्येत्यादि । विद्यया परमागमज्ञानतदर्थानुष्ठानलक्षणया विशेषेण निर्वान्तास्त्यक्ताः कषाया द्रव्यक्रोधादयो दोषा भावक्रोधादयो येन । निराकृतद्रव्यभावरूपघातिकर्ममलकलंक इत्यर्थः । यत एवंविधोऽसौ ततो ब्रह्मनिष्ठः सममित्रशत्रुश्च भवति । भवतु तथाविधोसौ तनिष्ठस्तथापि तदा चैतन्यमात्रस्वरूपः किञ्चिज्ज्ञो वा भविष्यति । अतः कथं धर्मतीर्थं प्रणीतवामित्याह-लब्धात्मलक्ष्मीरिति । आत्मनो लक्ष्मीरनन्तज्ञानादिलक्षणा। लब्धा प्राप्ता सा येनासौ लब्धात्मलक्ष्मीः । समासान्तो विधिरनित्य इति वचबादृण्मोरिति कप न भवति । स इत्थम्भूतोऽजितः । अन्तरंगै बैश्च शत्रुभिनं जीयते इति अजितः । जितात्मा जित आत्मा येनासौ जितात्मा । आत्मवान् इत्यर्थः । इन्द्रियाधीनो न भवतीति यावत् । भगवान् विशिष्टज्ञानवान्पूज्यो • वा। विधत्तां करोतु । का? जिनश्रियं जिनस्य श्रीरनन्तज्ञानादिविभूतिस्तां मे मह्यं । __ मराठी अर्थः-अठरा दोषांनीरहित अशा परमात्म स्वरूपाची प्राप्ति ज्यांस झाली आहे. व ह्मणूनच परमागमाची रचना करण्यांत परोपकाराशिवाय दुसरा कोणताही उद्देश ज्यांचा नव्हता; कारण, स्वतः कृतकृत्य असल्यामुळे ते निरिच्छ होते. मण्न परोपकाराशिवाय दुसरा कोणता बरें उद्देश असं शकेल ? यामुळेच मित्र व शत्रु या उभयतांवर समान दृष्टि ठेवणारे व केवल ज्ञानाची प्राप्ति व चारित्र गुणाची पूर्ति झाल्याने द्रव्य क्रोधादि व भावक्रोधादि दोषांचा नाश ज्यांनी केला, अर्थात् घातिकर्ममलांचा ज्यांनी नाश केला आहे, व Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #65 -------------------------------------------------------------------------- ________________ (२३) अनन्त चतुष्टयरूपी लक्ष्मी ज्यांस प्राप्त झाली आहे असे, आणि अन्तरङ्ग व बाह्य शत्रुकडून जे जिंकले गेले नाहीत, तसंच ज्यांनी आपल्या आत्म्याला इन्द्रियांच्या आधीन होऊ दिले नाही असे ते पूज्य ज्ञानी अजित तीर्थकर अन्तरङ्ग अनन्त - ज्ञानादि चतुष्टय लक्ष्मी व बहिरङ्ग समवसरण लक्ष्मी ही मला प्रदान करोत. - भावार्थ-ज्याला आपल्या आत्म्याच्या स्वरूपाची प्राप्ति झाली आहे तो आत्मा निरिच्छ असतो व त्याचा उपदेश निरपेक्ष असतो त्या उपदेशापासून त्याला स्वतःला कोणताच स्वार्थ साधून घ्यावयाचा नसतो. अशा महात्म्याची कृत्ये सर्व परे। पकारार्थच होत असतात. आणि यामुळेच मित्र व शत्रु, कांचन व मृत्तिका यांच्याकडे ते समान दृष्टीनेच पाहत असतात. जसें चंदनाचे पोषण करणाऱ्या व त्यास कुन्हाडीने तोडणाऱ्या दोन्ही व्यक्तींना तो चंदन वृक्ष आपल्या सुगंधाने आनंदित करितो. याचप्रमाणे सज्जन व दुर्जन यांच्याविषयी हे आदर्श पुरुष समदृष्टि असतात. व अशा माहात्म्यांनाच अविनाशी ज्ञानादि संपत्ति प्राप्त होत असते. इन्द्रियांचा विजय अशांच्या हातूनच होत असतो. यास्तव महात्मा अजित भगवान् मला आपली ज्ञानादि संपत्ति देवोत. याप्रमाणे द्वितीय जिनाचे स्तोत्र संपले. ह्या पांच पद्यामध्ये उपजाति छंद आहे. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #66 -------------------------------------------------------------------------- ________________ (२४ ) संभवजिनस्तुतिः। त्वं शम्भवः सम्भवतर्षरोगैः सन्तप्यमानस्य जनस्य लोके । आसारिहाकास्मिक एव वैद्यो वैद्यो यथानाथरुजां प्रशान्त्यै ॥ ११ ॥x स्वं शम्भवइत्यादि । समन्तभद्रस्वामी तृतीयतीर्थकरदेवं चेतसि प्रत्यक्षतया व्यवस्थाप्य त्वमिन्याद्याह । शम्भव इत्यन्वर्थेयं संज्ञा शं मुखं भवत्यस्माद्भव्याना इति शम्भवः । शम्भवेत्यादि । शं सुखं भवत्नि येभ्यस्ते शम्भवाः स्रग्वनितादयः । यदिवा संगतोऽत्रुट्यद्रपप्रादुर्भावो यत्रासौ सम्भवः संसारः तत्र तर्षः तृष्णाः ता एव रोगा दुःखहेतुत्वात् तैः । सन्तप्यमानस्य पाड्यमानस्य । जनस्य प्राणिगणस्य । आसीरभूः । वैद्यः । क ? इह लोके । कथम्भूतः ! आकस्मिक एव तत्फलनिरपेक्ष एवं । अत्र दष्टांतमाह-वैद्यो यथेत्यादि । वैद्यश्चिकित्सकः । यथा येन फलानपेक्षप्रकारेण । अनाथरुजां भनाथा अशरणा द्रव्यसहायहीनास्तेषां रुजो व्याधयस्तासां । प्रशान्त्यै उपशमनाय । आकस्मिक एव वैद्योभूत् तथा त्वमप्यासीः । मराठी अर्थ:-जसे एखादा दयाळू वैद्य द्रव्याची इच्छा न करतां द्रव्यसहाय ज्यांना नाही अशा गरीब प्राण्यांचे रोग नाहीसे करतो, ह्मणजे त्यांनी न बोलावतांच स्वतः दयेने प्रेरित होऊन त्यांच्या घरी जो वैध जातो व त्यांची दुःखें [ रोम ] बरी करतो त्यास आकस्मिक वैद्य ह्मणतात. त्याचप्रमाणे भव्यजीवांचे कल्याण करणाऱ्या हे संभवनाथ जिना तूं संसारिक सुखांना [ सुखाभास ] देणाऱ्या स्त्रीपुत्राविषयी उत्पन्न झालेल्या ___x येथून पांच श्लोकांत इन्द्रवज्रा छन्द समजावा. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #67 -------------------------------------------------------------------------- ________________ ...SVS (२९) तृष्णारूपी रोगांनी पीडित झालेल्या प्राण्यांना रोगरहित करप्याकरितां या जगात आकस्मिक अपूर्व वैद्य आहेस... - तात्पर्यः-दयाल व वैद्यशासानपुण असा वैय काहीही इच्छा न धरता रोग्यांचे रोग परें करीत असतो. व एखादा दुर्वैद्य रोग्याचे रोगांचा नाश न करता त्या रोगांची वृद्धि करसो. त्याचप्रमाणे श्रीजिनेश्वर हे अपूर्व वैद्य आहेत व ते अनादि कालापासून सर्व जीकांच्या पाठीमागे लागलेल्या संसाररूपी भयंकर रोगाला निरपेक्षपणे दूर करतात. व ब्रह्मा विष्णु महेशांदिक हे दुवैद्य आहेत. यांच्यापासून आमच्या संसार रोगाची व्यथा दूर न होतां प्रतिदिन ती वाढत जाईल, यासाठी अशा दुर्वैद्यांच्या नादी न लागतां भन्य जीवांनी संसाररूपी रोग दूर करण्यासाठी आकस्मिक अपूर्व वैद्य जे श्रीनिनेश्वर, यांचा आश्रय घेतला पाहिजे व आपला संसाररूपी रोग दूर केला पाहिजे. .. — यस्य जगतो भंगवानाकस्मिको वैद्यां संपन्ना तज्जगत्कीहशमित्याह । ज्या जगावर आकस्मिक वैद्याप्रमाणे यांनी उपकार केलें त्या जगाचे स्वरूप स्तुतिकार वर्णितात. अनित्यमत्राणमहक्रियाभिः, प्रसक्तमिथ्याध्यवसायदोषम् । . इदं जगज्जन्मजरान्तकात, निरंजनां शान्तिमजीगमस्त्वम् ॥१२॥ अनित्यमित्यादि । इदं प्रतीयमानं, 'जगत् प्राणिसंघातः । कथंभूतं ! अनित्यं विनश्वरं । अनेन सर्वमाविर्भावतिरोभावबदिति सांख्यमतं प्रत्युक्तम् । पुनरपि कथम्भूतं ! अत्राणं न विद्यत त्राणं रक्षणं अस्येत्यत्राणं । अशरणमित्यर्थः । अनेनेश्वरो विष्णुर्वा तस्य भर्तेति योगमी Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #68 -------------------------------------------------------------------------- ________________ मांसकमतं निरस्तं । कथं तदत्राणमित्याह अहंक्रियाभिरित्यादि । अहमस्य सर्वस्य स्वयादिविषयस्य स्वामीति क्रिया अहक्रियाः ताभिः प्रतक्तः संलग्नः प्रवृत्तो वा मिथ्या असत्योऽध्यवसायोऽभिनिवेशः स एवं दोषो यस्य तत्तथोक्तं । अतएव जन्मजरातकात्तं तज्जगत् । जन्म प्रादुभावो, जरा वृद्धत्वं, अन्तको मरणं, तैरात्तं पीडितं । तदित्थंभूतं जगल्कि कृतवान्भगवानिस्याह । निरंजनामिन्यादि । शान्ति परमकल्याणं । अजींगमस्त्वं । इदं जगत्प्रापितास्त्वं । कथम्भूतां ? निरंजनां अंमनात्कर्ममलानिष्क्रांतं तद्वा निष्क्रांतं यस्याः सा निरंजना तां । मुक्तिरूपामित्यर्थः । मराठी अर्थः हे दिसणारे सर्व जगत् (प्राण्यांचा समूह) अनित्यक्षणांत नाश पावणारे आहे अर्थात् स्वप्नांत दिसणा-या पदार्थाप्रमाणे लौकरच नाश पावणारे आहे, या जगांतील कोणत्याही प्राण्यांचा कोणी संरक्षक नाही. आयुकर्म जोपर्यंत या जीयांस एका शरीरामध्ये कोंडून ठेवतें तोपर्यंत हे जीव या शरीरामध्ये राहतात व त्याचा क्षय झाला ह्मणजे त्या जीवांचे एक क्षम पर्यंतही इंद्रादिक शक्तिशाली देव रक्षण करूं शकत नाही. यास्तव या जगाचा कोणीही संरक्षक नाही. तसेच हे जगत् स्त्रीपुत्र द्रव्य इत्यादिकांचा मी स्वामी आहे अशा मिथ्या कल्पनेर्ने दषित झालेले आहे. व हे जगत् पुनर्जन्म, जरा क मरण या तीन भयंकर दुःखांनी हमेशा पीडित झालेले आहे. हे जिनेश सम्भवनाथ ! अशा जगतास आपण धर्मोपदेश करून त्यास मोक्षमार्ग दाखविला; त्यायोगें या जगताने कर्ममलरहित अशा शान्ति सुखाची प्राप्ति करून घेतली. भावार्थः-या श्लोकांत स्तुतिकाराने जगाचे स्वरूप दाखविलें आहे. ते दाखवितांना प्रथम त्याविषयी हे जगत् अनित्य आहे असे. त्याने बटले आहे. असे झणण्याचे कारण हे आहे Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #69 -------------------------------------------------------------------------- ________________ (२७) की, सांख्य या जगतास नित्य मानतात, व सर्व पदार्थ सर्वत्र आहेत अशी त्यांची कल्पना आहे. जसें उदाहरणार्थ वीजामध्ये वृक्ष पाने, फुले व फळे आहेत. यद्यपि वीजापासून अंकुर तदनंतर पाने फुले व फळे ही कालक्रमानें उत्पन्न होत असतात, तथापि ही सर्व त्या बीजामध्ये प्रथमच सांठऊन राहिली आहेत. ही जर बीजामध्ये नसती तर पुढे यांचा आविर्भाव झाला नसतां यासाठी उपादान कारणामध्ये त्यापासून उत्पन्न होणारी सर्व कार्य प्रथमपासूनच अस्तित्वात आहेत. असे नसते तर मनुप्याने उपादान कारणांचा स्वीकारच केला नसता. जसें साळीपासून पुढे साळीच उत्पन्न होतात तेव्हां पुढें साळी [ भात ] उत्पन्न होण्यास कारण साळी यांचा आपणांस निश्चय झाल्यामुळे आपण निःसंशय होऊन साळी पेरतो कारण त्यांपासून साळीच उत्पन्न होतात. साळीपासून साळी उत्पन्न झाल्या नसत्या तर आपण कोद्रव बीज देखील साळी उत्पन्न होण्यासाठी पेरले असते. यास्तव कारणामध्ये कार्य हे पूर्वीच सांठऊन राहिले आहे. सहकारी कारणे मिळाली झणजे कार्याचा आविर्भाव होतो व तदभावी ती त्या कारणामध्येच गुप्त असतात झणजे त्यांचा तिरोभाव होतो. सहकारी कारणे केवळ अभिव्यंजक आहेत. ती मिळाली ह्मणजे काय हे आपण होऊन आपले स्वरूप प्रकट करितं. एवढ्या विवेचनावरून सांख्य हे सत्कार्यवादी आहेत असे सिद्ध होते. त्यांचे खण्डन करण्याकरिता आचार्यानीं श्लोकांत अनित्य या शब्दाचा प्रयोग केला आहे. येथे 'अनित्य' शब्दाने सर्वधा जगत् अनित्य आहे असे केव्हाही समजू नये, कारण, सर्वथा अनित्य किंवा सर्वथा नित्य असा. कोणताच पदार्थ माहीं असें स्याद्वाद सांगतो. कथंचिन्नित्यानित्यात्मक तत्व आहे असा बैनांचा सिद्धान्त आहे. तेव्हा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #70 -------------------------------------------------------------------------- ________________ . (२८) सांख्य सर्वथा नित्यत्ववादी असल्याने त्यांच्या मतार्ने कारणा- . पासून कार्याची उत्पत्ति होणें असम्भवनीय आहे. कारण, उ-. पदानकारणामध्ये परिणति झाली झणजे कार्य उत्पन्न होते, परंतु सर्वथा नित्यामध्ये परिणति होऊ शकत नाही ह्मणून जो पदार्थ ज्या अवस्थेत आहे तो पदार्थ हमेशा त्याच अवस्थेत राहील व दुसरी अवस्था मानली की नित्यत्व त्याचे नष्ट झालें। व तो नित्यत्ववादी आपल्या सिद्धान्तापासून च्युत झाला असें समजावे. तसेच बीजामध्ये अंकुर, पार्ने, फुले,फळे वगैरे अवस्था आहेत हे झणणेही योग्य नाही, कारण या सर्व अवस्था त्यामध्ये आहेतच तर सहकारी कारणांची जरूरत पडलीच नसती. यासाठी सर्वथा सत्कार्यवाद मानला तर दुधामध्ये एकाचकाली. दही, ताक, लोणी इत्यादिक भिन्नरूपाने विशिष्ट रसाला धारण करणारे आढळून येतील. व दही वगैरे उत्पन्नः करण्यास ज्या साधनांची अपेक्षा पडते ती व्यर्थ होईल. व. कालान्तराने दुधापासून दही बनलेले आपल्या नजरेस पडते तसे तें. दुधाच्या अवस्थेमध्येही दिसून येईल. यासाठी कथंश्चित्सत्कार्यवाद मानला पाहिजे. व दही लोणी इत्यादि स्वरूपानें परिणत होण्याची. दुधामध्ये शक्ति आहे असें ह्मणत असाल तर. आपलें. अणणे योग्य आहे, कारण शक्ति सणजे द्रव्यच होय. बसें मातीच्या गोळ्यामध्यें घटरूपाने परिणत होण्याची शक्ति आहे अणून मातीच्या गोळ्यांत घटावस्था शक्तिरूपाने आहे व प.. र्यायखपाने पाहिले असता घटावस्था नाही; व यामुळेच ती . घटावस्था उत्पन्न करण्याची साधने गोळा करावी लागतात. व त्याचप्रमाणे कारणामध्ये कार्य असतेच व ते व्यक्त करण्यास , सहकारी कारणांची जरूरी आहे असे सणणही योग्य नाही.... कारण, कारणे दोन त हेची आहेत एक उत्पादक व दुसी अ... Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #71 -------------------------------------------------------------------------- ________________ (२९) भिव्यंजक; मृत्पिण्डापासून घागर बनविण्यासाठी लागणाऱ्या चक्र दंडादि साधनांना उत्पादक कारणे मणतात. या साधनापासून जी घागर मातीच्या गोळ्यापासून बनली ती ती साधने मिळण्यापूर्वी अस्तित्वात नव्हती. यासाठी घागर बनविणाया या साधनास उत्पादक कारण किंवा कारक असें मणतात. अमिव्यंजक कारण त्यास ह्मणतात की, भिन्नकारणापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांना उघड करून दाखविणे. जसे घागर अंधारामध्ये आहे व ती आपल्या कारणापासून उत्पन्न झाली आहे परंतु दिवा अंधाराचा नाश करून तिचे स्वरूप व्यक्त करतो यामुळे दिव्यास आपण अभिव्यंजक कारण ह्मणतो. अभिव्यंजक कारण पदार्थाना उत्पन्न करीत नाही, परंतु ते पदार्थ अंधार किंवा कपडा वगैरेनी आच्छादित असल्यास अभिव्यंजकाच्या साहायाने त्यांचे स्वरूप समजते हा या दोन कारणामध्ये फरक आहे. परंतु सर्वांना अभिव्यंजक कारणच मानले तर दिव्याप्रमाणे तीही लांब राहूनच घटादि कार्य उत्पन्न करतील. यासाठी सर्वथा मत्कार्यवाद योग्य नाही. हे दाखविण्यासाठी आचार्यांनी श्लोकांत ' अनित्यम् ' असा शब्द योजिला आहे. तसेच या श्लोकांत ' अत्राणम्' असा शब्द आला आहे, याचा अर्थ जगाचा कोणीही संरक्षक नाही असा होतो. कित्येक ईश्वर किंवा विष्णु या जगाचा कर्ता आहे असे अषतात. त्याचे खंडन करण्याच्या उद्देशाने आचार्यांनी हा शब्द योजिला आहे. परंतु ईश्वर हा जगाचा कर्ता होऊ शकत नाही कारण जगामध्ये जे अनेक वैचित्र्य आहे ते एका ईश्वराचे हातून उत्पन होऊ शकत नाही. तसेच ईश्वर दयाळू असल्यामुळे सर्व प्राण्यांना समान स्थितीत त्याने ठेवलें असतं, परंतु जगति एक श्रीमान् व एक दरिद्री, एक अल्पायु व एक Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #72 -------------------------------------------------------------------------- ________________ दीर्घ जीवनाचा असा भेद का दृष्टीस पडावा ? त्याचप्रमाणे ईश्वरानेच जग बनविलेले असेल तर मनुष्य कर्तृत्वशून्य होईल. ईश्वर ज्ञानी असल्यामुळे त्याने हिंस्र व दुष्टप्राणी केव्हांच वनविले नसते. त्यानेच दैत्यांना उत्पन्न केले व तोच त्यांचा नाश करतो यामुळे तो पापी कसा बरे होणार नाही ? दैत्य हे दुष्ट निघून सजनांचा छल करतील हे त्यांस माहीत झाले नसावें. माहीत झाले असते तर त्यांना बनविण्याचे त्याचे सर्व श्रम वाचले असते व जगास त्याच्या अज्ञतेचा परिचय झाला. नसता. इत्यादि गोष्टींचा विचार केला असतां ईश्वराने सर्व पदार्थ उत्पन्न केले नाहीत हे सिद्ध होते. मनुष्यालाच काय प्राणिमात्रांना देखील जें सुख किंवा दुःख मिळतें तें पूर्वोपाजित शुभाशुभ कमांमुळे मिळत असते. श्रीमान् व दरिद्र घुद्विवान व मूर्ख, कुरूप व सुंदर अशी जी माणसे दिसून येतात, ती सर्व शुभाशुभ कर्मानें तशी झालेली आहेत. यामुळे, अजो जंतुरनीशोऽयमात्मनः सुखदुःखयो। ईश्वरप्रेरितो गच्छेत्स्वर्ग या श्वश्रमेव वा ॥ १॥ या श्लोकांत सर्व प्राणी अज्ञ आहेत व आपल्याला सुख व्हावें दुःख होऊ नये, अशी त्यांची इच्छा असली तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. ईश्वर सर्व सत्ताथीश आहे, तो प्राण्यांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वर्गास किंवा नरकास पाठवित असतो, हे झणणे सर्वथा असत्य आहे. जर ईश्वरच नरकास किंवा स्वर्गास पाठवितो, मनुष्य जर असमर्थ आहे तर या लोकी माणसें जी वाईट कम करतात, ती कमैं ईश्वरच करीत असला पाहिजे कारण माणसें सर्वथा, असमर्थ आहेत. यामुळे ईश्वर पातकी असल्यामुळे मनुष्यास दंड करणे अन्यायाचे ठरेल. वास्तविक पाहतां ईश्वरासच दंड केला पाहिजे तोच दंडनीय आहे. यास्तव ईश्वरास जगत्कर्ता किंवा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #73 -------------------------------------------------------------------------- ________________ जगाचे रक्षण करणारा मानले असतां पुष्कळ दोष उत्पन होतात. तेव्हा जगाचा रक्षणकर्ता कोणी नाही, हे दाखविण्या. साठी आचायांनी ' अत्राणम्' हा शब्द श्लोकांत घालून नै. यायिक व योग यांच्या ईश्वर जगत्कर्ता व रक्षणकर्ता आहे या मताचे खंडन केलें. अपरंच किं कृतवांस्त्वमित्याह । . . पुनः सम्भवतीर्थकरांनी कोणते कृत्य केलें हें आचार्य पुढील श्लोकांत सांगतातशत-हदोन्मेषचलं हि सौख्यं, तृष्णामयाप्यायनमात्रहेतुः ।। .....तृष्णाभिवृद्धिश्च तपत्यजस्रं, - तापस्तदायासयतीत्यवादीः ॥ १३. शत हदोन्मेषेत्यादि । शत-हदा विद्युत् तस्या उन्मेष उन्मीलन स इव चलं अस्थिरं इन्द्रियसुखं । कथम्भूतं तदित्याह-तृष्णेत्यादि । तृष्णा संसारसुखाभिलाषः सैव आमयो ब्याधिः तस्याण्यायनमात्रं पुष्टिमात्र । तस्य हेतुः । तत्पुष्टिश्च किं करोतीत्याह-तृष्णाभिवृद्धिश्च तपत्यजनं। , तृष्णाया अभिवृद्धिः पुष्टिः तपति संतापयति । अजस्रं अनवरतं । तज्ज. निततापो जगतः किं करोति तदाह-ताप इत्यादि । तापस्तज्जगदायासयति । अनेकदुःखपरम्परया केशयति । सेवादिक्रियासु वा प्रवर्तयति इति एवं जगतः संबोधनार्थ त्वमेव अवादीः। . मराठी अर्थः-इंद्रियजन्य सुख विजेप्रमाणे अतिशय चंचल आहे, व संसारसुखाभिलाषारूपी रोगाची पुष्टि करण्याला कारण आहे. व संसारसुखाभिलाषा वाढली झणजे तिच्यापासून प्राणिमात्रांना फार संताप होतो त्या संतापाने अनेक दुःखें होतात; व त्यांच्यापासून प्राण्यांना फार परिश्रम होतो. असा श्री भगवान् सम्भवनाथांनी भव्यजीवांना उपदेश केला. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #74 -------------------------------------------------------------------------- ________________ तात्पर्यः-संसारिक सुख हे नित्य नाही त्यामुळे त्यांची प्राप्ती झाली तरी ते लौकरच नाश पावते, त्या सुखाचा वारंवार उपभोग घेतला तरी तृप्ति होत नाही. तुष्णा ही वाढतच जाते. समुद्र एखादेवेळेस शेकडो नद्यांच्या पाण्याने वस होईल. अपि देखील लाकडांच्या समूहाने तृप्त होईल. परन्तु इंद्रिय सुखाचा उपभोग किती जरी घतला तरी मनुष्याची इच्छा महोत नाही. वरचेवर ती वृद्धिंगतच होते. यास्तव इंद्रियसुखाची इच्छा कमी व्हावी अर्श इच्छा असेल तर त्या सुखाचा त्यागच केला पाहिजे तेव्हांच इच्छा कमी होते. संसारिकसुखाचा उपभोग घेतल्याने कर्मबन्ध होतो व संसारांत फिरावे लागते. संसारापासून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मनुष्याने अशा मुखाचा त्याग करून वास्तविक सुख प्राप्तीच्या उपायांचा अगिकार केला पाहिजे. असा भगवान् सम्भवनाथांनी उपदेश . केला. याचे वर्णन या श्लोकांत केले. नतु सुगतादिभिरपि तत्संबोधनार्थ बन्धादयुप्रेदशः कृतोऽतस्त्वमेवावादी रित्ययुक्तं इति चेत्तन,तन्मते बन्धमोक्षादेरेवासम्भवात् । एतदेवाह । येथे एक शंकाकार शंका करतो की बौद्धादिकांनी लोकांच्या कल्याणासाठीं बन्धादिक तत्वांचा उपदेश केला असे असतां सम्भव नाथांनीच या तत्वांचा उपदेश केला असें हाणणे कसे योग्य . होईल ? याचे निरसन आचार्यानी असे केले की बौद्धादि कांच्या मतामध्ये बध मोक्ष वगैरे. तत्वांची सिद्धीच होत नाही. यामुळे वास्तविक त्या तत्वांचा उपदेष्टा सम्भवतीर्थंकरच आहेत. हे या श्लोकांत स्पष्ट रीतीने दाखवितात. बन्धश्च मोक्षश्च तयोश्च हेतू, बद्धश्च मुक्तश्च फलंच मुक्तेः . १ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #75 -------------------------------------------------------------------------- ________________ १ ३३ ) स्याहादिनो नाथ तवैव युक्तं, . नैकान्तदृष्टेस्त्वमतोऽसि शास्ता ॥१४ बन्धश्चेत्यादि । जीवस्य कर्मणा संश्लेषो बन्धः, विश्लेषो मोक्षः । चकारः परस्परसमुच्चये । तयोबंधमोक्षयोः हेतू च । बन्धस्य मिथ्यात्वादिः ; मोक्षस्य हेतुः सम्यग्दर्शनादिः । न केवलमेतत्किन्त्वन्यदपि । बश्व. मुक्तश्च फलं च मुक्तेः । य एव पूर्व बद्धः स एव पश्चान्मुक्तः तस्यैव च मुक्तेः फल अन्यत् ज्ञानादिलक्षणसंपन्नम् । इत्येतत्सर्व तवैव सम्भवस्यैव । कथम्भूतस्य ? स्थाद्वादिनोऽनेकान्तवादिनो मते युक्त. मुपपन्नं । नैकान्तदृष्टेः सुगतादिमते न. नहि क्षणिकैकान्तवादिनो मते तद् घटते । तत्र हि अन्यो बद्धोऽन्यश्च मुव्यते क्षणिकत्वात् । अन्यस्य वंधकारणानुष्ठानमन्यस्य च मुक्तिरिति । नापि नित्यकान्तवादिनो मते तद् घटते । तत्र हि यदि बद्धस्तदा बद्ध एव स्यादात्मा, न मुक्तः । अथ मुक्तस्तदा मुक्त एव स्यान्न बद्धः, सर्वथैकरूपत्वात् । अन्यथा नित्यैकान्तविरोधः स्यात् । अतः सर्वथैकांतवादिमते बन्धमोक्षादेरनुपपत्तेः । हे नाथ स्वामिन् ! त्वमेव असि भवसि । शास्ता तत्वोपदेष्टा । मराठी अर्थ:-जैनमतामध्येच बन्ध व मोक्ष या तत्वांची सिद्धि होते व त्यांची कारणे मिथ्यादर्शनादि व सम्यग्दर्शनादिक यांचीही सिद्धि याच मतामध्ये होते. बन्ध, झणजे जीवाच्या प्रदेशांचा कर्मप्रदेशांशी अत्यंत निबिड असा संबंध होणे. व बन्धाच्या कारणांचा अभाव झाल्याने व निर्जरा यांच्या सहायाने आत्मा ज्ञानावरणादि कर्मापासून सर्वथा वेगळा होणे यास मोक्ष मणतात. अर्थात् सम्यग्दर्शन ज्ञान व चारित्र या तीन गुणांची पूर्णता होते तेव्हां आत्म्यास मोक्ष प्राप्ति होते. याचप्रमाणे आत्मा बद्ध व मुक्त कसा होतो; व मोक्षाचे फल काय आहे यांची सिद्धि; हे जिनेश सम्भवनाथ, आपण प्रतिपा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #76 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३४ ) दन केलेल्या मतांमध्येच होते. झणजे जो आत्मा पूर्वी कर्मबद्ध होता तोच मज होतो व त्यास मोक्षफल प्राप्त होते. झणजे अनंत ज्ञानादि गुणांनी परिपूर्ण तो होतो. अन्य मतामध्ये या तत्वांची सिद्धि होत नाही.. सर्व पदार्थ क्षणिक आहेत असें बौद्ध मणतात, त्यामुळे त्यांच्या मतांत बन्ध मोक्षादिक तत्वांची सिद्धि होत नाही. जीव सर्वथा क्षणिक आहे असे मानले तर ज्याला कर्माचाबन्ध झाला आहे तो दुसऱ्या क्षणी नाश पावतो त्यामुळे कर्माचे फल जें सुख किंवा दुःख याचा अनुभव त्याला कसचा येणार? तसेंच बन्ध एकाला होतो व दुसराच त्यापासून मुक्त होईल. कारण मोक्षप्राप्ति होईपर्यंत पहिल्या बद्ध जीवाचें अवस्थान नसल्यामुळे कर्मापासून सुटलेला जीव दुसराच आहे असे मानावें लागेल. बंध व मोक्ष या दोन तत्वांची सिद्धि होत नसल्यामुळे त्यांच्या कारणांची सिद्धि होणे लांबच राहते. ... जसे सर्वथा, क्षणिक पक्षामध्ये दोष येतो तसेच सर्वथा पदार्थाना नित्य मानणान्यांच्या मतांतही या तत्वांची सिद्धि होत नाही. कारण, जो आत्मा कर्मानी बांधला गेला तो सदैव बद्धच राहणार. त्याची कर्मापासून सुटका केव्हांच होणार नाही. जर कर्मापासून मुक्त झाला तर बन्धाचे नित्यत्व रहात नाही. बंध तत्व अनित्य आहे असें ह्मणावे लागेल. तात्पर्य ज्या पदार्थाची जी अवस्था आहे त्यांची ती अवस्था कायमची राहील. त्या अवस्थेत फेरबदल होणार नाही. ह्मणून मुक्तावस्था जी बन्धाचा अभाव झाल्याने प्राप्त होते ती होणार नाही, किंवा मुक्तावस्था देखील अनादिकालापासूनच जीवाची आहे. असें मानावे लागेल. व अनादिकालापान ती मुक्तावस्था जीवांची असल्यामुळे मुक्ति होण्याची जी कारणे शास्त्रांत वर्णिली. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #77 -------------------------------------------------------------------------- ________________ (३५) आहेत ती सर्व व्यर्थ ठरतील. यामुळे सर्वथा वस्तु नित्य किंवा अनित्य मानू नये. कथंचिन्नित्यानित्यात्मक वस्तु आहे असे मानावे. असे मानले असतां जीवाच्या बंधावस्था व मोक्षावस्थेचीही सिद्धि होते. व बंध व मोक्ष या दोन तत्वांची कारणे इत्यादिक पदार्थाचीही सिद्धि होते. यास्तव हे जिनेश, अशा युक्तियुक्त तत्वांचा उपदेशक आपणाशिवाय दुसरा कोण असूं शकेल! विशेषार्थ:-जैनमतांमध्येच बन्धाचे व मोक्षाचे स्वरूप उत्तम रीतीने सांगितले आहे. येथे बन्धाचे स्वरूप विशेष रीतीने सांगितले असतां विषयान्तर होणार नाही असे वाटते. बन्ध खंणजे जीवाच्या प्रदेशामध्ये कर्माचें प्रदेश मिसळणे. ज्यावेळेस जीवाचा कमांशी संबंध होतो त्यावेळेस जीव व कर्म हे आपला स्वभाव सोडून तिसरी अवस्था धारण करतात. जसें हळद व चुना यांचे मिश्रण झाले झणजे त्याच्यामध्ये तांबडेपणा उत्पन्न होतो. हा तांबडेपणा केवळ चुना किंवा केवळ हळद यामध्ये आढळून येत नाही. परंतु या दोन पदार्थांचा एकजीव झाल्याने अशी अवस्था दिसून येते. तेव्हां या दोन पदार्थांनी जसा आ. पला स्वभाव सोडून दिला तद्वत् कर्माचा उदयकाल आला झणजे जीव चारित्र गुणापासून च्युत होतो व कर्मही आपल्या स्वभावापासून च्युत होते. व यामुळे त्या दोषापासून रागद्वेषात्मक तिसरी अवस्था होते. तेव्हां दोघेही आपआपले स्वभाव सोडतात. याचा अर्थ, जीव पुद्गल स्वरूपानें परिणत होतो व पुद्गल जीवस्वरूपाने परिणत होते असा, समजू नये. कारण ही दोन द्रव्ये सजातीय नाहीत तर विजातीय आहेत. जेथे सजातीयपणा असतो तेथें एक दुसऱ्याच्या स्वरूपानें परिणत होते. जसे पाणी वायुरूपानें परिणत होते. पाणी व वायू यांच्यामध्ये Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #78 -------------------------------------------------------------------------- ________________ सजातीयता आहे; झणजे पुद्गलत्वाने ही सजातीय आहेत; परंतु जीव व पुद्गल ही दोन द्रव्ये वेगवेगळी आहेत; त्यामुळे येथे सजातीयता नसल्यामुळे ही परस्परांची स्वरूपें धारण करीत ना. हीत. परंतु या दोषांच्या संश्लेषाने रागद्वेषात्मक तिसरी अवस्था होते. रागद्वेष हे जीव व पुद्गल या दोघांची वैभाविक अवस्था आहे. रागद्वेष जीवाचा वैभाविक भाव आहे असें ज्यावेळेस आपण ह्मणतो त्यावेळेस त्या सांगण्यांत विवक्षात असते. अर्थात् जीवाच्या अंशांच्या अपेक्षेनें रागद्वेषांना जीवाचे भाव असें ह्मणतात. याचप्रमाणे पुद्गलांच्या अंशांच्या अपेक्षेनें रागद्वेषांना पौगलिकही ह्मणतात. व यामुळेच सिद्धामध्ये त्याचा अभाव दाखविला जातो. कारण, रागद्वेष कर्मकृत नसते तर ते जीवांच्या ज्ञानादिकगुणाप्रमाणे सदैव आत्म्यामध्ये राहिले असते व सिद्धावस्थेतही यांची सत्ता दिसून आली असती. यामुळे पुद्गल व जीव यांच्या निविड संबंधाने ही अवस्था उत्पन्न होते, व ही दोन द्रव्ये वेगळी झाली यांचे पृथकरण पूर्णपणे झाले. झणजे दोघांनाही शुद्धावस्था प्राप्त होते. ही शुद्धावस्थाच मोक्ष आहे. याप्रमाणे बन्ध व मोक्ष याचे स्वरूप आहे. बौद्ध किंवा नैयायिक यांनाही बन्धमोक्षादिक तत्वे मानली आहेत. परंतु त्यांनी जीवादिक पदार्थ सर्वया आणिक किंवा नित्य मानले आहेत; त्यामुळे बन्धमोक्षादिकांची उपपत्ति सिद्ध होत नाही. सर्वथा क्षणिक पदार्थ मानल्यामुळे तो पदार्थ अनेक भगपर्यंत राहण्यास असमर्थ असतो. त्यामुळे जो बद्ध झाला होता तोच कर्ममुक्त झाला हे ह्मणणे युक्त होत नाही. अर्थात् बद्ध झालेला आत्मा वेगळा व मुक्त होणारा आत्मा थेगळा आहे, असे अणावे लागेल, अर्थात् एकाने चांगले किंवा वाईट कर्म केले असेल तर त्याचा भोक्ता तो न होता दुसराच Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #79 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३७ ) होईल. कारण, ते कर्म केल्याबरोबर त्याचा नाश झाल्यामुळे तो त्या कर्मापासून होणा-या सुखदुःखाचा भोक्ता होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे हिंसा एका जीवाने केली असल्यास तिच्या फलाचा भोक्ता दुसराच जीव आहे, असें मानावे लागेल. त्यामुळे 'अंधळा दळतो व कुत्रा पीठ खातो, या मणीप्रमाणे कर्ता व उपभोक्ता हे एक न मानतां भिन्न मानावे लागतील. प्रतिक्षी पदार्थाचा नाश होतो असे मानले तर जी वस्तु आपण दुसन्याला उसनी दिली तिची आठवण होणार नाही. कारण, ती दिल्याबरोबर आपला नाश झाला व मागतेवेळेस आपण नवीनच आहोत. यामुळे आपण ती वस्तु दिली नाही असें ठरेल व त्या वस्तुची आपणास स्मृति है। राहणार नाही. आपण जे शिकलो तेही लक्षांत राहणार नाही. इत्यादिक दोष उत्पन्न होतात. यामुळे बन्ध मोक्षादि पदार्थांची सिद्धि क्षणिकवादाचा स्वीकार केल्यास होत नाही. तसेंच पदार्थ सर्वथा नित्य मानले तरी बंधमोक्षादि तत्वांची सिद्धि होत नाही. यासाठी सम्भवनाथ जिने श्वगंनी कथंचिन्नित्यानित्यात्मक तत्वांचा उपदेश केला आहे. अशा रीतीने तत्वें मानली झणजे कोणताही दोष येत नाही. स्तोता स्वात्मन औद्धत्यं परिहरन्नाह । आतां स्तुतिकार आपली लघुता प्रदर्शित करतात. शक्रोऽप्यशक्तस्तव पुण्यकतिः स्तुत्यां प्रवृत्तः किमु मादृशोऽज्ञः ॥ तथापि भक्त्या स्तुतपादपद्मो ममार्य देयाः शिवतातिमुच्चैः ॥ १५ ॥ शक्रोऽपीत्यादि । शक्रः इंद्रः सोपि अवधिज्ञानसंपन्नोऽपि सकलश्रुतबरोऽपि अशक्तोऽसमर्थः । कथम्भूतः ? स्तुत्यां स्तवने प्रवृत्तः सन् । . Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #80 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३८ ) कस्य ! तव सम्भवतीर्थकरदेवस्य । कथम्भूतस्य ? पुण्यकीर्तेः पुया प्रशस्ता निर्मला कीर्तिः ख्यातिर्वाणी वा, कीत्र्त्यते प्रतिपाद्यते जीवा - दोऽथ ययेति व्युत्पत्तेः । पुण्याय वा पुण्यनिमित्तं कीर्त्तिः कीर्तनं स्तुतिर्यस्य । किमु किं पुनः । मादृशो मनुष्यमात्रः । कथंभूतः ? अज्ञोऽवध्यादिविशिष्टज्ञानविकलः शक्तो भविष्यति । तथापि अशक्तेनापि मया । भक्त्या अनुरागेण स्तुतपादपद्मः । पादावेव पौ । स्तुतौ पादपद्मौ यस्य । । गुणैः गुणवद्भिर्यते समाश्रीयते इत्यर्यः तस्य संबोधनमाये । मम स्ताकस्य । देयाः दद्याः त्वं भवान् । कां ? शिवताति । तायु संतान पालनयोः । तायनं तातिः । शिवस्य सौख्यस्य तातिः संतानः शिवतातिः, तां । उच्चैः परमतिशयप्राप्तं । मोक्षसौख्यसंततिरूप - मित्यर्थः । तृतीयः स्वयम्भूः समाप्तः । मराठी अर्थ - अनंत ज्ञानादि गुणसंपन्न गणधरादि ऋविष्टांनी पूज्य अशा जिना, निर्मल कीर्तीस धारण करणाया किंवा जीवादिक पदार्थाचं वर्णन करणाच्या दिव्य ध्वनीला धारण करणाया, आपली स्तुति करण्यास अवधिज्ञानसंपन्न ब सकल श्रुतज्ञानी असा इंद्र देखील असमर्थ आहे. तेव्हां अवविज्ञानरहित व उत्कृष्ट श्रुतज्ञान विकल असा मी आपले स्तवन करण्यास समर्थ कसा बरें होइन ? तथापि भक्तीनें आपल्या गुणावरील प्रेमानें मी दोन चार वेड्यावाकड्या शब्दांनी आपल्या पदकमलांची स्तुति केली आहे. हे जिनेश सम्भवनाथ आपण मला उत्कृष्ट अशा अनंत मोक्षसुखाची प्राप्ति करून द्यावी. - भावार्थ:-स्तुतिकारांनीं या श्लोकांत आपली लघुता दाखविली आहे. ते क्षणतात; जिना, तुझी स्तुति करण्यास इंद्र Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #81 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ३९ ) देखील असमर्थ आहे. मी पामरानें तुझी स्तुति काय करावी. तथापि मी भक्तिवश होऊन तुझी स्तुति केली आहे. आपले पांडित्य आपली विद्वत्ता प्रदर्शित करावी ह्मणून तुझी स्तुति मी केली नाहीं. गणधर चार ज्ञानाचे धारक असतात. ते देखील तुझी स्तुति करूं शकले नाहींत. तेव्हां मी तुझ्या अनंत गुणाचे वर्णन कसा करूं शकेन. तात्पर्य तुझें गुणवर्णन करण्यास मी समर्थ नाहीं. याप्रमाणें सम्भवनाथ तीर्थकराची स्तुति समाप्त झाली. अभिनन्दन जिनस्तुतिः । गुणाभिनन्दादभिनन्दनो भवान् । दयावधूं क्षांतिसखीमशिश्रयत् ॥ समाधितंत्रस्तदुपोपपत्तये । द्वयेन नैर्ग्रध्यगुणेन चायुजत् ॥ १६ ॥ गुणाभिनंदादिति । भवान् चतुर्थतीर्थकरदेवोऽभिनंदनोऽभिनन्दननाम् । कस्माद् ? गुणाभिनन्दात् गुणानां अन्तरङ्गा नन्तज्ञानादीनां महिश्व सकललक्ष्म्यादीनां अभिनन्दोऽभिवृद्धिस्तस्मात् । उत्पन्ने हि भगबति सकलप्राणिनां ज्ञानादयः सकलसंपदश्च वृद्धिंगता इति । इत्थमेतलब्धनामा भवान् किं कृतवान् ? अशिश्रयत् समाश्रितवान् । कां दयावधूं दयैव वधूः प्रियतमा । कथम्भूतां ? क्षान्तिसखीं । क्षान्तिः क्षमा सखी यस्यास्तां । अनेन सुगतस्य मातुंदरं विपाव्य निर्गतस्य ईश्वरस्यच त्रिपुरदाहादौ प्रवृत्तस्य क्षान्तिदययोरभावादाप्तत्वं प्रत्याख्यातम् । ततः किं विशिष्टोऽसौ सम्पन्नः ? समाधितन्त्रः धर्म्यं शुक्लं च ध्यानं समाधिः स तंत्रं प्रधानं यस्य यदि वा तत्तत्रोसौ । तदा किमिति नैर्ग्रन्थ्ये कृतादर इब्याह तदित्यादि । तस्य समाधेरुपपत्तिर्घटना तस्यैव तदुपोपपत्तये ।' प्रो Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #82 -------------------------------------------------------------------------- ________________ (४० ) पौत्समा पादपूरणे' इति द्वित्वं । अयुजयकः । केन ? नैन्ध्यगुणेनः कथम्भूनेन ! द्वयेन. बाह्याभ्यंतर परिग्रहत्यागरूपेण । अनेन श्वेतपटा। प्रत्युक्ताः । परिग्रहवां एकाग्रतालक्षणध्यानानुपपत्तेः, परिग्रहस्य व्य. ग्रताहेतुत्वग्रहात् । ..मराठी अर्थः-चौथ्या तीर्थकराचे अभिनंदन हे नांव सार्थक होते. कारण भगवान् स्वतः अंतरंग ज्ञानादि गुणांनी च बाहेरील इहलौकिक ऐश्वर्यांनी युक्त होते. एवढेच नव्हे तर ज्यावेळेस भगवान् अभिनंदन तीर्थकरांचा जन्म झाला त्यावेळे. स सर्व लोकांचे ज्ञानादिक गुण वाढले व ते ऐश्वर्यसंपन्न झाले. यामुळे भगवंताचे अभिनंदन हे नांव सार्थक योग्य होते. कारण, अभि झणजे सर्व बाजूंनी, सर्व त-हेनें नंदन झणजे वाढलेले ह्यणजे सर्व तन्हेनें ज्ञानादिक गुणांची व ऐश्वर्याची ज्यांनी उन्नति केली आहे असा अर्थ या शब्दाचा होतो. यामुळे त्यांचे नांव सार्थक होते. अशा भगवंतांनी क्षमा जिची प्रियसखी आहे अशा दयारूपी प्रियतमेचे पाणिग्रहण केले. यावरून भगवान् सर्व प्राणिमात्रावर दया करणारे व क्षमाशील होते. तसेच या अभिप्रायावरून सुगत, महादेव व विष्णु वगैरे देवतांना दया व क्षमा नव्हती हे सिद्ध होते. बुद्धाने जन्मल्याबरोबर आपल्या आईला मारून टाकले. यावरून तो निर्दय होता. महादेवाने त्रिपुर नांवाच्या राक्षसाची आकाशांत रचलेली तीन सुंदर शहरें जाळली. यावरून त्याचे अंतःकरण निर्दयी व अक्षमायुक्त होते हे सिद्ध होते. तसेच विष्णुनेंही पुष्कळ राक्षसांचा नाश केला. नृसिंहावतार धारण करून हिरण्यकशिपूचे वक्षःस्थल विदीर्ण केले. यामुळे या तीघांच्या ठिकाणी देवपणाला उचित असे गुण नाहीत. यास्तव यांना देव समजून यांची पूजा करूं नये. तसेंच कर्माचा नाश करण्याकरितां धर्मध्यान व शुक्लध्यान Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #83 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ४१ ) या दोहोंचा भगवंतानी आश्रय केला. व या दोन ध्यानांची सिद्धि होण्याकरितां बाह्याभ्यंतर सर्व परिग्रहांचा त्यांनी त्यान केला. भावार्थ:- अभिनंदन तीर्थकरांनीं धर्मध्यान व शुक्लध्यानाची प्राप्ति व्हावी झणून उभय परिग्रहांचा त्याग केला. सर्व प्राण्यावर क्षमा व दयाही धारण केली. येथें परिग्रहांचा त्याग केला ही विशेष महत्वाची गोष्ट आहे. याचे कारण हे आहे कीं परिग्रहापासून संक्लेश परिणाम होतात. इच्छा वाढत जातें व जोपर्यन्त इच्छा आहे तोपर्यन्त संसारांतून मुक्तता होणें . शक्य नाहीं. परन्तु श्वेताम्बरांनीं परिग्रह धारण केल्यापासून मुक्ति प्राप्त होते असे हाटलें आहे. परन्तु त्यांचें हें क्षणणे योग्य नाहीं. कारण परिग्रह धारण करणाऱ्या मनुष्यांचे चित्त एकाच पदार्थाकडे केव्हाही लागत नसल्यामुळे त्यांना धर्म्य व शुक्ल ध्यानाची प्राप्ति होत नाहीं. कारण, परिग्रहांनीं व्याकुलता उत्पन्न होते. परिग्रह धारण केल्यामुळे परमशुक्लध्यानाची प्राप्ति होत नाहीं व परिग्रह धारण केल्यापासून बराच त्रास सोसावा लागतो. हें विद्यानन्द आचार्यांनी एका श्लोकांत स्पष्ट रीतीनें दाखविले आहे. तो श्लोक असाः परिग्रहवतां सतां भयमवश्यमापद्यते । प्रकोपपरिहिंसने च परुषानृतव्याहृती ॥ ममत्वमथ चोरतः स्वमनसश्च विभ्रान्तता । कुतो हि कलुषात्मा परमशुक्लसयानता ॥ १ ॥ अर्थ :-- परिग्रह बाळगणाऱ्यांना चोरापासून अवश्य भीि उत्पन्न होते. व आपल्या वस्तु चोरणाऱ्यावर अतिशय क्रोध उत्पन्न होतो. चोर सांपडला असतां आपण त्याला मारतो. परिग्रहांची प्राप्ति व्हावी, यासाठी मनुष्य खोटे देखील बोलतो. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #84 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ४२ ) परिग्रहावर अतिशय प्रेम उत्पन्न होतें. व चौर माझ्या वस्तु चो रून तर नेणार नाहीत ना? अशा तऱ्हेच्या चिन्तेनें त्याचें मन सदैव व्याकुल असतें. तेव्हां व्याकुल झालेल्या माणसाला परम शुक्ल ध्यानाची प्राप्ति कशी बरे होईल ! यामुळे मुनि तिळमात्र देखील परिग्रह आपल्याजवळ ठेवीत नाहींत. त्यांनी एखादी लंगोटी जरी ठेविली तरी तिच्या पासून त्यांना बरेच त्रास सोसावे लागतील. ती मळाली असतां धुवावी लागेल; त्यामुळे जलकाधिक जीवांची हिंसा होईल. एखाद्यावेळेस चोराने चोरून नेल्यास मनामध्ये वाईट वाटण्याचा सम्भव आहे. ती मिळण्यासाठी श्रावकलोकापाशीं तोंड वेंगाडण्याचा प्रसंग आल्यामुळे अयाचकवृचीला तिलाञ्जलि देणे भाग पडेल. आणि हमेशा लंगोटीवर प्रेम उत्पन्न झाल्यामुळे शुक्लध्यानाची प्राप्ति होणार नाहीं. ह्मणून त्यांना दिशा च वस्त्र आहे. याचप्रमाणे आहार करण्यासाठी आपल्याजवळ .ले कोणतेच पात्र ठेवीत नाहींत. कारण, पात्र ठेवल्यापासून देखील बरेच दोष उत्पन्न होतात. व पाणिपात्राहारवृत्ति सोडून द्यावी लागेल. पात्रामध्यें भोजन केल्यास काय दोष उत्पन्न होतो, याचेही वर्णन विद्यानन्द स्वामीनें मजेदार केलेले आहे. तें असेंः स्वभाजनगतेषु पेयपरिभोज्य वस्तुष्वमी | यदा प्रतिनिरीक्षितास्तनुभृतः सुसूक्ष्मात्मिकाः । तदा कचिदपोज्झने मरणमेव तेषां भवेदथाप्यभिनिरोधनं बहुतरात्मसम्मूर्च्छनम् ॥ १ ॥ दिगम्बरतया स्थिताः स्वभुजभोजिनो ये सदा । प्रमादरहिताशयाः प्रचुरजीवहत्यामपि ॥ नबन्धफलभागिनस्त इति गम्यते येन ते । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #85 -------------------------------------------------------------------------- ________________ (४३) प्रवृत्तमनुबिभ्रति स्वबलयोग्यमद्याप्यमी ॥ अर्थः -मुनींनी आपल्याजवळ पात्र ठेविलें तर त्यांत पिण्याचे व खाण्याचे पदार्थ बराच काल राहिल्यामुळे त्या पदार्थात सूक्ष्म सम्मूर्छन जंतूंची उत्पत्ति होते. व त्यांतून पदार्थ टाकून दिल्यास त्या सर्व जंतूंचा नाश झाल्यामुळे मुनींना हिंसेचे पातक अवश्य लागणार. कदाचित् त्या पदार्थापासून ते जंतु वेगळे केले तरी त्या पदार्थापासून पुनः सूक्ष्म सम्मूर्च्छन जंतु उत्पन्न होण्याचे रोकले जाणार नाही. यास्तव मुनि आपल्या जवळपात्र परिग्रह बिलकुल ठेवीत नाहीत. मुनि दिगंबर असतात व ते उभे राहून आजन्म पाणि पुटाहारी असतात. व हमेशा त्यांचे अंतःकरण पंधरा प्रमादांनी रहित असते. यामुळे त्यांच्या हातून हिंसा घडली तरी तिच्यापासून पातकाचा बन्ध होत नाही. झाला तरी त्यापासून सुख किंवा दुःख हे त्यांना भोगावे लागत नाही. कारण, ते यत्नाचारपूर्वक वागत असतात यामुळे हिंसेपासून काचा बन्ध झाला तरी त्यापासून दुःख होत नाही. ईपिथिक कर्माचा जरी त्यांना बंध होतो तरी त्या बन्धामध्ये स्थिति व फल देण्याची शक्ति नसते. जसे वाळलेल्या भिंतीवर दगड फेकला तरी तो त्या भिंतींत रुतून बसत नाही. परंतु तो जसा पुनः खाली पडतो, त्याचप्रमाणे इपिथि. , क कर्मामध्ये प्रकृति प्रदेश रूपानें परिणत होण्याची शक्ति असते. ते कर्म आत्म्यामध्ये फार काल टिकून रहात नाही व त्यामध्ये फलदान शक्तिही नसते. यामुळे प्रमाद रहित होऊन चारित्र धारण करीत असतात. या कलिकालामध्ये देखील आपल्या शक्तिस अनुसरून योग्य असें चारित्र मुनीश्वर धारण करितात. एवढ्या विवेचनावरून परिग्रह धारण केल्यापासून धय॑ध्यान व शुक्लध्यान हे सिद्ध होत नाही. हे व्यक्त झाले. . Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #86 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ४४ ). यामुळे मुनींनीं परिग्रह धारण केला तरी मुक्ति प्राप्त होते हैं - तांबरांचे झणणे अनुचित आहे हें सिद्ध होतें. दयावधूं समाश्रित्य भगवान् लोके किं कृतवानित्याह । दयारूपी प्रियतमेचे पाणिग्रहण करून भगवान् अभिनंदनांनी या लोकीं काय केलें हें खर्तिकार सांगतात. अचेतने तत्कृतबन्धजेऽपि, ममेदमित्याभिनिवेशकग्रहात् । प्रभङ्गुरे स्थावर निश्चयेन च, 1 क्षतं जगत्तत्वमजिग्रहद्भवान् ॥ १७ ॥ अचेतनेत्यादि । जगत्तत्वमजिग्रहदिति सम्बन्धः । कथम्भूतं जगत् ? क्षतं नष्टं । कुत इत्याह-अचेतने इत्यादि । अचेतने शरीरे । तत्कृतबन्धजेऽपि । चेतनाचेतनेन शरीरेण सह यः कृतः कर्मवशादात्मनो बन्धः तस्माज्जातं यत्सुखदुःखादि पुत्रकलत्रादि च तस्मिन् । अपिः संभावने । चकारः समुच्चये । तस्मिन् योसौ ममेदं शरीरादिकमहमस्य स्वामी इत्यभिनिवेशस्तस्मिन्भव आभिनिवेशकः स चासौ ग्रहश्च ग्रहणं । तस्मात्क्षतं नष्टं जगत्प्राणिसंघातः । न केवलं एतत्स्यात् । क्षतं नष्टं । प्रभङ्गुरे कथञ्चिदनित्ये च स्थावरनिश्चयेन च नित्यत्वाध्यवसायेन च क्षतं जगत् । अतस्तत्त्वं यथ बज्जीवादिस्वरूपं । अजिग्रहद् ग्राहितवान्भवानमिनन्दनस्वामी | मराठी अर्थ:- अचेतन पदार्थामध्ये हा माझा आहे व मी यांचा स्वामी आहे. अशा तऱ्हेचा जो मिथ्याभिमान - मिथ्या प्रीति उत्पन्न होते इच्या योगानें सर्व लोक त्या पदार्थांचे ग्र हण करतात. तसेंच अचेतन जे कर्म व शरीर यांच्या साहा-. यानें उत्पन्न झालेल्या रागद्वेषाच्या स्वाधीन होऊन पुत्रमित्र कलत्रादिक पदार्थामध्ये अतिशय स्नेह उत्पन्न होतो. त्यामुळे ते Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #87 -------------------------------------------------------------------------- ________________ (४५) आत्म्यापासून भिन्न असून देखील त्यांच्यावर मिथ्या ममत्वबुद्धि उत्पन्न होते. व यौवन, धनादिक क्षणिक पदार्थामध्ये हे स्थिर आहेत असें मिथ्याज्ञान होते. यामुळे हे जग भ्रान्त झाले होते, मूढ झाले होते. परन्तु भगवान अभिनन्दन जिनाने : दयेनें प्रेरित होऊन सत्य तत्वाचा या जगाला उपदेश केला.. खरा मार्ग जगास दाखऊन दिला. व भगवान् अभिनन्दनाने जगाचा उद्धार केला. भावार्थः-कावीळ रोग झालेल्या मनुष्यास सगळे पदार्थ पिवळे दिसतात. किंवा धोतरा ज्याने खाल्ला आहे अशा मनुप्यास चोहोंकडे सोनेच सोने दिसूं लागतं. तद्वत् मिथ्या ज्ञानाच्या योगाने पदार्थाचे वास्तविक ज्ञान होत नाहीत. त्यामुळे आपल्यापासून स्वरूपाने भिन्न असलेल्या शरीर, स्त्रीपुत्रादि पदार्थामध्ये आपलेपणा उत्पन्न होतो. परन्तु विचार केला असतां ते आपल्यापासून भिन्न आहेत त्यामध्ये आपलेपणाची कल्पना चुकीची आहे. कारण, आत्म्याचे जे ज्ञानदर्शनादिक गुण आहेत त्यामध्ये आत्मकल्पना होणे योग्य आहे. कारण, आत्म्यांशी त्यांचा अविनाभाव सम्बन्ध आहे. त्यांचा कधीच वियोग होत नाही. आणि शरीरादिक बाह्य पदार्थ आत्म्यापासून वियुक्त होतात; यामुळे त्यांच्यामध्ये ममत्वकल्पना चुकीची आहे. त्याचप्रमाणे कर्मजन्य जो उपाधिमा जीवास प्राप्त होतो त्याने जीवाच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो त्यायोगें, मी राजा आहे, मी श्रीमान् आहे, मी गोरा आहे अशी कल्पना उत्पन्न होते. तेव्हा हे सर्व मिथ्याज्ञान आहे. ममत्व व अहंकार यांची लक्षणे नागसेन आचार्यानी अशी सांगितली आहेत. शश्वदनात्मीयेषु स्वतनुप्रमुखेषु कर्मजनितेषु । आत्मीयाभिनिवेशो ममकारो मम यथा देहः ॥ १॥ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #88 -------------------------------------------------------------------------- ________________ ये कर्मकृता भावाः परमार्थनयेन चात्मनो भिन्नाः । .... तत्रात्माभिनिवेशोऽहंकारोऽहं यथा नृपतिः ॥२॥ . ___ अर्थ:-बिलकूल आत्म्यापासून भिन्न असलेल्या शरीर स्त्री मित्र पुत्रादि पदार्थामध्ये, जे पुण्योदयाने प्राप्त झाले आहेत त्यामध्ये हे माझे आहेत अशी कल्पना होते. या कल्पनेला म-' मत्व ह्मणतात. जसे हा माझा देह आहे. ही माझी बायको आहे. इत्यादि. तसेंच शुभकर्माच्या उदयाने उत्पन्न होणाऱ्या पर्यायाम ध्ये अहंबुद्धि उत्पन्न होते. निश्चयनयाने पाहिले असतां कमजन्य भाव-पर्याय आत्म्यापासून अगदीच वेगळे आहेत. त्यांचा आत्म्यांशी बिलकुल संबंध नाही. तथापि आत्मा मोहवश हो. ऊन त्यामध्ये अहंबुद्धि धारण करतो. जसे, मी राजा आहे. यांस अहंकार ह्मणतात. आता येथे राजेपणा हा भाव शुभकर्मोंदयाने उत्पन्न झाला आहे. वास्तविक विचार केला असतां आत्मा राजा नाहीं, रंक नाही, काळा गोरा इत्यादि वर्णयुक्त नाही. हे आत्म्याचे स्वरूपच नव्हें. यास्तव यामध्ये जो अहंपणा उत्पन्न होतो तो खोटा आहे. यांच्या योगाने आत्म्याला बंध होतो. कारण मोहनीय कर्माच्या योगानें बंध होतो व त्या मोहास हे मिथ्याज्ञान देखील साहाय करिते. ह्मणून अज्ञानमिथ्याज्ञान हे देखील बन्धास कारण आहे. यामुळे भगवान् अभिनन्दन तीर्थकरांनी अज्ञानमूढ झालेल्या लोकांचा उद्धार करावा ह्यणून खन्या तत्वाचा उपदेश केला व त्यांचा अज्ञानांधकार दूर केला व ख-या तत्वांचे लोकाकडून ग्रहण करविलें. ... भगवानभिनन्दनस्वामी केन रूपेण तत्वमजिग्रहदित्याह। .. अभिनन्दन तीर्थकरांनी कोणत्या रीतीने खऱ्या तत्वांचे ग्रहण .. करविले हे स्तुतिकार सांगतात. Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #89 -------------------------------------------------------------------------- ________________ (४७) क्षुदादिदुःखप्रतिकारतः स्थितिनचेन्द्रियार्थप्रभवाल्पसौख्यतः । ततो गुणौ नास्ति च देहदेहिनोरितीदमित्थं भगवान्व्यजिज्ञपत् ||१८|| क्षुदादीत्यादि । क्षुद् बुभुक्षा आदिर्यस्य पिपास। देस्तदेव दुःखं तस्मादुःखं तस्य प्रतीकारो भोजनादिना उपशमनं तृप्तिसुखोत्पाद इत्यर्थः तस्मात्ततः । स्थितिः देह देहिनोस्तृप्तिसुखसमन्वितयोः सर्वदा अवस्थानं । नच नैव । कुतः ? पुनरपि क्षदादिपीडोपलम्भात् । तर्हि मनोज्ञरूपशब्दादिविषयप्रभवसुखात्तयोः सुखेनावस्थानं भविष्यतीत्याह नचेत्यादि । इन्द्रियाणि स्पर्शनादीनि, अधीरतद्विषयाः स्पर्शादयः तेभ्यः प्रभवत्युत्पद्यते इतीन्द्रियार्थप्रभवं तच्च तदल्पसौख्यं च सुखलवमात्रं तस्मात्ततः । नचे नैत्र स्थितिः सुखेनःवस्थानं देह देहिनोरिति सम्बन्धः । यत एव ततः कारण गुण उपकारो नास्ति च न विद्यते एत्र क्षुदादिप्रतिकारादिभ्यः । कयोः ? देहदेहिनोः । इति हेतोः । एवमिदं जगत् इत्थमनेन प्रकारेण | भगवानभिनन्दनस्तीर्थकर देवः व्यजिज्ञपत् ज्ञापितवान् ॥ मराठी अर्थ - आत्मा व देह यांस भूक तहान इत्यादिकापासून होत असलेली पीडा जेवण्याने किंवा पाणी प्याल्याने ariatata art. tांच्यापासून देह व आत्मा यांचं कायमर्चे रक्षण होत नाहीं. जेवल्यापासून भूक मिटतें व सुख होतें; परन्तु तें सुख फार वेळपर्यन्त टिकून रहात नाहीं. तहान लागली असतां तिच्या शमनार्थ पाणी प्यालें गेलें तरी पुनः कांहीं वेळाने तहान लागतेच. तेव्हां एकदां भोजन केल्याने किंवा एकदा पाणी प्याल्यानें जन्मभर भोजन व पाणी न मि ळाले तरी देह व आत्मा यांचे संरक्षण होऊ शकणार नाहीं. इन्द्रियजनित स्पर्शादि सौख्यापासून देह व आत्मा यांची पूर्ण Jain Educationa International For Personal and Private Use Only - Page #90 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ४८ ) तृप्ति होत नाहीं. कारण, जोपर्यन्त सुखसामग्री आहे तोपर्यन्त देह व आत्मा यांना सुख होतें. व त्यांचा अभाव झाला ह्मणजे पुनः देह व आत्मा यांना दुःख भोगावें लागतें. तात्पर्य, इन्द्रियजनित सुखामध्ये देह व आत्मा यांना कायमचें सुखी करण्याची शक्ति नाहीं. याचे कारण हें आहे की इन्द्रियजन्य सुखच मुळीं टिकाऊ नाहीं. तेव्हां तें आत्म्याला व देहाला कायमचे सुखी कसे करूं शकेल ? यामुळे भोज्य पदार्थ व इंद्रियजन्य स्पर्शादि सुख यापासून आत्मा व देह यांच्यावर कोणताच उप-कार होत नाहीं असा भगवान् अभिनंदन तीर्थकरांनी आपल्या - सर्व भव्यांना आपल्या मधुर व हितकर वाणीनें उपदेश केला. भावार्थ:- इंद्रियजन्य सुखामध्ये पूर्ण तृप्ति करण्याची श क्तिच नाहीं. तें सुख वरचेवर इच्छेला उत्पन्न करते. जरी इंद्रियजन्य सुखापासून थोडासा आनंद मिळतो तरी तो लौकरच विलयाला जाऊन दुःखाचा भडका होतो. जसें, खरूज किंवा गजकर्ण खाजविण्यामध्ये प्रथमतः आनंद वाटतो परंतु जेव्हां आंतून रक्त निघू लागतें त्यावेळेस तो सारा आनंद पार नाहीसा होतो व दुःसह वेदना होऊं लागतात. याचप्रमाणे विषयोगांचा अनुभव घेतांना सुख झाले तरी त्यापासून परिणामी दुःखा दत्त अणून पुढे उभे राहते. संसारिक सुख वास्तविक दुःख आहे. कारण, हें आत्म्यापासून उत्पन्न झालेलें नसतें, कर्मजन्य आहे. याचा उपभोग घेतेवेळेस अनेक संकटे येतात. हे कर्मबन्धास कारण आहे. यामुळे याला दुःखच झटलें पाहिजे. याच आशयाची प्रवचनसार ग्रंथामध्ये एक गाथा आहे. ती अशी: -- सपरं बाधासहियं विच्छिण्णं-बन्धकारणं विसमं । जं इंदियेहि लद्धं तं सुक्खं दुक्खमेव तहा ॥ १ ॥ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #91 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ४९ ) यामुळे संसारिक सुखानुभवापासून तृप्ति न होतो तृष्णा वाढत जाते. इंद्र चक्रवर्ती इत्यादि पुण्यशाली जीवांना देखील चें सुख होतें त्यापासून त्यांचीही तृष्णा वाढत जातेंच. यामुळे त्यांना देखील वास्तविक सुख नाहीं. जर त्यांना वास्तविक सुख मिळते तर त्यांना वारंवार विषय सेवनांत प्रयत्न करावा लागला नसत. या एवढ्या विवेचनावरून हे ठरलें की देह व आत्मा यांच्यावर इंद्रिय सुखापासून कोणताच उपकार होत नाहीं उलट दुःख मात्र होतें, यासाठी विषयसुख हैं दुःखच आहे. याला सुख समजणे ही अति आहे. या सुखाचा त्याग करा असा भगवान् अभिनंदनांनी जीवांना उपदेश केला. इदं च परमकारुणिको मगवान् जगदुपकारार्थमवादीदित्याह । परम दयाळू भगवान अभिनंदनांनी आणखी जगाच्या कल्याणासाठीं जो उपदेश केला त्याचे वर्णन स्तुतिकार सांगतात. जनोतिलोलोप्यनुबन्धदोषतो, भयादकार्येष्विह न प्रवर्तते । इहाप्यमुत्राप्यनुबंधदोषवित्, Jain Educationa International कथं सुखे संसजतीति चाब्रवीत् ॥१९॥ जनोतिलोलो इत्यादि । जनो लोकोऽतिलोलोप्यतिविषयासक्तोऽपिं अनुबंध : आसक्तिः । स एव दोष ऐहिकपारत्रि कापायहेतुत्वात् । स्मंत् अनुबंधदोषतः । परमासक्तिवशादपि । अकार्येषु । अकृत्येष्टु परश्रीगमनादिषु । इहें लोके न प्रवर्तते । कस्माद्भयाद्राजादित्रासात् । यस्तु जन इहाप्यस्मिन्नपि जम्मनि । अमुत्रापि च । परलोकेऽपि च । अनुबंधदोषवित् विषयासक्तिदोषवेदकः । स कथं सुखे वैषयिके संसजति संबंधमुपयातीति इदमपि चाब्रवीद् उक्तवान् । For Personal and Private Use Only Page #92 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ५० ) मराठी अर्थ:-पंचेन्द्रियांच्या विषयामध्ये गढून जाणें हा दोष आहे. कारण या दोषामुळे इहलोकीं व परलोकीं दुःखे भोगावी लागतात. आसक्ति त्या दुःखाला कारण आहे. तेव्हां सर्व जीठिकाणी विषय सेवन करण्याची तीव्र लालसा असूनही या लोकीं राजा, धर्म, कुलीनता इत्यादिकांची भीति मनांन नागृत असल्यामुळे त्या विषयाकडे त्यांची अन्याय प्रवृत्ति होत नाहीं. तेव्हां विषयासक्त माणसांची धर्मादिकांच्या भीतिमुळे विषयसेवनीं प्रवृत्ति जर दिसून येत नाहीं तर ज्याला विषय सेवनापासून उत्पन्न होणारे दोष सूर्य प्रकाशाप्रमाणें अतिशय स्पष्ट दिसत आहेत असा चांगला मनुष्य वैषयिक सुखाला बिलगून न राहील काय ? याप्रमाणे भगवान् अभिनंदन जिनांनी भव्यांना उपदेश केला. अत्रैवानुबन्धदोषांतरं दर्शयन्नाह । विषयासक्तिपासून असून कोणतें दोष उद्भवतात याचा भगवान निर्देश करितात. स चानुबन्धोस्य जनस्य तापकृत् तृषोभिवृद्धि: सुखतो नच स्थितिः । इति प्रभो लोकहितं यतो मतं ततो भवानेव गतिः सतां मतः ॥ २० ॥ सानुबंध इत्यादि । चकारो भिन्नप्रक्रमे तृोभिवृद्धिरित्यस्यानंतरं द्रष्टव्यः । सोनंतरोक्तोऽनुबंधो विषयासक्तिः । अस्यातिलोलस्य जनस्य तापकृत् क्लेशप्रदः । न केवलमनुबन्धस्तापकस्तृषोऽभिवृद्धिश्च । यावति त्र्यादिविषये स्वर्णाद्यर्थे वा भासक्तिः अभिलाषानुबंध ः संजातस्तस्मिन्संपन्नेऽपि इतोप्यपरं यदि स्यात्तत्तोऽपरमित्युत्तरोत्तराकांक्षा तृषोभि वृद्धिः । सा च तापिका । तदलाभे तयाप्यर्थं तल्लाभे तत्संरक्षणाद्यर्थं च सं Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #93 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ५१ ) तापप्रबंधस्य प्रवृत्तः । ननु विषयसुखं प्राप्य संतापविवर्जिता जनस्य स्थितिभविष्यति इत्याह, सुखतो नच स्थितिः । मुखतः सम्प्राप्तविषयसुखलवात् अस्य जनस्य नच नैव स्थितिः सुखेनावस्थानं पुनः संतापप्रबंधप्रवृत्तः । इति एवं । प्रभोऽभिनंदन स्वामिन् । लोकहितं लोकेभ्यो हितं उपकारकं यतो यस्मात्कारणात्त्वदीयं मतं । ततः कारणाबानेव गतिः शरणं । सतां विवेकिना मुक्यर्थिनां । मतः संद्भिरभिप्रेत इत्यर्थः । मतिबुद्धिपूजार्थाच्चेति सम्प्रति क्तः तद्योगे सतामित्यत्र 'भवती ' त्यनेन कर्तृता । कर्तरि ता । चतुर्थः स्वयम्भूः समाप्तः। मराठी अर्थः-संसारी लोकांच्यामागे लागलेली ही विषयाभिलाषा त्यांना दुःख देते. इतकेच नव्हे तर या विषयाशेपासून उत्तरोत्तर इच्छा वाढत जाते. द्रव्य, घर व सुंदर स्त्री एतद्विषयक इच्छा उत्तरोत्तर ते पदार्थ मिळाले असतां वाढत जाते व त्यामुळे समाधान रहात नाही ह्मणून दुःख होते. जे विषयभोगाचे पदार्थ आपल्याला मिळाले नसतात ते मिळविण्यासाठी आपली सारखी धडपड चाललेली असते. यामुळे ही दुःख होते व ते पदार्थ मिळाले असता त्यांचे संरक्षण करण्याची चिंता हमेशा उत्पन्न होते. यामुळे विषयाशा दुःखद आहे हे सिद्ध होते. तसेंच थोड्याशा वैषयिक सुखाची प्राप्ति झाली अणजे संसारी जीव कायमचे सुखी होतात असेंही नाही. पुनः त्यांना अभिलाधेपासून दुःख होऊ लागतेच. यासाठी हे प्रभो ! आपले सर्व जनांचे कल्याण करणारे मत आहे ह्मणून सर्व विवेकी जीवांचे रक्षण करण्यास आपणच समर्थ आहांत. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #94 -------------------------------------------------------------------------- ________________ (५२) तात्पर्य-विषयांच्या इच्छेपासून उत्तरोत्तर विषयेच्छा वाढतच जाते. व इच्छा वाढत चालली झणजे समाधानास हृदयांत स्थान मिळत नाही. मनुष्य हावरा बनतो. यासाठी भगवंतांनी इच्छेचा त्याग करण्याचा जो उपदेश केला तोच लोकांचे कल्याण करणारा आहे. व सत्पुरुष भगवन्ताच्या मताचा थाश्रय करून आपले कल्याण करून घेतात. __ याप्रमाणे अभिनंदन तीर्थकरांची स्तुति संपली । सुमतितीर्थकरस्तुतिः । उपजाति छन्दः। अन्वर्थसंज्ञः सुमतिर्मुनिस्त्वं स्वयं मतं येन सुयुक्तिनीतम् । यतश्च शेषेषु मतेषु नास्ति सर्वकियाकारकतत्त्वसिद्धिः ॥ २१॥ अन्वर्थसंज्ञेत्यादि । अन्वर्था अनुगतार्था संज्ञा नाम यस्यासावन्वर्थसंज्ञो यथार्थनामेत्यर्थः । कासौ संज्ञा अनुगतार्था त्स्येत्याह सुमतिरिति शोभना मतिर्यस्यासौ सुमतिः । कथम्भूतः ? मुनिः प्रत्यक्षवेदी । कथं शोभना मतिरस्य सिद्धा यतोऽम्वर्थसंज्ञत्वं स्यादित्याह स्वयमित्यादि । स्वयमात्मना मतमंगीकृतं तत्त्वं । येन कारणेन । सुयुक्तिनीतं शोभना युक्तिरुपपत्तिः सुयुक्तिः तया आनीतं प्रणीतं तस्यां वा नीतं प्रापितं । अनेकधर्मात्मकं जीवादितत्त्वं विवक्षिताविवक्षितधर्मगुणप्रधानभावेन प्रतिपादित प्रमाणगोचरचारितया वा अवस्थापितमित्यर्थः । न केवलं एतस्मात्कारणात्वं सुमतिः कित्येतस्मादपीत्याह । यतश्च यस्माच्च कारणात् । शेषेषु मतेषु । त्वन्मतादन्येषु मतेषु नास्ति न विद्यते । कासौ इत्याह सर्वेत्यादि । क्रियाश्च कारकाणि च । सर्वाणि च तानि क्रियाकारकाणि च तेषां तत्वं स्व. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #95 -------------------------------------------------------------------------- ________________ (५३) रूपं । तस्य सिद्धिरुत्पत्तिईप्तिर्वा । नहि क्षणिककान्त उत्पत्तिर्घटते का रणत्वेन अभिमतक्षणस्य क्षणिकत्वेन सर्वथा नष्टत्वात् । कार्यत्वेनाभिमत. क्षणस्य च सर्वथाऽलब्धात्मलाभतया असत्त्वात् । न चासत् खरविषाणतुल्यं कस्यचित्कारणं कार्य वा युक्तं अतिप्रसंगात् । नापि नित्यैकान्ते सा घटते । सर्वथा अविकारिणः खपुष्पवत्कार्यकारणभावाभावात् तत्र उत्प. त्यनुपपत्तेः । अत एव ज्ञाप्तिराप क्षणिकायेकान्ते दुर्घटा । उत्पन्न हि प्रमाणं ज्ञापकं भवति । न तदेकान्ते उत्पत्तिः सम्भवतीत्युक्तं । . मराठी अर्थ:--प्रत्यक्षज्ञानी अशा सुमति तीर्थकराचें नांव भगदी अन्वर्थ होते. कारण, सुमति मणजे चांगली-वस्तुस्वरूपास यथार्थ जाणणारी आहे बुद्धि ज्याची तो. असा अर्थ या सुमति शब्दाचा आहे. व हे जिनपति प्रत्यक्षवेदी असल्यामुळे यांना हे सुमति असें नांव अगदी योग्य होते. तसेच यांनी ज्या मताचा अंगिकार केला होता ज्या मताचा. यांनी प्रसार केला होता, ते मत सुयुक्ति--अखंड्य अशा युक्तींनी स्थापिले होते. अर्थात् जीवादि पदार्थांमध्ये अनेक धर्म आहेत. परंतु वक्त्याची जो धर्म वर्णन करण्याची इच्छा असते, त्यावे. ळेस तो धर्म त्या पदाथामध्ये मुख्य रीतीने मानला जातो व इतर धर्म त्यावेळेस गौण समजले जातात. कारण, त्यावेळेस इतर गुणांचे प्रदर्शन करण्याची वक्त्याची इच्छा नसते. अशा रीतीने जीवादिगत धर्माची सिद्धि होते व ती सुयुक्तिपरिप्लुत आहे. तसेच प्रत्यक्ष व परोक्ष प्रमाणांनीही या पदाथांची सिद्धि होते. यामुळे सुमति जिनेश्वराचे मत उत्कृष्ट आहे हे सिद्ध होते. तसेच हे जिनेश दुसऱ्यांच्या मतामध्ये बौद्ध, नैयायिक इत्यादिकांच्या सर्वथा अनित्य व नित्य पदार्थाना मानणारांच्या मतामध्ये सर्व क्रिया व कारक यांच्या स्वरूपांची उत्पत्ति व ज्ञान होत नाही. याचे स्पष्टीकरण-चौद्ध हे Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #96 -------------------------------------------------------------------------- ________________ (५४) सर्वथा सर्व वस्तु क्षणिक आहेत अमें प्रतिपादन करतात. यामुळे क्षणिकैकांतमतामध्ये कार्यरूप पदार्थ व कारणरूप पदार्थ या दोघांचीही सिद्धि होत नाही. कारण, आपण ज्याला कारण ह्मणतो तेंही क्षणिक असल्याने कार्य उत्पन्न होण्यापूर्वी सर्वथा नाश पावतें. व कारणाचा बिलकुल नाश झाल्यामुळे कार्याची उत्पत्ति व्हावयाचीच नाहीं तें हमेशा गाढवाच्या शिंगाप्रमाणे असत् समजले जाईल. गाढवाचे शिंग ही वस्तु जशी जगांत नाही तद्वत कार्य देखील जगांत उत्पन्न होणार नाही. कारणाचा जर निरन्वय नाश मानला तर त्यापासून कार्यांची उत्पत्ति होत नाही. तसेंच पदार्थ जर सर्वथा क्षणिक मानला तर तो कोणाचे कारण अथवा कोणाचे कार्य होउ शकत नाही. जसें गाढवाचे शिंग सर्वथा असत् असल्याने ते कशाचे कार्य व कारणही होऊ शकत नाही. ... नैयायिक व सांख्य हे पदार्थ नित्य मानतात. पदार्थ नित्य मानल्याने देखील. त्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. कारण सर्वथा नित्य पदार्थांमध्ये विकार-परिणति होत नसल्यामुळे तो पदार्थ हमेशा एकाच अवस्थेत राहील. - बौद्धमतामध्ये पदार्थांचे ज्ञानही होऊ शकत नाही. कारण त्यांनी ज्ञान उत्पन्न होण्यास पदार्थांना कारण मानले आहे. पदाथांच्या अभावी ज्ञान होऊ शकत नाही. जसें घागर नेत्राला दिसली मणजे तिचे आपणास ज्ञान होते व ती दिसली नाही तर तिचे ज्ञान होणार नाही. परंतु यांच्यामते सर्व पदार्थ क्षणिक असल्यामुळे ज्ञान होणार कसे ? पदार्थ पहिल्या क्षणी उत्पन्न झाला त्यावेळेस ज्ञान होऊ शकत नाही. पहिला क्षण त्याच्या उत्पत्तींतच नष्ट झाल्यामुळे तो ज्ञानास कारण होऊ शकत नाही; व दुसऱ्या क्षणी पदार्थ नाश पावतो यामुळेही तो पदार्थ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #97 -------------------------------------------------------------------------- ________________ (५५) ज्ञानाच्या उत्पत्तीस कारण होत नाहीं. आणि जर ज्ञान उत्पन्न झालें तर तें पदार्थांच्या अभावी झाल्यामुळे त्याला सत्यता येणार कशी ? व जेवढी ज्ञानें होतील तीं सर्व पदार्थाचा नाश झाल्यावरच उत्पन्न झाल्यामुळे त्यांना प्रमाण मानता येणार नाहीं. यामुळे ज्ञानाची उत्पत्ति हीं बौद्धाच्या मतांत सिद्ध होत नाहीं यास्तव हे जिनेश आपलेच मत सर्व पदार्थाची निर्दोष सिद्धि करणारे आहे. तदेवमंगीकृतस्य तत्वस्य सुयुक्तिनीतत्वं प्रदर्शयन्नाह । सुमति जिनेश्वरांनी स्वीकारलेलें मतच सयुक्तिक आहे असे ग्रंथकार या लोकांत दाखवितात. अनेकमेकं च तदेव तत्त्वं भेदान्वयज्ञानमिदं हि सत्यम् । मृषोपचारोऽन्यतरस्य लोपे तच्छेषलोपोपि ततोऽनुपाख्यम् ॥ २२ अनेकमित्यादि । तदेव जीवादिलक्षणं तत्त्वं अनेकस्वभावं । सुखदुःखादिबालकुमारादिपर्यायापेक्षया । तदेव चैकं । सकलपर्यायान्ययार्थैकद्रव्यापेक्षया । कथम्भूतं तदनेकमेकं च स्यादित्याह भेदान्वयज्ञानमिति । भेदान्वययोर्ज्ञानं ग्राहकं प्रमाणं यत्र । जीवादितत्त्वे हि सुखादिभेदप्रतीतिर्भेदज्ञानं । सुखादौ बालकुमारादौ च स एवाहमित्यात्मद्रव्यस्याभेदप्रतीतिरभेदज्ञानं । ननु पर्यायमात्रमेत्र वास्तवं तत्त्वं न द्रव्यं तस्य अनाद्यविद्याकल्पितत्वात् । अतो भेदज्ञानमेव सत्यमिति सौगताः । जीवादि द्रव्यं वास्तवं न सुखादिपर्यायास्तेषामौपाधिकत्वात् इति सांख्या । अश्राह इदं हि सत्यमिति । इदं भेदान्बयग्राहि ज्ञानं । हि स्फुटं सत्यं । सकलप्रमाणबाधकवैधुर्यात् । क्षणिकचित्तादिक्षणेषु एकत्वमेकसंततिपतितत्वे नारोपितमिति बौद्धाः । जीवादिद्रव्ये अनेकत्वमुपचारात् Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #98 -------------------------------------------------------------------------- ________________ (५६) तते त्यन्त भिन्नैरनेकसुखादिपर्यायैः संबंधेन तत्रानेकत्वव्यवहारात् इति नेयायिकादयः । अत्राह मृषोपचार इत्यादि । मृषा असत्यः । कः ? उपचारो भेदान्वयज्ञानादस्खलद्भपात्तत्र भेदाभेदयोर्वास्तवयोः प्रसिद्धः । तदन्यतरापहवे दूषणमाह । अन्यतरेत्यादि । अन्यतरस्यानेकत्वस्यैकत्वस्य वा लोपेऽभावे । तच्छेषलोपोऽपि तस्माल्लुप्ताच्छषस्यान्यतरस्यापि लोप: स्यात् द्रव्यपर्याययोरन्योन्याविनाभावित्वात् । ततोऽनुपाख्यं तत्स्यात । उपाख्या एकत्वानेकत्वादिस्वभावः सा न विद्यते यस्य तदनुपाख्यं निःस्वभावमिति यावत् । तथाच अवाच्यं तत्स्यात् । स्वभावाभावेन केनचि. द्रूपेण तस्य वक्तुमशक्यत्वात् । मराठी अर्थ:-ही जीवादि सात तत्वे अनेक स्वभावा. ला धारण करणारी आहेत. ह्मणजे सुख, दुःख,बालपणा, कुमारावस्था इत्यादि पर्यायोकडे आपण दृष्टि फिरविली झणजे या सात तत्वांत आपल्याला अनेक धर्म आढळून येतील. तसेंच ही तत्वे एकस्वरूपाची देखील आहेत. जसें सुख, दुःख बाल्याबस्था व कुमारावस्था इत्यादि पर्यायामध्ये जीव एकच असतो कारण तो संपूर्ण अवस्थेमध्ये भिन्नपणाने दिसून येत नाही. जसे जपमाळेतील सर्व मण्यांतून एक दोरा असतो तद्वत् सर्व पर्यायामध्ये हा जीव एकच आहे. यावरून पर्यायांच्या अपेक्षेनें ही तत्वे अनेक स्वभावाने भरलेली आहेत. व द्रव्याची अपेक्षा घेतली तर ही द्रव्ये एक स्वभावी आहेत. तसेच या तत्वांमध्ये या जीवादि पदार्थांमध्ये भेद व अभेद विषयक जी दोन शाने उत्पन्न होतात ती खरी आहेत. सुख, दुःख, स्नेह द्वेष इत्यादि भिन्न भिन्न विकारांचे में शान होतें तें भेदशान होय. व सुख दुःख, वालपणा तरुणपणा इत्यादिकामध्ये मी एकच आहे असे जे ज्ञान होतें तें अभेदशान होय. जसें पूर्वी मी लहान होतो आतां मी मोठा झालो आहे. या उदाहरणांत लहान व मोठा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #99 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ५७ ) या दोन अवस्थेत आत्मा एक आहे. एकाच आत्म्याच्या या दोन अवस्था आहेत. तोच मी आहे असें जें ज्ञान होतें तें अभेद ज्ञान होय. ज्या मनुष्यास काल मी पाहिले तोच हा मनुय आहे. या वाक्यांत त्या मनुष्याचा कालच्या व आजच्या अवस्थेतील एकपणा आपणास दिसून येईल. अशा एकत्व दाखविणाशनास अभेद ज्ञान असें ह्मणतात. ही दोन ज्ञानें खोटी नाहीत. कारण पदार्थामध्ये भेद अभेद हे आपणास स्पष्ट दिसतात ह्मणून हीं दोन ज्ञाने सत्य आहेत. वस्तूमधील एकपणा व अनेकपणा हे परस्पर सम्बद्ध आहेत यांचा अविनाभाव आहे. वस्तूमध्ये एकत्व नाहीं मानले तर अनेकत्व देखील सिद्ध होऊ शकत नाहीं, जमें अग्निच्या अभावी धुराची उत्पत्ति बिल कुल होऊं शकत नाहीं तद्वत् एकत्वाच्या अभावी अनेकत्व राहू शकत नाहीं व अनेकत्वाच्या अभावी एकत्व राहू शकत नाहीं. यास दुसरें एक उदाहरण असे आहे की स्त्रीला पति असेल तरच तिच्या ठिकाणी पत्नीत्व राहू शकतें व पुरुषासही पत्नी असेल तरच त्याच्यांत पतिपणा येतो. ह्मणजे पतित्व किंवा पत्नीत्व स्त्रीपुरुषाश्रित आहे; तसेंच एकत्व अनेकत्वावर अवलंबून आहे व अनेकत्व एकत्वावर अवलंबून आहे. या दोन धर्मापैकी एकच मानला तर दुसऱ्या धर्माचा अभाव होतोच; परन्तु त्याबरोबर जो धर्म आपण मानला आहे, त्याचा देखील अभाव होतो. व धर्माचा अभाव झाल्यावर वस्तू निःस्वभाव झाल्यामुळे तिचे शब्दांनीं वर्णन होऊं शकत नाहीं, यामुळे ती अवाच्य होईल. कोणताच स्वभाव जर वस्तुमध्ये नाहीं तर तिचें वर्णन तरी कसे करतां येईल. यास्तव वस्तु एकानेक धर्मात्मक आहे असे मानले पाहिजे. तसेच भेदाभेदात्मक ज्ञानही खरें मानले पाहिजे. जीवादि द्रव्यामध्ये आपणांस अनेक Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #100 -------------------------------------------------------------------------- ________________ (५८) धर्म दिसून आल्यामुळे आपण तेथे अनेकत्वाचा आरोप करितो परन्तु तो मिथ्या आहे. कारण, अनेक सुखदुःखादि धर्माच्या संबंधाने जीवादि पदार्थामध्ये अनेक व्यवहार होतो. वास्तत्रिक पाहिले असतां जीवादि द्रव्यापासून त्याचे धर्म, गुण हे सर्वथा भिन्न आहेत. यास्तव जीवद्रव्य अनेकधर्मात्मक आहे असें ह्मणणे हा उपचार आहे असें नैयायिक ह्यणतात, परन्तु उपचार मणजे काय याचा आपण विचार करूं या. उपचाराचें लक्षण असे आहे ' मुख्याभावे सति प्रयोजने निमित्ते चोपचारः प्रवर्तते ।' जेथे मूलपदार्थ नाहीं परन्तु कोणतेही प्रयोजन त्यापासून निष्पन्न होत असेल किंवा तो पदार्थ कोणत्यातरी कायामध्ये निमित्त रूपाने आढळून येईल तर अशा ठिकाणी त्या मुख्य पदार्थाची उपवाराने सत्ता स्वीकारली जाते. जसें एका मुलामध्ये क्रीये, पराक्रम वगैरे गुण पाहून त्यास आपण हा सिंह आहे असे झणतो. खरे पाहिले असतां तो सिंह नाही कारण, सिंहाला तीक्ष्ण दाढा असतात. त्याचे डोळे पिंगट असतात व नखें बळकट व तीक्षा असतात. मुलाचे स्वरूप सिंहासारखें नाही व त्याचे अअपवही तसें नाहींत. तथापि क्रौर्य शौर्य इत्यादि गुणांच्या प्रपोजना पुढे आपण त्या मुलास सिंह ह्मणतो. वास्तव त्या मुलामध्ये सिंहाचा उपचार सर्वथा व्यर्थ नाही. परन्तु प्रयोजनसिद्धयर्थ आपण तेथे तो करतो. . याचप्रमाणे कोठे कोठे कांही निमित्ताच्या आश्रयाने देखील उपचार करीत असतात. जसें मतिज्ञान व श्रुतमान यांना सुतं ह्मणतात. या दोन ज्ञानांमध्ये मूर्तिकपणाचा उपचार केला आहे तो कर्मनिमित्तक आहे. यावरून उपचारव्यवहार कोठे व कसा करतात हे लक्ष्यांत आले असेल. आतां जीवद्रव्यामध्ये जें अनेकत्व दृग्गोचर होते ते उपचाराने तेथे आले नाही. जी Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #101 -------------------------------------------------------------------------- ________________ वामध्ये अनेक धर्म स्वाभाविक अनादि कालापासून आहेत. जीवामध्ये ज्ञान, दर्शन, सुख हे गुण हमेशा असतात. ते त्यापासून केव्हांच सर्वथा वेगळे असें दिसून येत नाहीत. तसे दिसून आले असते तर जीवाच्या ठिकाणी अनेकत्व उपचाराने आहे असे आम्ही मोठ्या खुषीने स्वीकारले असते. नैयायिकांनों जीवद्रव्यामध्ये अनेकव उपचाराने कां मानले ? या प्र. नाचे उत्तर असें आहे की त्यांनी भेदवाद मानका आहे. गुण गुणीपासून सर्वथा भिन्न आहेत. धर्म धर्मीपासून बिलकूल वेगळे आहेत. जीवद्रव्यापासून त्याचे ज्ञानादिक गुण सर्वथा वेगळे आहेत. यास्तव जीवापासून त्याचे गुण भिन्न असल्यामुळे गुणांच्या संबंधाने जीवाच्या ठिकाणी अनेकत्व आले. वास्तविक अनेकत्व तेथे नाही. यामुळे जीवांच्या ठिकाणी सुख दुःखादिपर्याय पाहून में भेदज्ञान उत्पन्न होते ते खोटें आहे. ते औपचारिक आहे वास्तविक नाही असें नैयायिक म्हणतात. परंतु हे त्यांचे म्हणणे खरे नाही. . जीवद्रव्यामध्ये ज्ञानगुम हा समवाय संध आलेला आहे असे ते ह्मणतात. परंतु विचार केला असतां जीवद्रव्य, ज्ञानगुण व समवाय हे तीन पदार्थ परस्परापासून भिन्न आहेत. जसें जीवापासून ज्ञान भिन्न आहे, तसेंच जीवापासून समवाय देखील भिन्न आहे, यामुळे तो सभवाय जीवामध्ये ज्ञानाचा संबंध कसा करूं शकेल. तसेंच ज्ञानाचा आत्यामध्ये संबंध करण्यासाठी दुसन्या समवायाची कल्पना करावी लागेल यामुळे अनवस्था दोष उत्पन्न होतो. तसेंच नैयायिकांनी एकच समवाय मानला आहे व तो व्यापक आहे असे ते मगतात. यामुळे ज्ञानगुणाची योजना जशी त्यानी आत्म्यामध्ये केली तशीच तो पृथ्वी, तेज, आकाश इत्यादिक द्रव्यामध्ये देखील Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #102 -------------------------------------------------------------------------- ________________ (६०) करू शकेल व त्यामुळे ज्ञान हा गुण सर्वाचाच मानावा लागेल. यामुळे जीव व ज्ञान यामध्ये सर्वथा भेद न मानतां कथंचित् भेद व कथंचित् अभेद मानला पाहिजे. ह्मणजेच जीव व ज्ञान यामध्ये गुण गुणिभाव सिद्ध होईल. यावरून, अनेकत्व उपचाराने आहे असें नैयायिकांचे झणणे अयोग्य आहे असे सिद्ध होते. - तसेंच बौद्ध हे, आत्म्याच्या ठिकाणी एकत्व उपचाराने आहे असे मानतात. कारण, प्रतिक्षणी आत्मा भित्रच असतो. जो आत्मा पूर्वक्षणांत होता तोच आत्मा उत्तरक्षणांत दिसून येत नाही. उत्तरक्षणी दिसणारा आत्मा वेगळाच आहे असें ते समजतात. जसें पायाची नखें आपण काढून टाकली असता पुनः ती वाढतात व त्या नखामध्ये तीच ही नखें जी पूर्वी काढून टाकली होती असें में बान होतें तें खोटें आहे. कारण, काढून टाकलेली नखें भिन्न आहेत व ने काढलेली नरखें भिन्न आहेत. तथापि तीच ही नखे आहेत; असें जे सदृश पदार्थांमध्ये एकत्वाचे ज्ञान होते हैं जसें मिथ्या खोटें आहे तसेंच प्रतिक्षणी आत्मतत्व भिन्न असतांही त्यामध्ये तोच हा आत्मा असें में एकत्वप्रदर्शक ज्ञान होते ते खोटें आहे. त्या आत्मतत्वामध्ये एकत्व औपचारिक आहे. __ परंतु हे त्यांचे ह्मणणे अनुचित आहे. कारण, प्रतिक्षणी आस्मतत्व वेगळेच मानले तर स्मरण, प्रत्यभिशान वगैरेची सिद्धि होऊ शकणार नाही. तसेच बंध व मोक्ष, पाप व पुण्य यांचीही सिद्धि होत नाही. यांची का सिद्धि होत नाही याचे . वर्णन आम्ही, 'बंधश्च मोक्षश्च तयोश्च हेतुः, या श्लोकांत केलें आहे. यावरून जीवादिद्रव्यामध्ये एकत्व अनेकत्व विषयक में बान होते ते सत्य आहे असे सिद्ध होते. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #103 -------------------------------------------------------------------------- ________________ एवं द्रव्यपर्यायात्मकत्वं जीवादितत्त्वस्य प्रदर्येदानी भावाभावात्मकत्व ___ प्रदर्शयितुमाह.. याप्रमाणे जोवादिपदार्थ द्रव्य व पर्याय स्वरूप आहेत हे घरच्या श्लोकांत स्पष्टपणे दाखविले. आतां जीवादि पदार्थ भावाभावस्वरूप कसे आहेत हे आचार्य सिद्ध करतात. सतः कथंचित्तदसत्त्वशक्तिः खे नास्ति पुष्पं तरुषु प्रसिद्धम् । सर्वस्वभावच्युतमप्रमाणं स्ववाग्विरुद्धं तव दृष्टितोऽन्यत् ॥ २३ ॥ सतःकथञ्चिदित्यादि । सतो विद्यमानस्य आत्मादितत्त्वस्य स्वरूपादिचतुष्टयेन । कथञ्चित्पररूपादिचतुष्टयप्रकारेण तस्य असत्वशक्तिः तथा प्रतीतेः । अत्र निदर्शनमाह । खे नास्तीत्यादि । खे आकाशे । नास्ति पुष्पं । तरुषु पुनः प्रसिद्धं प्रमाणविषयतां गतम् । यदि सत्त्वमेव हि वस्तुनः स्वरूपं स्यात्तदा स्वरूपादिनेव पररूपादिनापि तस्य सत्त्वं स्यात् । तथा च तरुवत्खेपि पुष्पस्य सत्त्वं स्यात् । न चैतद्यक्तं प्रतीतिविरोधात् । अतः सत्व द्वैतवादिनो मतमयुक्तमेव । यदि पुनरसत्त्वमेव बस्तुनः स्वरूपं इष्यते तदा पररूपादिचतुष्टयेनेव स्वरूपादिचतुष्टयेनापि स्यादसत्त्वं । तथाच खे इव तरुष्वपि पुष्पासत्त्वं स्यात् । न चैवमस्ति, प्रतीतिविरोधात् । अतः शून्यकांतवादिमतमप्यमुपपन्नम् । एतदेवाह सर्वेत्यादि । सर्वे च ते स्वभावाश्च अस्तित्वनास्तित्वादिसकलरूपाणि । तेभ्यश्च्युतं अपगतं तानि वा च्युतानि यस्मात्तदेवंविधं । सत्वाद्वैतरूपं, सकलशून्यतारूपं वा तत्त्वं । अप्रमाणं न विद्यते व्यवस्थापकं प्रमाणं यस्य । कुतस्तस्य व्यवस्थापकं तन्नास्तीतिचेदत्राह Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #104 -------------------------------------------------------------------------- ________________ (६२) स्ववागित्यादि । तव दृष्टिः सर्व जीवादितत्त्वमनेकांतात्मकमिति मतं । ततोऽन्यत्सत्त द्वैतलक्षणं शून्यतैकांतस्वभावं वा तत्त्वं । तत्प्रमाणं अभ्युपगच्छतां तद्वादिनां स्वयाचा विरुद्ध स्यान्माता मेघन्ध्ये त्यादिवत् । यदि हि अद्वैतं, कथं प्रमाणं, द्वैतप्रसंग.त् । यदि च शून्यतैकांतः, कथं प्रमाणं, तत्सद्भावतस्तदेकांतविरोधानुषंगात् । ... ____ मराठी अर्थः-जीवादि पदार्थ स्वरूप चतुष्टयाच्या अपेक्षेनें कथंचित् सत् आहेत. व पररूपचतुष्टयाने ते कथंचित् असत् आहेत. अशी प्रतीति( अनुभव ) येत असते. यास उदाहरण असे समजावें की स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेनें फूल हे झाडावर दिसते परंतु आकाशामध्ये फुलाचा अभाव आहे. तात्पर्य-फुलें ही झाडाला येत असतात, ती आकाशाला लागत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तु स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने मात्र आपले अस्तित्व कायम ठेवितात. परचतुष्टयाच्या अपेक्षेने तिचा अभाव मानला जातो. स्वपरचतुष्टयाच्या अपेक्षेनें वस्तूचे आस्तित्व केव्हांच सिद्ध होत नाही. अशा वस्तूचे अस्तित्व सिद्ध करून देणारे प्रमाण जगांत कोणतेही नाही. ह्मणून अशा रीतीने वस्तुव्यवस्था मानणाऱ्याचे वचन विरुद्ध आहे. जसे माझी आई वांझ आहे असे मणणाऱ्याचे बोलणे अगदी विरुद्ध आहे. कारण, जिला मातृपणा प्राप्त झाला आहे ती वंध्या नसते व जी वंध्या आहे तिला मातृपणाची प्राप्ति केव्हांच होत नाही. त्याचप्रमाणे स्वपरचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तूचे अस्तित्व मानणे हे स्ववचनविरुद्ध आहे. कारण. स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तूचे अस्तित्व सिद्ध होतें परंतु परचतुष्टयाचे अपेक्षेने देखील तें मानमें बिलकूल विरुद्ध आहे. यास्तव हे जिनेश आपल्या अनेकांत मतामध्येच वस्तुसिद्धि होते. यास्तव आपलेच मत सर्वोत्कृष्ट आहे. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #105 -------------------------------------------------------------------------- ________________ (६३) विशेष र्थ--जैनमतामध्ये सर्व पदार्थ सदसदात्मक आहेत. कोणतीही वस्तु सर्वथा सदात्मक किंवा सर्वथा असदात्मक नाही. अर्थात् स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल व स्वभाव यांच्या योगे व. स्तुचे अस्तित्व सिद्ध होते व परद्रव्य तुष्टयाच्या अपेक्षेनें तिचे नास्तित्व सिद्ध होते. अता तेथे स्मद्रव्यचतुष्टय ह्मणजे काय या विषयी लिहिल्यास विषयान्तर होगार नाही. स्वद्रव्य झणजे गुण पर्याय यांनी युक्त जो पदार्थ त्याला द्रव्य ह्मणतात. आपल्या गुणपर्यायांनी प्रत्येक द्रव्य युक्त असते. दु. सन्या पदार्थाचे गुण व पर्याय कोणतेही द्रव्य धारण करीत नाही. अन्यथा, विवक्षित द्रव्याचे लक्षणच करता आले नसते. म्हणून उमास्वामी आचार्यानीं 'नित्यावस्थितान्यरूपाणि' या सूत्रांत अवस्थित शब्द ठेवला आहे तो याच अर्थाचा घोतक आहे. यावरून प्रत्येक द्रव्य आपल्या स्वभावामध्येच स्थिर राहते. स्वक्षेत्र हाणजे प्रदेश, पदार्थाचे अवयव, पदार्थ आपल्या प्रदेशामध्ये--अवययामध्येच राहतो क्षेत्र याचा अर्थ आकाश असाही होतो. परंतु तो अर्थ येथे घेणे इष्ट नाही. कारण, जे. वढ्या आकाशप्रदेशामध्ये तो पदार्थ आहे तेवढ्याच आकाशप्रदेशामध्ये इतर पदार्थही आहेत; तेव्हा त्या आकाशप्रदेशांना स्वक्षेत्र कसा मणतां येईल ? यास्तव पदार्थाचे जितके प्रदेश आहेत तेच त्याचे स्वक्षेत्र आहे. - स्वकाल या शब्दाचा अर्थ कालद्रव्य असा नाही. प्रत्येक समयीं अवस्था बदलत असते. यामुळे भिन्नभिन्न अवस्था उत्पन्न करण्यास प्रत्येक द्रव्य समर्थ आहे. ह्मणून द्रव्यासच काल झ. टले आहे. द्रव्य आपली अवस्था बदलण्यास उपादान कारण आहे व काल द्रव्य हे निमित्त कारण. द्रव्याच्या ज्या अवस्था Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #106 -------------------------------------------------------------------------- ________________ होतात त्यांसच स्वकाल ह्मणावयाचे. कारण, त्या अवस्था त्या द्रव्यापासून भिन्न भिन्न आहेत. यांसच स्वकाल ह्मणतात. . स्वभाव--गुण, पदार्थांतील गुणांस स्वभाव लणतात. यासच धर्म, प्रकृति, वगैरे नावे आहेत. द्रव्य गुणसमुदायरूप आहे. जर द्रव्याकडे आपण गुणाच्या दृष्टीने पाहिले तर त्यामध्ये सर्व गुणच दिसून येतील. द्रव्य ह्मणून वेगळे काही दिसणार नाही. जमे हे आपले शरीरच पहा ना ! याकडे आपण हात, पाय, तोंड, नाक, कान इत्यादि अवयव या दृष्टीने पाहिल्यास आपल्यास अवयवापासून वेगळे असें शरीर दिसेल काय. सर्व अवयव हणजेच शरीर. याचप्रमाणे गुणदृष्टी मनांत ठेऊन द्रव्याकडे पाहिले असतां गुणाशिवाय द्रव्य बिलकुल वेगळे दिसणार नाही. अशा या स्वद्रव्यचतुष्टयाने प्रत्येक वस्तु आपल्या स्वरूपामध्ये रहात असते. झणूनचं स्वद्रव्यचतुष्ठयाच्या अपेक्षेने तो वस्तु सत् आहे. याप्रमाणे वस्तुमध्ये भावाभावात्मकता दिसून येते. सर्वथा वस्तु सदात्मकच आहे असें ह्मणणे योग्य नाही. तसे मानल्यास जसें वस्तु स्वरूपाने भावात्मक आहे तशी ती पररूपाने देखील भावात्मकच होईल. याचप्रमाणे वस्तु सर्वथा अभावात्मकही पण नाही. सर्वथा तिचा अभाव मानल्यास स्वरूपाने देखील तिचा अभाव होईल व यामुळे गाढवाचे शिंग जसें सत् नाही तद्वत् वस्तूचा बिलकुल अभावच होईल. यास्तव स्वरूपाच्या अपेक्षेने वस्तुचा सद्भाव सिद्ध होतो व पररूपाच्या अपेक्षेनें वस्तूचा अभाव सिद्ध होतो. ___ अद्वैतवादी सर्वथा सद्भावात्मक वस्तु मानतात. तसें मानल्यास वर सांगितलेलें दूषण प्राप्त होते. सर्वथा अद्वैत मानल्यास Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #107 -------------------------------------------------------------------------- ________________ (६५) प्रमाण प्रमेय इत्यादि विभाग सिद्ध होणार नाही. अद्वैत प्रमाण आहे असे मटल्यास तेथे द्वैतवादाचा प्रसंग आला. जर सर्वथा वस्तु शून्य मानली तर वर सांगितलेले दूषण प्राप्त होईल. शून्य वादाची सिद्धि ज्या प्रमाणाने कराल ते प्रमाण शून्य आहे का अशून्य ? ते प्रमाण शून्य असल्यास शून्यवाद्राची सिद्धि कशी होणार ? व जर प्रमाण अशून्य आहे असे ह्मणाल तर त्यापासून सर्व पदार्थांचा सद्भाव सिद्ध होईल, शून्यवाद हा त्या प्रमाणापासून सिद्ध होणार नाही. यास्तव वस्तु भावाभावात्मक आहे हे सिद्ध होते. एवं युगपज्जीवदितत्त्वस्य सदसद्भावतां प्रतिपाद्य विपक्षे दूषणपुरःसरतया क्रमेणापि तस्य तां प्ररूपयन्नाह । याप्रमाणे युगपत् जीवादि पदार्थामध्ये सदसद्ध वता कशी येतें हैं आचार्यांनी वर्णिलें. आता क्रमाने सदसद्भावता कशी आहे हैं दाखवितात. न सर्वथा नित्यमुदेसपैति, नच क्रियाकारकमत्र युक्तम् । नेवासतो जन्म सती न नाशो दीपस्तमःपुद्गलभावतोऽस्ति ॥ २४ ॥ न सर्वथेत्यादि । वस्तु सर्वथा न उदेति उदयं गच्छति । न अ. पैति नाशं गच्छति । योगसांख्यमीमांसकैः यदि सर्वश्था द्रव्यप्रकारेणापि पर्यायप्रकारेणापि नित्यं तत्वं परिकल्प्यते, तदा तत्तथाविधं तावदुदेति उत्पद्यते । उत्तराकारस्वीकार गरीति च न तथा अपैति पूर्वाकारपरित्यागं करोति न । पूर्वाकारपरित्यागोत्तराकारस्वीकारयोः स. र्वथा नित्ये विरोधात् । किंच क्रियाकारकसद्भावसिद्धौ उदयो व्ययो वा धर्मश्चिन्त्येत । नत्र सर्वथा नित्ये वस्तुनि तासदावः सम्भवतीति नचेत्या Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #108 -------------------------------------------------------------------------- ________________ दिनाह । नच नैव । अत्र सर्वथा नित्ये क्रिया स्थानगमनादिलक्षणा कारकं च तस्या निवर्तकं । तद् युक्तमुपपन्नं । सर्वथैकरूपे हि वस्तुनि यदि गमनं, तदेव सर्वदा स्यान्न स्थानं । तथा गमनादि क्रियाया यदि सत्कारकं तदा सर्वदा तस्य कारकत्वप्रसंगाद् न कदाचिदकारकत्वं स्याद्यतस्तत्कियोपरमः स्यात् । अथ कदाचित्तस्यास्तदकारकं तदा सवेथा तरकारकत्वानुषंगात् नच स्वप्नेऽपि तत्र तक्रियोपलम्भः स्यात् । ननु सर्वथा नित्ये उक्तप्रकारेणोदयव्यवस्थासम्भवेऽपि न कथंचिन्नित्यास्मके भवन्मते तत्सम्भवो युक्तः सर्वथा क्षणिक एव तत्सम्भवात् इत्यवाह नैवासत इत्यादि । सर्वथेत्येतदत्रापि सम्बध्यते । सर्वथा पर्यायप्रकारेणेव द्रव्यप्रकारेणापि असतो गगनेंदीवरवनव जन्म युक्तं । सतश्च विद्यमानस्य घटादेः सर्वथा नाशो न युक्तः । ननु विद्यमानस्यापि प्र. दीपादेः सर्वथा विनाशप्रतीतेः सतो न नाश इत्येतदयुक्तमित्यत्र हि दीप इत्याह । दीपः प्रदीपः । तमः पुद्गलभावतोऽस्ति । पुद्गलं रूपि द्रव्यं । तमोरूपः पुद्गलरतमा मुद्गलस्तस्य भावस्तमःपुद्गलभावः, तेन, तमःपुद्गलभावतः । तमःपुद्गलरूपेणावतिष्ठते इत्यर्थः । - मराठी अर्थ:-जीवादिक पदार्थ सर्वथा नित्य मानले तर त्यांची उत्पत्ति होणार नाही, तसेच हे पदार्थ सर्वथा नित्य मानल्यामुळे यांचा नाशही होणार नाही. अर्थात् नित्य पदार्थामध्ये उत्पाद व व्यय हे दोन धर्म दिसून येत नाहीत. कारण नित्य पदार्थामध्ये नित्यता कायमची राहते व तिचा उत्पत्ति व नाश यांच्याशी कायमचा विरोध आहे. तसेच हे पदार्थ सर्वथा नित्य मानले तर यांच्यामध्ये स्थान, शयन, गमन इत्यादिक क्रिया होणार नाहीत. व या क्रियांना उत्पन्न करण्याचे सामर्थ्यही त्या नित्य पदार्थामध्ये राहणार नाही. याप्रमाणे सर्वथा पदार्थ नित्य मानल्यास ही दूषणें उत्पन्न होतात. याचप्रमाणे जो पदार्थ आहे त्याचीच उत्पत्ति व विनाश Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #109 -------------------------------------------------------------------------- ________________ (६७ ) होतात. जो पदार्थ नाही त्याची उत्पत्ति होत नाही. अन्यथा गाढवाच्या शिंगाची देखील उत्पत्ति झाली असती. याचप्रमाणे जो पदार्थ आहे त्याचा सर्वथा नाश केव्हांच होत नाही. कारण त्या पदार्थाचे अस्तित्व नाहीसे होत नाही. तो पदार्थ आकाशांतील फुलाप्रमाणे अभावात्मक होत नाही. यावरून विद्यमान पदार्थाचाच कथंचित् विनाश व उत्पत्ति हे होत असतात. यास उदाहरण. . हे पहा की, दिवा मालवला ह्मणजे तो अंधकाररूपाने परिणत होत असतो. ह्मणजे एका पुद्गलद्रव्याच्या या दोन अवस्था आहेत. एक प्रकाशरूप. अवस्था व दुसरी अंधकाररूप अवस्था. येथे प्रकाशरूप अवस्थेचा नाश होऊन अंधकाररूप अवस्थेची उत्पत्ति झाली व या दोन्ही अवस्थामध्ये पुद्गल द्रव्य आपणास दिसून येते. लणून असत् पदार्थाची उत्पत्ति व सत्पदार्थाचा विनाशं होत नाही. ह्मणजे सत्पदार्थाच्या किती जरी अवस्था बदलल्या तरी त्याचा विनाश होत नाही. तसे जर होऊ लागले तर वासतो जन्म सतो न नाशः' हा सिद्धांत बाधित होईल. व सारी तत्व व्यवस्था बिघडून जाईल. यासाठी सर्वथा पदार्थ नित्य नाहीत. असत् पदार्थांची उत्पत्ति होत नाही. व सत्चा सर्वथा नाश नाही असे मानणे उचित आहे. . विशेषार्थः-कोणताही पदार्थ सर्वथा नित्य नाही. द्रव्य दृष्टीने पाहिले असतां तो नित्य आहे व पर्याय दृष्टीने पाहिले मणजे तो अनित्य आहे. व या दोन्ही दृष्टी परस्पर सापेक्ष आहेत. या दोन्ही दृष्टींनी पाहिले झणजेंच वस्तूचे खरे ज्ञान होते. व एकाच दृष्टीने पाहिले असतां में वस्तूचें ज्ञान उत्पन्न होतें तें मिथ्या आहे. कारण एका दृष्टीने संपूर्ण वस्तूचे ज्ञान होत नाही त्यामुळे एखाद्या पदार्थाच्या एखाद्या अवयवालाच पाहून त्या Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #110 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ६८ ) अवयवालाच जर तो पदार्थ आहे असे आपण मानूं लागलों तर तें आपले ज्ञान जसें मिथ्या आहे तद्वत् पयोय दृष्टीनेच किंवा द्रव्य दृष्टीनेच पदार्थाकडे पाहिलें तर त्यापासून उत्पन्न होणारें ज्ञान खरें कसें असूं शकेल. योग, सांख्य, मीमांसक यांनी सर्वथा पदार्थ नित्य मानला आहे. व सर्वथा पदार्थ नित्य मानल्यास उत्पत्ति व वि नाश या दोन अवस्था त्यांत होणार नाहींत. उत्पत्ति झणजे द्रव्य आपल्या चेतन किंवा अचेतन जातीला न सोडता बाह्याभ्यन्तर कारणें मिळालीं ह्मणजे आपली पूर्वीची अवस्था सो डून नवीन अवस्था धारण करते. त्या अवस्थेला उत्पाद क्षणतात. व विनाश ह्मणजे पूर्वीची अवस्था नष्ट होणे यास विनाश ह्मणतात. या दोन अवस्था नित्य पदार्थात होत नाहींत. नित्य पदार्थांत जर कहीं हलन चलनादिक क्रिया किंवा कांहीं स्थित्यन्तर झाले तर उत्पचि व विनाश हें त्यांत दिसून आले असते. नित्य पदार्थ सर्वदा एकरूप असल्यामुळे त्याच्यांत एखादी क्रिया होऊं लागली तर तीच हमेशा होऊं लागेल हा जे हमेशा ती एकच क्रिया करूं लागेल. व तो सदा कारकच राहील. त्यामध्ये अकारकत्व केव्हाही होणार नाही. व यामुळे त्या क्रियेची केव्हांच समाप्ति होणार नाहीं. व जर तो कोणती ही क्रिया करीत नाहीं असें ह्मणाल तर तो कायमचाच क्रियारहित होईल. व त्यामध्ये सदा अकारकत्व येईल. स्वप्नामध्ये देखील त्यांत क्रिया होत असलेली दिसून येणार नाहीं. याचप्रमाणे सर्वथा अनित्य पदार्थ मानला तरी त्यामध्ये उत्पाद व्ययही संभवत नाहींत. कारण अनित्य पदार्थ प्रथम क्षणीं उत्पन्न होऊन दुसऱ्या क्षणीं लागलीच बिलकुल नाश पावल्यामुळे तदनन्तरक्षणीं जर एखाद्या पदार्थाची उत्पत्ति झा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #111 -------------------------------------------------------------------------- ________________ (१९) लेली दिसली तर त्या पदीयाची उत्पत्ति अकस्मात झाली असे मानावे लागेल,व असत् पदार्थांची उत्पति होऊ लागेल तर जगांत हमेशा अनन्तानन्त पदार्थ उत्पन्न होऊं लागतील. ह्मणून सर्वथा पदार्थ विनाशिक मानूं नये. पदार्थ नित्यानित्यात्मक मानला ह्मणजे कोणतेही दूपण उत्पन्न होत नाही. हे आचार्यांनी दिव्याचा दृष्टान्त थेऊन सिद्ध करून दाखविले आहे; तसेच असन् पदार्थाची उत्पत्ति व सत्पदार्थाचा नाश होत नाही हेही सिद्ध केलें. इंदानी नित्यानित्यात्मकत्वं जीवादेः प्ररूपयन्नाह । आतां आचार्य जीव दिक पदार्थ नित्यानित्यात्मक आहेत याचे वर्णन करतात, विधिनिषेधश्च कथंचिदिष्टौ, विवक्षया मुख्यगुणब्यबस्था । ... इति प्रणीतिः सुमतेस्तवयं, मतेः प्रवेकः स्तुवतोऽस्तु नाथ ॥२५॥ विधिरित्यादि । विधीयत इति विधिरस्तित्वं । नित्यत्वमित्यर्थः । निषिध्यते इति निषेधो नास्तित्वमिति यावत् । तौ च द्वौ जीवादिवस्तुनि कथंचिद् द्रव्यपर्यायरूपताप्रकारेणेष्टौ सुमतिस्वामिना मतौ । द्रव्यरूपतया हि तत्र विधिरिष्टः । पर्यायरूपतया तु निषेध इति । अनयोमध्ये कस्य प्रधानता कस्य चाप्रधानता इत्यत्राह विवक्षयेत्यादि । वक्तमिच्छा विवक्षा तया मुख्यगुणव्यवस्था मुख्यं प्रधानं, गुणोऽप्रधानं तयोर्व्यव. स्था स्थितिः । यस्य हि प्रतिपत्तुर्द्रव्ये विवक्षा प्रत्ता तस्य विधिभुख्यो निषेधो गौणः । यस्य तु पर्याये सा प्रवृत्ता तस्य निषेधो मुख्यो विधिौणः । इत्येवं इयं प्रदर्शितप्रकारा. प्रतीतिः तत्त्वस्वरूपप्रतिपादनं, Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #112 -------------------------------------------------------------------------- ________________ (७०) सुमतेः शोभनमतेः तव भगवतः तां तत्त्वप्रणीति तद्वारेण भवन्तं वा स्तुवतो नमस्कुर्वतो वा मे मतेः प्रवेको प्रविशिष्टता प्रकर्षता अस्तु भवतु नाथ सुमतिस्वामिन् । मराठी अर्थः--श्री सुमति जिनेश्वरांनी जीवादितत्वांचे वर्णन करतांना विधि व निवेध यांचे वर्णन केलें काहे. विधि मणजे पदार्थांचे अस्तित्व-नित्यता. निषेध मणजे नास्तित्व, अनित्यता, प्रत्येक द्रव्यामध्ये नित्यत्व व अनित्यत्व ही असतातच. यांनांच आपण द्रव्यरूपता पर्यायरूपता अशी नांवे देतो. ही द्रव्यरूपता-नित्यता व पर्यायरूपता--अनित्यता श्री सुमति तीर्थकरांना सर्वथा मान्य नाही ह्मणजे सुमति तीर्थकरांनी सर्वथा वस्तु नित्यच आहे किंवा सर्वथा ती अनित्यच आहे असे मानले नाही. त्यांनी या नित्यत्व, अनित्यत्व धर्मामध्ये मुख्य-प्रधान, गौण-अप्रधान कोणास मानावे हे वक्त्याचे इच्छेवर अवलंबून आहे असे सांगितले आहे. झणजे ज्या वेळेस वस्तूच्या नित्य स्वरूपाचे वर्णन क रण्याची वक्त्याची इच्छा असते, त्यावेळेस ती वस्तु त्यास नित्य स्वरूपाने युक्त आहे असे वाटते; व तो तिच्या नित्य स्वरूपाचेच वर्णन करतो. त्यावेळेस वस्तूंत असलेली अनि त्यता गौण ठरते. तिला वक्ता त्यावेळेस महत्व देत नाही. तसेच ज्यावेळी वक्त्याच्या अंतःकरणामध्ये वस्तूच्या अनित्य त्वाचा विचार चालला असेल त्यावेळेस तो अनित्यधर्ममुखाने वस्तूंचे वर्णन करतो.वास्तविक त्यावेळेस त्याला अनित्यता ही इष्ट वाटते व नित्यधर्म हा गौण वाटतो. अर्थात् वस्तूच्या ज्या धर्माला आपण मुख्यता द्यावी तो धर्म मुख्य समजला जातो व इतर सारे धर्म, अप्रधान-गौण, महत्वहीन समजले जातात. याप्रमाणे आपल्या केवलज्ञानाच्या सामर्थ्याने, चराच Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #113 -------------------------------------------------------------------------- ________________ (७१) र वस्तु पाहणाया सुमति तीर्थकरांनी तत्वांचे स्वरूप प्रतिषादिले आहे. हे जिनेश, तें तुमचें तत्वांचे प्रतिपादन स्तुति करणाय माझ्या बुद्धीची वृद्धि करणारे होवो. एवढीच आपल्या चरणाजवळ प्रार्थना आहे. भावार्थ:- वस्तु सर्वथा नित्यही नाहीं किंवा ती अनित्यही नाहीं. परन्तु नित्यानित्य आहे. यामुळे आपली ज्या ध माकडे दृष्टि वळेल त्याधर्माला आपण मुख्यता देतो. व इतरास गौण समजतो. जसें समुद्रामध्ये हमेशा पुष्कळ लाटा उद्भवतात व त्यांचा नाशही होतो, तथापि समुद्राचा नाश झाला आहे काय ? समुद्राची कितीही स्थित्यन्तरें होत गेली तरी तो कायमच राहतो. त्याचा नाश होत नाहीं. जीवास अनादि कालापासून नरनारकादि पर्याय धारण करून या संसारांत फिरावे लागत आहे व अनन्तानन्त नरनारकादि पर्यायांचा नाश झाला व त्यांची तितके वेळा उत्पत्ति झाली व होईलही, परन्तु जीवाचा केव्हांच नाश झाला आहे काय ? तो सर्व पर्यायामध्ये एकच हमेशा दिसून येत आहे. इत्यादि विचार करीत असतां आपली दृष्टि पदार्थाच्या नित्यत्वाकडे असते. व ज्या वेळेस आपली दृष्टी पर्यायस्वरूपाला विषय करते त्या वेळेस वस्तु पर्यायात्मकच दिसते. तिच्यांतील नित्यता त्यावेळेस अन्तभूत होते. ती त्यावेळेस दिसत नाहीं. जसें जीवतत्वाचा आपण विचार करतो त्यावेळेस त्याचे सर्व पर्यायच नजरेस येतात. या पर्यायांना सोडून जीवतत्व वेगळे बिलकुल दिसत नाहीं. समुद्राकडे पहा, त्यांतही लाटाशिवाय आपणांस काय दिसेल ? हमेशा लाटा उत्पन्न होतात व त्या नाश पावतात. हा त्यांचा क्रम अव्याहत चालत असलेला दिसून Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #114 -------------------------------------------------------------------------- ________________ (७२) बेईल. यावरून वस्तूमध्ये नित्यत्वही आहे व अनित्यत्वही आहे असे दिसते. वे ज्यासं आपण मुख्यता देतो त्याहूनं इतरांस आपोआपच गौणता प्राप्त होते. याप्रमाणे तत्व प्रतिपादन कर. ण्याचा नियम श्रीमुमतितीर्थकरांनी अखिल जनांना घालुन दिला आहे. वस्तु स्वरूपाला ओळखण्याचा हाच मार्ग खरा आहे. याच मार्गाने बुद्धि विशद होते. असा स्तुतिकाराचा अभि. शाय आहे. याप्रमाणे सुमतितीर्थकराचे हे पांचवें स्वयंभु स्तोत्र संपले, पद्मप्रभजिनस्तुतिः । उपजाति छदः । पद्मप्रभः पद्मपलाशलेश्यः, पद्मालयालिंगितचारुमूर्तिः । बभौ भवान्भव्यपयोरुहाणा, पद्माकराणामिव पद्मबन्धुः ॥ पद्मप्रभेत्यादि । पद्मस्य प्रभेव प्रभा वर्णो यस्यासौ पद्मप्रभा षष्ठतीथंकरस्येयं संज्ञा । कथम्भूतोऽसौ ? पापलाशलेश्यः । पलाशं पत्रं तद्वल्लेश्या यस्य सः । शुक्ललेश्य इत्यर्थः । पुनरपि कथम्भूतः ? पयालया. लिंगितचारुमतिः । पद्ममालयं आवासस्थानं यस्याः सा पद्मालया लक्ष्मी, स्तया आलिंगिता क्रोडीकृता चार्वी मनोहरा मूर्तिरात्मस्वरूपलक्षणा शरी, रस्वरूपलक्षणा च यस्य । अनंतज्ञानादिलक्षणया हि लक्षम्या आत्मस्वरूपलक्षणा चार्वी निर्मला मूर्तिरालिंगिता यस्य । निःस्वेदतादिलक्षणया तु शरीरस्वरूपलक्षणा चार्वी सकललक्षणोपेता मूर्तिरालिंगिता । स जिनः कोसौ इत्याह बभौ भासितवान् भवान् पद्मप्रभः । केषां संबंधित्वेन ? भव्यपयोरुहाणां, भव्या एव पयोरुहाणि कमलानि तेषां । केषामित्र क Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #115 -------------------------------------------------------------------------- ________________ इत्याइ पद्माकराणामिव पद्मबन्धुः । पद्मानामाकराः षण्डानि तेषां. यथा पद्मबन्धुरादित्यो विकाशं कुर्वन् शोभितवान् , तथा भगवानपि भव्यपयोरुहाणां हितोपदेशविकाशं कुर्वन्निति । . - मराठी अर्थ:-जसे कमलांच्या समूहाला विकसित करपारा सूर्य शोभतो तसेंच हे पद्मप्रभ जिनेश ! भव्य लोकरूपी कमलांना हितोपदेशरूपी विकासाने आपण युक्त करून शोभा धारण केली. पहिल्या कमलाच्या पानाप्रमाणे आपली शुक्ल लेश्या आहे. आणि चार घातिकर्माचा नाश केल्यामुळे आपला आत्मा अनंतज्ञान, अनन्त दर्शन, अनन्त सुख व अनंतवीर्य अशा अनन्तचतुष्टय लक्ष्मीनें आलिंगित झाला आहे. अनेक शुभ लक्षणांनी युक्त, सुंदर असें आपलें शरीर, घाम न येणे, रक्त दुधाप्रमाणे पांढरे असणे इत्यादि चौतीस अतिशयरूपी लक्ष्मीने आलिंगित झाले आहे. अशा तन्हें आपलें दिव्य स्वरूप पा. हून कोणाचे नेत्र आनंदित होणार नाहीत बरें? ___ भावार्थः-येथे श्री पद्मप्रभ तीर्थकस शुक्ल लेश्या आहे असे सांगितले आहे. लेश्या दोन प्रकारची असते. एक द्रव्यलेश्या व दुसरी भावलेश्या वर्णनाम कर्माच्या उदयाने जो शरीरास वर्ण प्राप्त होतो ती द्रव्यलेश्या होय. पद्मप्रभ तीर्थकरांचे शरीर चंद्राप्रमाणे शुभ्र होतें ह्मणून त्यांची द्रव्यलेश्या शुक्ल होती असे आचार्यानी मटले आहे. कषायोदयाने युक्त झालेली जी मन, वचन व काय या तीन योगांची प्रवृत्ति तिला भावलेश्या ह्मणतात. परंतु कपायांचा उदय दहाव्या गुणस्थानापर्यंत होतो तेथपर्यंत होत असलेली कपाय सहचरित जी योगप्रवृति तिला लेश्या ह्मणता येईल. परंतु तीर्थकर प्रकृतीचा उदय तेराव्या सयोग केवली नावाच्या गुणस्थानामध्ये होतो. व तेथें कषायांचा विलकुल अभाव अ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #116 -------------------------------------------------------------------------- ________________ (७४) सल्यामुळे शुक्ललेश्या त्या गुणस्थानवी तीर्थकरांना कशी असू शकेल ? परंतु आचार्यांनी 'पद्मपलाशलेश्यः ' हा शब्द ठेऊन त्यांना शुक्ललेश्या आहे असे सांगितले, यामुळे या ठिकाणी आचार्यांचे हे वचन विरुद्ध आहे असे वाटते. पण थोडासा विचार केला तर हा विरोध दूर होऊ शकतो. तो असा: कपाय व योगप्रवृत्ति यांना लेश्या ह्मणतात. यापासून चार प्रकारचा बंध होत असतो. चार प्रकारच्या बंधामध्ये प्रकृति बंध व प्रदेश बंध हे दोन योगप्रवृत्तिमुळे होतात. 'जोगा पांडपदेसा' हे वचनहीं तेच सांगते. व स्थिति बंध आणि अनुभाग बंध हे कषायापासून होतात. ' ठिदि अणुभागा कपायदो होति ' या वचनावरूनही हेच सिद्ध होते. पण जेथें कषायोदय नसतो तेथे केवळ योगांनाच उपचाराने लेश्या असें मटले आहे. व तेथे उपचरित शुक्ल लेश्येचें कार्य देखील केवळ प्रकृति, प्रदेशबंध हेच होतात. स्थिति के अनुभागबंध होत नाही. ह्मणून पद्मग्रम तीर्थकरांना भावलेश्या शुक्ललेश्याही उपचाराने समजावी. __'पद्मालयालिंगितचारुमूर्तिः' हैं एक विशेषण पद्मप्रभ तीर्थकरांचे वर्णनाकरिता दिलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट लि. हिला आहे. येथे विशेष हैं आहे की केवलीचे शरीर परमौदारिक असते. व त्यांत निगोद जीवांना स्थान मिळत नाही. तसेच तीर्थकराचें शरार समचतुरस्र संस्थान युक्त असतें ह्मणून ते अतिशय सुंदर दिसते. जसे एखाद्या चतुर कारागिराने बांधलेला राजवाडा प्रमाणबद्ध व निर्दोष , सुंदर असतो. तद्वत् समचतुरस्र संस्थान नामकर्मोदयाने तीर्थकरांचे शरीर अतिशय सुंदर, प्रमाणबद्ध व अनेक शुभ लक्षणांनी युक्त असें असते, . रान समजावा. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #117 -------------------------------------------------------------------------- ________________ (७५) कथमसौ तदोयो हितोपदेशः प्रमाणं यथावत्पदार्थपरिज्ञानासम्भवात् वाग्व्यापारासम्भवाद्वा इत्याशंक्याह । पदार्थांचे खरे ज्ञान नसल्यामुळे किंवा ज्ञानप्राप्ति झाल्यावरोबर मोक्षप्राप्ति झाल्यामुळे ते हितोपदेश करण्यास समर्थ कसे होणार ? व त्यांचा तो उपदेश प्रमाण कसा मानला जाईल ? या शंकेचे उत्तर आचार्य देतात. बभार पद्मा च सरस्वती च, भवान् पुरस्तात्प्रतिमुक्तिलक्ष्म्याः । सरस्वतीमेव समग्रशोभां, सर्वज्ञलक्ष्मी ज्वलितां विमुक्तः ॥ २८ ॥ . बमारेत्यादि । यो भवान्बभार धृतवान्। पद्मा चानंतज्ञानादिः, लक्ष्मी न केवलं तां च सरस्वतीच विशिष्टां वाणी । अतः कथं तदीयोपदेशस्याप्रामाण्यं ? कदा तां बभारेत्याह पुरस्तादित्यादि । पुरस्तात्पूर्व । कस्याः । प्रतिसुक्तिलक्ष्म्याः मुक्तिं लक्षणीकृत्य प्रतिमुक्तिः लक्ष्मीस्तस्याः पूर्व । अर्हदावस्थायां बभार, न सिद्धावस्थायां इत्यर्थः । ननु पद्मां सरस्वती च बभारेत्ययुक्तमुक्तं, वेदनीयसद्भावतो बुभुक्षादेरपि तेन भगवता धृतत्वादित्यत्राह- सरस्वतीमेवेति । एचकारेण बुभुक्षादे - निरासः । पद्मायाः कुतो न निषेध इति चेदुक्तत्वात् । उक्तस्य हि एव कारेण न निषेधः । यथा द्वौ पुत्रौ जनयामास नरनारायणमेव चेति , किंविशिष्टां तां ! समग्रशोभा । समना परिपूर्णा शोभा यथावन्निखि लार्थप्रतिपादनलक्षणा विभूतिः, समवसरणादिविभूतिर्वा । यदि प्रति. मुक्तिलक्ष्म्याः पुरस्तात्पद्म च सरस्वती च बभार तदा विमुक्तः सन्नसौ का बभारेत्याह-सर्वज्ञलक्ष्मी ज्वलितां विमुक्तः । सर्वज्ञलक्ष्मी अनंतज्ञानादिविभूति ज्वलितां निर्मलां बभारे ति सम्बन्धः । विशेषेण मुक्तः सकलकर्मरहितः सन् । सर्वज्ञलक्ष्मीज्वलितामिति च क्वचित्पाठः । तत्र Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #118 -------------------------------------------------------------------------- ________________ सर्वज्ञलक्ष्म्या ज्वलिता उज्ज्वला दीप्ता । तज्ज्ञानवत्सर्वत्राप्रतिहता इत्यर्थः । तथाभूतां सरस्वती बभार । विमुक्तः सकलसंगविवर्जितः । परमयतिरित्यर्थः । मराठी अर्थ:-हे भगवन् ! मोक्षप्राप्ति होण्याच्या पूर्वी आहत्य अवस्थेत असतांना आपण अनंतज्ञानादि चतुष्टयरूपी ऐश्वर्य, व दिव्य ध्वनि ही धारण केली. व यामुळेच आपण केलेला हितोपदेश अप्रमाण मानतां येत नाही, तो प्रमाणच आहे. तो भव्यांचे कल्याण करणाराच आहे. याचप्रमाणे आहत्य अवस्थेत आपण वेदनीय कर्माच्या सद्भावामुळे क्षुधादिक परोषहांना धारण केले नाही. कारण मोहनीय कर्माचा संपूर्णपणे आपण नाश केल्यामुळे वेदनीय कर्म निःशक्त झाले व तें आपला प्रभाव आपणांस दाखविण्यास असमर्थ झाले, यामुळे त्याच्या सद्भावाने जे अकरा परीपह उत्पन्न होतात त्यापासून आपण सर्वथा दूर आहात. अनंत ज्ञानादिक लक्ष्मीला व दिव्य ध्वनीलाच आपण धारण केले आहे. आपला दिव्यध्वनि संपूर्ण पदार्थांचे हातांतील आवळ्याप्रमाणे स्पष्ट वर्णन करणारा आहे व समवसरणादि बाह्य ऐश्वर्याने युक्त आहे. ज्यावेळेस आपण सर्व कर्माचा निःशेष नाश करून मोक्षाची प्राप्ति करून घेतली-सिद्धावस्था प्राप्त करून घेतली; त्यावेळेस निर्मल अशी अनंत ज्ञानादि विभूति आपण धारण केली. भवदीयदेहदीप्तिपतानश्च प्रतिमुक्तिलक्ष्म्याः पुरस्तात् किं कृतवानित्याह । भगवन्ताच्या शरीरकान्तीने आर्हन्त्य अवस्थेत कोणते कृत्य केलें . हे स्तुतिकार सांगतात. शरीरराश्मिप्रसरः प्रभोस्ते, बालार्करश्मिच्छविरालिलेप । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #119 -------------------------------------------------------------------------- ________________ (७७) नरामराकीर्णसभां प्रभाव च्छैलस्य पद्माभमणेः स्वसानुम् ॥२८॥ शरीररश्मीत्यादि । आलिलेप आलिप्तवान् । कोसी ? शरीररश्मिप्रसरः । शरीरस्य रश्मयो दीप्तयः तेषां प्रसो विस्तारः । किंविशिष्टः ? घालाकरश्मिच्छविः, बालः प्रत्योदितः सचासाबर्कश्चादित्यः तस्य रश्मयः किरणा: तस्य छविराकारः । बालार्करदिमछबिरिव छविर्यस्य स . बालार्करश्मिच्छविः । सिंदूरारुणराश्मिप्रसर इत्यर्थः । कस्य ? ते तव । कथम्भूतस्य ? प्रभोः इन्द्रादिस्वामिनः । कामालिलेय ? नरामराकीर्णसभा नराश्च मनुष्याश्च अमराश्च देवास्तैराकी संकीर्णा निचिता सा चासो सभा च परिषत् तां । का इब कमित्याह प्रभावदिल्यादि प्रभा इव प्रभा वत् । प्रभावा इति च कचित्पाठः । तत्र वा- शब्द इबार्थे द्रष्टव्यः । कस्य ? शैलस्य पर्वतस्य । कथम्भू स्य? पद्माभमणेः पद्मरागमणेः सम्ब. न्धिनः स्वसानु स्वकटनी । अयमों, यथा पद्माभमणेः शैलस्य प्रभा स्वसानुमालिलेप, तथा ते शरीररश्मिपसरस्तत्समां इति । मराठी अर्थः-जसे पद्मरागमण्याच्या पर्वताची कान्ति त्याच्या शिखरास व्यापून टाकिते तसे हे देवाधिदेवा ? प्रातःकाळी उदय पावलेल्या सूर्याच्या कोवळ्या तांबूस रंगाच्या किरणाप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या आपल्या शरीराच्या किरण समूहाने मनुष्ये व देव यांनी भरलेली समा व्यापून टाकली. स इत्थम्भूतो भगवान्किमेकत्र स्थाने उपविश्य स्थित: किंवा विहृतवानित्यत्राह। . भगवन्तांनी एकेठिकाणी राहून भव्यांना उपदेश दिला अथवा सर्व आर्यखंडांत विहारकरून उपदेश दिला या प्रश्नाचें उत्तर आचार्य देतात. नभस्तलं पल्लवयन्निव त्वं, सहस्रपत्राम्बुजगर्भचारैः। Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #120 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ७८ ) पादाम्बुजैः पातितमारदो, भूमौ प्रजानां विजहर्ष भूत्यै ॥ २९॥ नमस्तलमित्यादि । त्वं विजहर्ष विहृतवान् । भूमौ भूतले । किमर्थम् ? भूत्यै त्रिभू तेनिमित्तं । कासां ? प्रजानां । भगवतो हि विहरतः साक्षात्प्रजानां हेयोपादेयपदार्थविवेकविभूतिर्भवति, परम्परया तु • पुण्यावाप्तिप्रभावात्स्वर्गादिविभूतिरपीति । ननु गौर्यादिना प्रेरित ईश्वर इबासौ कि रागालोमादेर्वा भूमौ विजहर्ष ? इत्यत्राह-पातितमारदर्पः । पातितो विपातितो निमूलतो मारस्य कामस्य दो येन । बीतरागः सन्विजहर्ष इलर्थः । किं कुर्वन्निव ? पल्लवयन्निव । इव उत्प्रेक्षणे पल्ल्ववत् किसलययत् कुर्वन्नित्र । तत्करातीत्यादिनाणी कृते विन्मतोरुबिति मतारुप् । किं ? नभस्तल माकाशोपरिभाग । कैः ? पादाम्बुजैः, पादावेबाम्बुजानि सफललक्ष्मीनिवासत्वात् , तैः । किंविशिष्टैः ? सहस्रपत्राम्बुजगर्भचारैः । हेमनिर्मितानि यानि सहस्रपत्राणि अम्बुजानि कमलानि तेषां गर्भेषु चारः प्रवर्त्तनं येषाम् । __मराठी अर्थ-देवाधिदेवा, आपण मदनाचा गर्व समूळ नाही. सा केला व धर्मोपदेश करीत करीत विहार केला . व देवांनी रचलेल्या सोन्याच्या कमलपंक्तीतून कमलाप्रमाणे कोमल व तांबड्या , स्निग्ध अशा पायांनी आपण चालत असतांना आकाशभागाला जणु काय कोमल चैत्री पालवी फुटली आहे असें केलें. __भावार्थ-या श्लोकांत भगवंतांनी भव्य जीवांना धर्मोपदेश करीत करीत आर्य खंडामध्ये विहार केला. हे सांगितले आहे. भगवंताच्या उपदेशापासून भव्यांना दोन फायदे झाले. एक फायदा हा की त्यांच्या उपदेशापासून हेय पदार्थ कोमते, ग्राह्य पदार्थ कोणते याचे परिज्ञान त्यांना उत्तम झाले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #121 -------------------------------------------------------------------------- ________________ (७९) , हा साक्षात् फायदा झाला. व परम्परेनें त्यांच्या उपदेशानें पुण्याची प्राप्ति भव्यांना झाली. त्यायोगे ते स्वर्गादि ऐश्व - यस पात्र झाले ' पातितमारदर्पो ' हा शब्द या श्लोकांत ठेवला आहे. त्याचा अर्थही व्यक्त केला आहे. येथे विशेष सांगावयाचें तें हें कीं, महादेवानें कपाळावर असलेल्या आपल्या तिसऱ्या डोळ्याने मदनास भस्म केलें असें ह्मणतात. परंतु हें बिलकुल खोटें आहे. असें असतें तर तो श्री जिनेश्वरासारखा परम वीतरागी बनला असता. परंतु त्याच्या चरित्राचा आपण विचार केला तर तें अतिनिद्य आहे. असेच आपणास आढळून येईल. तो ऋषीपत्नीशी आसक्त झाला यामुळे त्याचें ऋषींनी लिंगच्छेदन केलें. त्याने पार्वतीला आपल्या अर्ध्या अंगामध्ये खिळून टाकिलें होतें. तेव्हां अशा या फक्कडापासून मदनाचा पराजय होणे, असंभवनीय आहे. यास्तव 'पातितमारदप' हे विशेषण श्री जिनेश्वरासच शोभते. व त्यानें पार्वतीबरोबर पुष्कळ विहार केला तो तिच्यांत अत्यंत विषयासक्त होऊन केला. व श्री जिनेश्वरांनी भूमण्डलावर लोककल्याणासाठी आकाश मार्गाने अधर विहार केला. यावरून दोघांच्या विहारामध्ये किती अंतर आहे हे दिसून येतें. यावरून अशा कुदेवाचें भजनीं लागून आपलें सम्यक्त्वरत्न गमाऊं नये हैं या श्लोकावरून व्यक्त होतें. स्तोता आत्मन औद्धत्यं परिहरन्नाह । स्तुतिकार आपली उद्धतता सोडून नम्नता दाखवितात. विषमज नाखण्डलः स्तोतुमलं तवर्षेः । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #122 -------------------------------------------------------------------------- ________________ (८० । प्रागेव मादृक्किमुतातिभाक्त माँ बालमालापयतीदमित्थम् ॥ ३० ॥ गुणाम्बुधरित्यादि । गुणसमुद्रस्य तव प्नप्रभाख्यस्य तीर्थकरस्य। ऋषेः सकलर्धिनिधानस्य । विषमपि, गुणलवमपि, न केवलं सफल गण यरूपं । अजस्र मनवरतं । अजस्येति च कचित्पाठः । तत्र न जायते नोत्पद्यते संम्बारसमुद्रे न परिभ्रमति इत्यजस्तस्य । आ. खण्डल इंद्रोऽचिन्त्यशक्तिरबंध्या दिविशिष्टज्ञानसंपन्नोऽपि । स्तोतुमलं समर्थो न । प्रागेव मादृक् मद्विधोऽसमर्थः । किमर्थं तर्हि तस्तोत्रं कर्तुं प्रवृत्तोऽी याह किमुतेत्यादि । किमुत किंतु भगवद्विषये या अदिभक्तिः अत्यनुरागः सा । मां बालं भगवत्स्तुतिकरणेनभिज्ञ । आलापयति आभाष यति । इदमेतत्संस्तवनं । इत्थमुक्तप्रकारेण । मां स्तुति कर्तुं प्रयोजयति इत्यर्थः । - मराठी अर्थ:--- हे जिनेश ! आपण गुणसमुद्र आहात. नाना त-हेच्या ऋद्धीनी संपन्न आहात. अचिंत्य शक्तिशाली, अवधिज्ञान व श्रुतज्ञानाला धारण करणारा इंद्र देखील आपल्या अनंत गुणांपैकी एका गुणाचे देखील वर्णन करण्यास समर्थ नाही. असे जर आहे तर तुच्छबुद्धि ज्याची आहे असा मी आपल्या गुणांचे वर्णन करण्यास कसा बरें समर्थ होईन ? तथापि आपल्यावर असलेले माझें अनिवार प्रेम-अत्यंत भक्ति मला आपलें स्तोत्र गाण्यास बाध्य करीत आहे. मी आपली स्तुति भक्तिवश होऊन केली आहे. वास्तविक आपल्या एका. ही गुणांचे वर्णन करण्याची मजमध्ये पात्रता नाही. श्री पद्मप्रभ तीर्थकराचे स्तोत्र संपलें. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #123 -------------------------------------------------------------------------- ________________ अर्थ सुपार्श्वजिनस्तुति; सुपाचे भगवंतांनी भव्ध जैनांना कार्य उपदेश केला हे स्तुतिकार __ सांगतात. 'उपजाति छन्दः स्वास्थ्यं यदात्यन्तिकमेष पुसी, स्वार्थो न भोगः परिभंगुरात्मा। तृषोऽनुषङ्गान्न च तापशान्ति रितीदमाख्यद्भगवान्सुपार्श्वः॥ ३१॥ स्वास्थ्यमित्यादि । स्वस्मिन् कर्मविमुक्त आमस्वरूपे तिष्ठति इति स्व. स्थमनन्तज्ञानादि । तस्य भावः स्वास्थ्यं । कथम्भूतं ? यत आत्यन्तिके अविनश्वरं । एवं पुंसां सार्थः स्वस्यार्थः साध्यं प्रयोजनं । वैषयिकमुखानामनुभवः कुतो न स्वार्थ इत्यत्राह-न भोग इत्यादि । एष प्रतीयमानो वैपायकमुखानुभवरूपो योगो न स्वार्थः पुंसां । कुतः परिभ गुरात्मा । यतः शाश्वतस्वरूपसिद्धयर्थो हि प्रेक्षावतां प्रयासो, नच बगः शाश्वत- स्वभाो, विषयसन्निधाने विद्यदुन्मेषमात्रभावित्वात्तस्य । तथा विधोध्यसौ प्रशान्तिहतुत्वात्स्वार्थो भविष्यति इंन्याह-तृषोनुषङ्गादित्यादि । तृषा उत्तरेत्तरं भाग काक्ष या अनुषंगात् अनुबन्धात् । नच नैव तापशान्तिः तापस्य शारीरमानसदुःखस्य शान्तिरुपशम इत्येवं । इदमात्मोत्थं वैषयिकसुखादीनां स्वरूपमाख्यदब्रवत् । भगवान्विशिष्टज्ञानवान् इन्द्रादीनां पूज्यो वा सुपाची सप्तमर्थिकरः शोभनौं सर्वलक्षणोपेतो पाचौं शरीरोभगप्रदेशौ यस्य । पाच वित्युपलक्षणं सकला. नवयवानाम् । मराठी अर्थ:- मनुष्यांना केव्हाही नाश न पावणाऱ्या ज्ञानादिक गुणांची प्राप्ति करून घेणे हे आवश्यक आहे. अनंत नानादिक गुणांची प्राप्ति झाली मणजे त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #124 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ८२ ) शानादिक गुणांच्या पूर्णतेलाच स्वास्थ्य क्षणतात. या स्वास्थ्याची प्राप्ति आत्मा सर्व कर्मापासून विमुक्त झाला - सुटला ह्मणजे होतें. अशा स्वास्थ्याची प्राप्ति करून घेणें हें आत्म्याचे ध्येय आहे. हाच त्याचा स्वार्थ आहे. बानादिक हे आत्म्याचें गुण असल्यामुळे अविनाशी आहेत. व अविनाशी पदार्थांची प्राप्ति करून घेणे हाच स्वार्थ आहे. वैषयिक सुखादिकांचा जो अनुभव येतो तो स्वार्थ नव्हे. कारण, तो अनुभव चिरकाल टिकणारा नाहीं. बुद्धिमान मनुष्याचे सर्व प्रयत्न नित्य टिकून राहणा-या आत्मस्वरूपाच्या प्राप्त्यर्थच होत असतात. परंतु विषयानुभव तसा नाहीं तो वीज चमकून जशी नाहींशी होते तद्वत् नाहींसा होतो. हा विषयानुभव चंचल असूनही यापासून शांति मिळते हाणून याला स्वार्थ ह्मणर्णे अयोग्य आहे. कारण यापासून उत्तरोत्तर अभिलाषा वाढत गेल्यामुळे शारीरिक व मानसिक दुःखे शांत होत नाहींत. ? याप्रमाणें सुपार्श्व तीर्थकरांनी भव्यांना उपदेश केला सुपार्श्व झणजे 'सुंदर आहेत शरीराच्या दोन बाजू ज्याच्या असा ' एवढाच अर्थ घ्यावयाचे नाहीं. सुपार्श्व शब्द उपलक्षण समजून व्यांच्या शरीराचे सर्व अवयव सुंदर आहेत' असा अर्थ घे तला पाहिजे. कारण, तीर्थकराच्या शरीराचे विशिष्ट भागच सुंदर असतात असे नाहीं. तीर्थकर सर्वांगसुंदर असतात यास्तव सातव्या तीर्थकरांना सुपार्श्व हें नांव सार्थक होतें. न केवलं तत्सुखादीनां स्वरूपं कथितवानपितु शरीरस्य चेत्याह । 4 भगवंतानी केवल इंद्रियजन्य सुखाचेंच स्वरूप दाखऊन दिलें असें नाहीं, त्यांनी शरीराचे स्वभाव देखील वर्णिले आहेत हे दाखवितात. अजंगमं जंगमनेययंत्रं, Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #125 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ८३ ) यथा तथा जीवघृतं शरीरम् । बीभत्सु पूति क्षयि तापकं च, स्नेहो वृथात्रेति हितं त्वमाख्यः ॥ ३२ ॥ " अजंगममित्यादि । अजंगमं बुद्धिपूर्वकपरिस्पंदव्यापाररहितं । जंगमनेययंत्र, जंगमनेयं च तयंत्रं च क्रीडार्थरचितं हस्त्यादिरूपं तद जंगमं यथा जंगमेन तन्मध्यस्थित पुरुषेण नेयं कार्येषु प्रवर्तनीयं । तथाजंगमं शरीरं जीवघृतं सकलकार्येषु गमनादिषु जीवायत्तप्रवृत्तिकं । पूति, दुर्गंधिसहितं । क्षयि, विनाशि । तापकं च, बहुदुःखकारि च । अत्रास्मिन्नेवंविधे शरीरे । स्नेहोनुरागो वृथा, निष्फलः । मोक्ष तत्कारणे चानुरागः कर्तव्य इत्यर्थः । इति, एवं हितं त्वभाख्यः हितस्य मोक्षस रूपस्य तत्कारणस्य च वैराग्यादेः एतच्छिक्षारूपं बच हितं त्वं सुपार्श्वे भगवानाख्य उपदिष्टवान् । 6 मराठी अर्थ: --अचेतन हत्ती, घोडा, मोर वगैरे पदार्थपावन जाणे येणे वगैरे क्रिया होत नाहींत. कारण, या क्रिया करण्यासाठीं बुद्धिची जरूरत लागते. परंतु हे अचेतन पदार्थ बुद्धिपूर्वक क्रिया करीत नाहींत. ते जड आहेत. यास्तव त्यांच्याकडून जाणें येणें इत्यादि क्रिया करविण्याकरितां जशी पुरुषाची जरूरी लागते, त्याचप्रमाणें शरीर देखील अचेतन आहे. जीवाने हैं शरीर धारण केले आहे. हे शरीर जाणें बोलणे, जेवणे, हसणें, निजणें इत्यादि क्रिया जीवाच्या स्वाधीन होऊन करतें. ज्यावेळेस या शरीराला आत्मा सोडून देतो त्यावेळेस वर सांगितलेली एकही क्रिया या देहाकडून केली जात नाहीं. ह्मणून हा देह अचेतन आहे यांत संशय नाहीं. हा देह अचेतन आहे एवढेच नव्हें तर हा कुरूप देखील आहे. कांहीं कालपर्यंत देह सुंदर दिसला तरी वृद्धावस्थेत Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #126 -------------------------------------------------------------------------- ________________ हा कुरूप अवश्य होतो त्याचे सौंदर्य नष्ट होते हा देह पाणे रडा आहे, नाशवंत आहे व यापासून शारीरिक मानसिक व वाचनिक दुःखें उत्पन्न होतात. अशा तुच्छ देहावर प्रेम क-- रणे व्यर्थ आहे. प्रेम हे मोक्षाविषयी केले पाहिजे व त्याची जी कारणे तद्विपयक प्रेम दाखविले पाहिजे के यायोगे सर्व भध्यांस मोक्ष सौख्याची प्राप्ति होते व त्या सौख्याचे कारण में वैराग्य त्याची प्राप्ति होते. याप्रमाणे भगवान् सुपार्थ तीर्थकारांनी सर्व भव्यांना हितकर उपदेश दिला. यदि भगवान् हितमुपदिष्टवा तदा भवदीयं वचः श्रुत्वा फिमिति सर्यो ___ जनः शरीरादिषु विरज्य हिते मार्गे न प्रवर्तते इत्याह । जर भगवंतांनी हिताचा उपदेश केला आहे तर त्यांचा उपदेश ऐकून सर्व लोक शरीरादिकापासून विरक्त होऊन कल्याण “मागीत का प्रवृत्त होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर । आचार्य देतात: अलेघ्यशक्तिर्भवितव्यतयं, - हेतुद्वयाविष्कृतकार्यलिंगा। अनीश्वरोजंतुरहं क्रियातः संहत्य कार्येष्विति साध्ववादीः ॥३३॥ अलंध्यशक्तिरित्यादि । अलंध्या अनतिक्रमगीया शक्तिः सामथ्र्य यस्याः सा अलव्यशक्तिः । कासौ ? भवितव्यता दैवं कर्म इत्यर्थः । कुतः सा तथाविधा प्रतिपन्ना, प्रत्यक्षादनुमानाद्वा ? न ताक्प्रत्यक्षा इतीन्द्रियतया तस्य' अस्मदादिप्रत्यक्षागोचरत्वात् . अनुम्मनादसौ प्रतिपन्ना, किमत्र लिंगमिति ? - अत्राह-हेतुद्वयाविष्कृतकार्यलिंगा । हेलो: शुभेतरकर्मलक्षणयो ह्याभ्यंतरस्वरूपयोर्वा द्वयं तेनाविष्कृतं जनितं सत्कार्य इष्टानिष्टार्थलाभलक्षणः तलिंगमस्याः । ननु मन्त्रतन्त्रादिदृष्ट्व Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #127 -------------------------------------------------------------------------- ________________ (८५) सामग्रीसमन्वितो जीव एव सुख दुःखादिकार्यकर्ता भविष्यति । तत्क कार्यलिंगाद्भवेतव्यता अनुपी पते ? इत्याशंक्याह - अनीधा इत्य दि । न ईश्वरोजीश्वरोऽप्रभुरसमर्थः । कोसौ? जन्तुः प्राणी । कथभतो ! अई. क्रियातेः अहंक्रिय निअहंकारामोहरूपैरातः पीडितः। संसारी जीबो भक्तिव्यतानिरपेक्षोऽसमर्थ इत्यर्थः । क ? कार्येषु सुखादिषु । कथं ? संहत्य सुवादिकार्योत्पादकेप मंत्रतंत्रादिसहकारि कारणेषु मिलिव्वा ! यदि हि भवेतव्यतानपेक्षस्तत्सहिततामात्रेणात्मा तत्र समथः स्यात् तदा सर्वेषां तम हितानां समानं फलं स्यात् । न चैवमस्ति । समानोपदेशानां समानामंत्रतंत्र द्यनुष्ठायिनां समानामा वासानामधे केषांचितत्सकलं दृश्यते, केचित्तु निष्कलं । तो येषामदृष्टं प्रांज के तेषां तत्सफलं, अन्येषां तु निष्फलमिति सिद्वा तत्कागि भवित्व्यता । अत एवोतं इयमिति । इयं सकललो प्रसिद्ध कार्यलिंगतया भवितव्यता ॥ अथवा अलंध्यशक्तिर्भवितव्यतेयभित्ययुक्तं, संपारमोक्ष दिकार्याणामीश्वरकृतत्वादिल्याशंक माह --अहंक्रियातः संसारी जन्तुः । अनीश्वरो न विद्यते ईश्वरः कारणमस्येत्यनीश्वरः । क ? संहय कार्येषु संहत्यानि संघातरूपाणि ( बहूनी त्यर्थः ) यानि कार्याणि तेषु । अयमर्थः ईश्वरस्य एकस्वभावस्य आप्तस्य च विभिन्न देशकालाकारनरकादिकार्यकर्तृत्वमयुक्तं, एकस्वभावाभावानुषङ्गत् निजत्वप्रसंगाच्च । तददृष्टवशात्तथा कतृत्व सिद्धे, ईश्वरस्यापि भवितव्यतावशात्प्रवृत्तिस्तस्मान्नासौ प्राणिनां दुःखादिकार्येषु कारणं, किन्तु भवितव्याब तत्कारणं । इत्येवं साधु यया भवति तथावादरिक्तवान् । ततः सिध्दं भवितव्यताया अलंव्यशक्ति वम् । ___ मराठी अर्थः-दैव हैं अलंध्यशक्तियुक्त आहे. या दैवालाच भविताना, कर्म, भाग्य अशी नावे आहेत. पण हे दैव सामर्थ्यशाली आहे हे ओळवण्यास मार्ग काय अशी शंका साहजिक मनामध्ये उभी राहते. कारण, प्रत्यक्षप्रमाणाने दैव Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #128 -------------------------------------------------------------------------- ________________ (८६) सामर्थ्ययुक्त आहे असे अणावें तर ते योग्य दिसत नाही. प्रत्यक्षाने इंद्रियगोचर पदार्थांचे ज्ञान होते. परंतु देव हैं अतीन्द्रिय असल्यामुळे त्याचे प्रत्यक्षाने ज्ञान होत नाही. आता अनुमानाने देवाचे स्वरूप समजून येते काय याचा विचार करं. ____ अनुमान झणजे अविनाभाव संबंध आहे. अशा पदार्थापैकी एका पदार्थांचे प्रत्यक्षज्ञान झाल्याने दुसरा पदार्थ अप्रत्यक्ष असला तरी त्याचे काल्पनिक स्वरूप आपल्या लक्षांत येते. व कदाचित् एखाद्या मनुष्यास तद्विषयक संशय उत्पन्न झाल्यास तो अप्रत्यक्ष पदार्थ जेथे आहे तेथे जाऊन त्याला स्या पदार्थाचे ज्ञान करून घेता येते. तेव्हा अशा त-हेचे जें ज्ञान त्यास अनुमान ज्ञान ह्मणतात. जसें पर्वतावर आपण धूर पाहिला अणजे तेथें अग्नि आहे असें में ज्ञान होते ते अ. नुमान आहे. अथवा नदीला पूर आलेला आहे हे आपण पाहिल्यावर नदीच्या वरच्या प्रदेशावर पाऊस पडला आहे असें चटकन लक्षात येते. जरी वरच्या प्रदेशावर पाऊस पडलेला आपण पाहिला नाहीं तथापि पावसाचा व नदीच्या पूराचा अविनाभाव संबंध आहे हे लक्ष्यांत येते व पूर पाहिला झणजे पाऊस पडल्याची कल्पना होते. यासच अनुमान शान मणतात. येथे दैव आहे याचा निश्चय आपणास अनुमानार्ने करून घेतला पाहिजे. तसेच आपल्याला जे चांगले पदार्थ एखाद्यावेळेस मिळतात व एखाद्या वेळेस त्या पदार्थांचा वियोग होतो ह्या गोष्टी नित्य आपणास प्रत्यक्ष अनुभवास येतात. या गोष्टीवरूनच दैवाचा निश्चय होतो. शुभाशुभ दैवाने आपणास इष्ट पदार्थ मिळतात किंवा अनिष्ट पदार्थाचा संयोग व वियोग होतो हे दैवाचे कार्य आहे. हे कार्य पाहून दै. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #129 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ८७ ) चाची कल्पना आपल्या मनांत येते कार्य पाहून कारणाची कल्पना करणें हा अनुमानाचा विषय आहे. येथें शुभाशुभ कर्म है अभ्यंतर कारण आहे व द्रव्य, क्षेत्र, काल व भाव ही बाह्य कारणें आहेत. या दोन कारणापासून हानि किंवा लाभ हीं कार्ये उत्पन्न होतात. या कार्यापासून देवाचे भवितव्यतेचें ज्ञान होते. ह्मणून भवितव्यता शक्तिशाली आहे हैं सिद्ध झालें. परंतु मंत्र तंत्र इत्यादि प्रत्यक्ष सामग्री जुळऊनच मनुष्य स्वतःला सुखाची प्राप्ति करून घेतो किंवा या सामग्रीपासून तो दुसन्याला दुःख उत्पन्न करतो; असे आपण प्रत्यक्ष पाहतो. असें असतां देवापासूनच सुखदुःखाची प्राप्ति होते असें ह्मणणे योग्य नाहीं; अशीही शंका मनांत येते. यावरून देवालाच कां प्रबल मानावें ? आह्मी तर प्रयत्नालाच प्रबल मानणार ? असें ह्मणर्णेही योग्य दिसत नाहीं. कारण, संसारी जीव सगळे असमर्थ आहेत. ते सदा अहंकार व अज्ञानानें पीडित झाले आहेत. ह्मणून भवितव्यतेच्या अभावी केबळ मंत्रतंत्रादिकांच्या साहयानें त्यांना सुखदुःखाची प्राप्ति होत नाहीं. जर भवितव्यतेच्या अभावी देखील मन्त्रतन्त्रादिक प्रत्यक्ष दिसणाऱ्या सामग्रीनेच सुख दुःखादिक उत्पन्न करण्यास आत्मा समर्थ होतो असें ह्मणाल तर जितक्या प्राण्यांनी ही सामग्री जुळविली असेल त्यांना समानच फल मिळालें असतें. सुखदुःखादिक फलामध्यें जी तरतमता दिसून येते ती दिसून आली नसती. परन्तु फरक दिसून येतो. ज्यांना समान उपदेश मिळाला आहे, मन्त्रतन्त्रादिक क्रिया देखील विलकुल समान ज्यांच्या आहेत, आहार व रा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #130 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ८८ ). हर्णे हे देखील ज्याचे समानच आहे अश देखील कित्येक मनुयांचे प्रयत्न सफल होतात व कित्येकांचे निष्फल होतात. यावरून देव है प्रबल आहे असे सिद्ध होते. व यांच्या योगानेंच सुखदुःखादि तज्जन्य फलामध्ये फरक दृष्टीस पडतो. देवाच्या योगे सुखाखाची प्राप्ति होते हैं क्षणणे खोटें आहे. सुख किंवा दुःख हैं ईश्वर देत असतो. मनुष्य असमर्थ आहे. त्यामुळे तो सुखदुःखाचा कर्ता होऊ शकत नाहीं. संसारांत ठेवणे किंवा प्राण्यांना मोक्षाची प्राप्ति करून देणे हैं ईश्व राच्या स्वाधीन आहे जगांतील सर्व घडामोड शक्तिशाली ईश्वरावांचून दुसऱ्या कोणास करता येईल काय? ईश्वरच समर्थ आहे, दैव समर्थ नाहीं. हे झणणेही उचित नाहीं. संसारांतील जीं काय दिसून येतात ती सर्व ईश्वरनिमित्तकच आहेत हे सिद्ध होत नाहीं. त्याचप्रमाणे सुखदुःखाची प्राप्ति करून देणें हेंही ईश्वराच्या हातीं नाहीं. तसेच ईश्वराचा स्वभाव एक मानला आहे. यास्तव मिन देशामध्यें भिन्नकालामध्ये भिन्नकारण सामग्रीनी उत्पन्न होणारी कायें एक भावी ईश्वराच्या हातून कशी हो तील एका वेळेस भिन्न देशामध्ये अनेक कार्ये उत्पन्न होणार नाहीत. भिन्न भिन्न कालांत अनेक कार्ये उत्पन्न होतात ती ईश्वराचा एकच स्वभाव मानल्यास कक्षी उत्पन्न होतील. यासाठी ईश्वराचे ठिकाणी अनेक स्वभाव मानावें लागतील. त्याचप्रमाणे कित्येक प्राण्यांस नरकामध्यें तो लोटतो. कित्येक प्राण्य स दरिद्री करतो. कित्येक प्राण्यांना अनिष्ट पदा प्राप्ति करून देतो. असें मानल्यास तो निदयी आहे असें मानावे लागेल. कदाचित् प्रत्येक प्राण्याचे जसे अदृष्ट असेल त्यस अनुसरून ईश्वर त्यास सुख किंवा दुःख देतो, यामुळे तो निर्दयी नाहीं, Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #131 -------------------------------------------------------------------------- ________________ (८९) तो परमदयाळू आहे, व त्याच्या जगत्कर्तृत्वाची देखील सिद्धि होते हैं ह्मणही योग्य नाहीं. ज्याअर्थी प्रत्येक प्राण्याचे अदृष्ट तुझी मानीत आहांत त्याअर्थी त्या अदृष्टानेंच सुखदुःखादिक कार्ये उत्पन्न होतात असे कां मानीत नाहीत? यावरून असे सिद्ध झालें कीं, प्राण्यांना सुखदुःखादिक उपन करण्यांत ईश्वर कारण नाहीं; अदृष्टच दैवच प्राण्यांना सुख व दुःख देतें. व तें सुख दुःख उत्पन्नं करण्यामध्ये द्रव्य, क्षेत्र, काल, भाव या चार कारणांची अपेक्षा त्याला असते. ही भवितव्यता प्रतिकूल असली ह्मणजे हिताचा उपदेश ऐकून देखील शरीरादिकापासून जीवांना वैराग्य उत्पन्न होत नाहीं. सुपार्श्वतीकरांनी उत्तम रोतीने सांगितलें, यास्तव भवितव्यता किती प्रबल असते हैं सिद्ध झालें. एतदेव दर्शयन्नाह । पुनः भविव्यतेचे सामर्थ्य वर्णिनात. बिभेति मृत्योर्न ततोस्ति मोक्षो, नित्यं शिवं वांछति नास्य लाभः । तथापि बालो भयकामवश्यो, वथा स्वयं तप्यत इत्यवादीः ||३४|| वितीत्यादि विभेति त्रस्यति जन्तुः । कस्मात् मृत्योः ! नच ततो विभतोध्यौ भवितव्यता सामर्थ्यादुदूधियत इत्याह- नेत्यादि ततो मृत्य मुक्तिर्न जन्तोरस्ति, विद्यते । तथा नित्यं सर्वदा । शिवं सुखं निर्वाणं वांछति जन्तुः । भवितव्यताया तु प्रतिकूलायां नास्य शिवस्य लाभः प्राप्तिः । तथापि तत्प्रतिकूलसायां तदापि बालो अज्ञो जंतुः । भवकाइयो भयं मरणादौ ब्रास: कामः सुखाद्यभिलाषस्त गेर्वश्य अधीनः । वृथा मुधा, स्व " Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #132 -------------------------------------------------------------------------- ________________ (९०) . यमात्मना तप्यते, क्लिश्यत इत्यवादीः अब्रवीस्त्वं । यो हि प्रेक्षापूवकारी स प्रतिकूलतायां भवितव्यतायां नेष्ट कार्य सिध्यति इति ज्ञात्वा तदनुकूलतासिद्धयर्थमव यतो । तसिद्धी च सर्व मिष्ट कार्य सि. ध्यतीति । मराठी अर्थः -सर्व प्राण्यांना मरणापासून अतिशय भीति वाटते, पण त्याच्यापासून आपली कोणीही सुटका करून घेत नाही. याचे कारण हे आहे की, भवितव्यता प्रतिकूल असली मणजे मृत्यु टाळावा ह्मणून केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ जातात व तो प्राणी मृत्युमुखी पडतो तसेंच हमेशा हा प्राणी सुखाची-मोक्षसुखाची इच्छा करीत असतो. तथापि भवितव्यतेचे साहाय्य त्याला नसल्यामुळे त्याला मोक्ष सुवाचा लाभ होत नाही. तथापि मरणादिक अनिष्ट अवस्था प्राप्त झाल्यावर हा प्राणी भीतीच्या स्वाधीन होतो, व इष्ट पदार्थाच्या सुखाची हमेशा इच्छा होते; यामुळे तो इच्छेच्या स्वाधीन होतो. ह्मणूनच त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातात व त्यास क्लेश होतात. तात्पर्य हे आहे की--जो बुद्धिमान मनुष्य आहे तो भविसव्यता दैव प्रतिकूल असले झणजे आपले इच्छिलेले कार्य तडीस जात नाहीत असें जाणून ती अनुकूल करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. व तो भवितव्यता सिद्ध झाली ह्मणजे त्याची सगळी कार्य सिद्ध होतात. ननु हेयोपादेये च तत्वे यथावत्परिज्ञाते उपदेशः प्रमाणतां प्रतिपद्यते, न च भगक्तस्तत्पीरज्ञानं संभवतीत्याशंक्याह । हेयोपादेय तत्वांचा यथार्थ निणय ज्ञाला ह्मणजेच उपदेशाला प्रमाणत्व प्राप्त होते. परंतु भगवंतांना हेयोपादेय तत्वांचे परिज्ञान नसल्यामुळे त्यांचा उपदेश खरा आहे हे कसे मानावें ? या शंकेचे उत्तर आचार्य देतात. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #133 -------------------------------------------------------------------------- ________________ (९१) सर्वस्य तत्वस्य भवान्प्रमाता, मातेव बालस्य हितानुशास्ता । गुणावलोकस्य जनस्य नेता, मयापि भक्त्या परिणूयसेद्य ॥ ३५ ॥ सर्वस्येत्यादि । सर्वस्य हेयोपादेयस्य तत्कारणभूतस्य च तत्वस्य भवान् सुपार्श्वजिनः । प्रमाता प्रकर्षण संशयादिव्यवच्छेदलक्षणेन माता परिच्छेदकः । स इत्थम्भूतो भगवान् बालस्य हेयोपादेयविवेकविकलस्य हितानुशास्ता, हितं निःश्रेयसं तत्कारणं च सम्यग्दर्शनादि तस्य अनुशास्ता उपदेशकः । क इव कस्य ? मातेव, बालस्य । इन-शब्दो यथार्थे । यथा वा बालस्य आत्यय वा माता जननी हितमुपकारक मनुशास्ति तथा भगवान पि अज्ञाय जन्तो रेति तत्वमुपादिशत् । भगवान्कं सर्वस्य सन्मार्गे प्रवर्तको भवति. किंवा कस्यचिदेवेत्याशंक्य आह-गुगावलो को यादि । गुग न्नोक्षतभू गान्सम्पादर्शनादी व.. लोकते अन्वेषो इति गुमावलोको जनो भव्य जन इत्यर्थः । तस्य नेता सन्मार्गप्रवर्तकः । यत इत्यम्भूगो भावांस्त तो मंयापि, न केवलं गणधरदेवादिभिः किन्तु मयापि सातभद्रस्वामिनापि स्ताव केन परिप्राप्तसन्मार्गस्वरूपेण । परि समंतान्मनोव क यैः नूपते स्तूयसे । अब इदानी पद्मप्रभतीर्थकरप्रणामानन्तरम् ।। मराठी अर्थ:-हे भगवन् सुपार्श्वनाथ ! ग्राह्य तत्वे कोणती व त्याज्य तत्वे कोणती, तसेच ग्राह्य तत्वांचा लाभ करून देणारी कारणे कोणती व त्य ज्य तत्वांचा त्याग कसा करावा हे दाखऊन देणारी कारणे कोणती; यांचे ज्ञान आगास पूर्ण झाले आहे. व ते आपले ज्ञान संशय, विपरीतपणा, व अनध्यवसाय यापासून बिलकुल दूर राहिले आहे. आपण ग्राह्य अग्राह्य ज्यांना समजत नाही अशा अज्ञानी जीवांना हिताचा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #134 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ९२ ) कल्याणाचा उपदेश केला. आत्म्याचे कल्याण मोक्षाची प्राप्ति झाल्याने होते. मोक्षाची प्राप्ति सम्यग्दर्शन, ज्ञान व चारित्र या तीन कारणापासून होते. हे आपण अज्ञ जीवांस समजाऊन सांगितले. माता जशी आपल्या मुलाला हितकर उपदेश करते, तसाच हिताचा उपदेश आपण भव्य जीवांना केला. मोक्षप्राप्ति करून देणाऱ्या सम्यग्दर्शनादि गुणांचे अन्वेषण करणाऱ्या भव्य जीवांना आपण सन्मार्गात प्रवृत्त केले त्यांना सन्मार्ग दाखऊन दिला. यास्तव हे गुणसागरा ! गणधग़दिकच. आपली स्तुति करतात असे नाही. ज्याला सन्मार्गाची प्राप्ति झालेली आहे असा मी देखील [ समन्तभद्र ] मनाने, वाणीने व शरीराने आपली स्तुति अतिशय भक्तीमध्ये लीन होऊन करतो. तात्पर्य-गणधरदेवांनी आपली स्तुति केली हे योग्यच आहे. कारण, त्यांना चार ज्ञाने असतात, यामुळे त्यांनी आपल्या पुष्कळ गुणांचे वर्णन केले असेल-स्तुति केली असेल. परंतु मी तर [ समन्तभद्रस्वामी ] अज्ञानी आहे. यास्तव मी आपली स्तुति भक्तिवश होऊन दोन चार वेड्यावाकड्या शब्दांनी केली आहे. आपल्या अनंत गुणांचे वर्णन करण्यास मी समर्थ नाही. या श्लोकांत ग्रंथकाराने आपली लघुता प्र. कट केली आहे. याप्रमाणे सुपाश्चै जिनाचें हैं सातवें स्तोत्र संपले Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #135 -------------------------------------------------------------------------- ________________ (९३) चन्द्रप्रभार्थकरांची स्तुति. [उपजाति छंद] चन्द्रप्रभ चन्द्रमरीचिगौरं, चन्द्र द्वितीयं जगतीव कांतम् । वंदेऽभिवन्धं महतामृषीन्द्र, - जिनं जितस्वान्तकषायबन्धम् ॥ ३६ ॥ चन्द्रप्रममित्यादि । चन्द्रस्येव प्रभा यस्यासौ चन्द्रप्रभोष्टमस्तीर्थकर; तस्येयं संज्ञा । अन्वर्था चेयं संज्ञा । एतदेव चन्द्रेत्यादिना दर्शयति । चन्द्रस्य मरीचयः किरणास्तद्वद्गौरं शुक्लं तथाभूतं भगवन्तं । जगति द्वितीयमिव चन्द्रं । कथम्भूतं ? कान्तं सकलार्थोद्योतिकेवलज्ञान, प्रभाभाराधारतया चन्द्रादतिशयेन कान्तं कमनीयं दीलं । तमित्थम्भूतं चन्द्रप्रभ भगवन्तं वन्दे । पुनरपि कथम्भूतं ? अभिवन्धं अभि समन्ताद्वन्द्यं पूज्य, महतां महद्भिरिन्द्रादिमिरित्यर्थः । ऋषीन्द्रं ऋषीणां गणधरदेवादीनां इन्द्रं स्वामिनं । जिनं अशेषकर्मोन्मूलकं । जितेत्यादि । अत्र, विधा पाठः केचित्तावाज्जितस्वान्तकषायबन्धं, इति पठन्ति । अस्यायमर्थः । स्व इत्यनेन चन्द्रप्रभस्वामी गृह्यते । तस्यांतो धी न प्रकृत्यादेः । स चासौ कषायबन्धश्च ! स जितो येन तथोक्तस्तं । केचित्तु जितास्वन्तकषायबन्धमिति पठन्ति । अस्यायमर्थः । सुखेनान्तो विनाशः स्वन्तो, न विद्यते स्वन्तो यस्य कषायबन स्यासौ अस्वन्तः । जितोऽस्वन्तः कषायबन्धो येनासौ तथोक्तस्तं । भध्ये तु जितस्वान्तकषायबन्धमिति पठन्ति । अस्यायमर्थः । स्वान्तं मनः प्रकृतिविकाररूपं तस्य कषायैः क्रोधादिभिबन्धो नात्मन इति सांख्यमतं । तदत्र निषिध्यते न स्वान्तकषायबन्धः । आत्मनस्तद्वन्ध इत्यर्थः । जितः स्वान्तकषायबन्धो येन स तथोक्तमिति । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #136 -------------------------------------------------------------------------- ________________ मराठी अर्थ:-चन्द्राच्या किरणाप्रमाणे गौरवणीला धारण करणारे व पृथ्वीतलावर जणू काय दुसरा मनोहर चन्द्रच अवतरला आहे, असें (आकाशस्थ चन्द्र आपल्या किरणांनी सर्व दिशा प्रसन्न करीत असतो व सुंदर असतो.) चन्द्रप्रभ तीर्थकर देखील सर्व पदार्थाना प्रकाशक अशा केवलज्ञानरूपी किरणांनी अतिशय मनोहर दिसतात. शतेंद्राकडून वंदनीय, गणधर देवादि मुनींचें स्वामी व ज्यांनी आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या क्रोधादि दुर्जय कषायांला जिंकले आहे, सर्व कर्माचा ज्यांनी पराजय केला आहे, अशा चन्द्रप्रभ तीर्थकरांस मी नमस्कार करतो. भावार्थः-या तीर्थकरांचें चन्द्रप्रभ हे नाव सार्थक होते. कारण, त्यांच्या शरीराचा वर्ण शरत्कालांतील चंद्राच्या सुंदर किरणाप्रमाणे नयनमनोहर होता. तसेच या श्लोकांत 'जितस्वान्तकषायबन्ध ' हे पद आचार्यांनी योजिले आहे. याचा अर्थ वर दर्शविलेला आहे. क्रोधादिक कषाय मनामध्ये उत्पन्न होतात त्य योगें कर्मबन्ध होतो. मन व आत्मा यामध्ये काही फरक नाही. जेवढ्या आत्मप्रदेशामध्यें नोइंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम झाला आहे त्या आत्मप्रदेशांना मन, अंतः-. करण ही संज्ञा आहे. यावरून कषायांनी मन बद्ध होते याचा अर्थ कषायांनी आत्मा बद्ध होतो असा केल्यास काही हरकत नाही. परंतु सांख्य मन व आत्मा हे भिन्न आहेत असे मानतात व मन प्रकृतीपासून उत्पन्न होते. क्रोधादिक कषायापासून मनाला बंधन प्राप्त होते, ते त्यांनी बद्ध होते. आत्मा.क्रोधादि कषायांनी बद्ध होत नाही. तो निर्लेप आहे. कर्मबंधनरहित आहे, प्रकृतिच बद्ध होत असते व तीच मुक्त होत असते ते, आत्मा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #137 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ९५) हमेशाच मुक्त आहे, असे त्यांचे मणगे आहे, परंतु हे त्यांचे मणणे अयोग्य आहे. कारण, आत्मा जर सर्वथा अबद्ध मानला तर बंध मोक्षाची जी प्रक्रिया आहे ती सर्व व्यर्थ होईल. बंधाची कारणे आपण दूर सारतो. मोक्षाच्या प्राप्तीची कारणे जवळ करतो. हे सर्व वेडेपणाचे होईल. बंध व मोक्ष याचा व्यवहार . आत्न्यामध्येच होतो. कोणीही कर्म बद्ध झाले व तेच मुक्त झाले असें ह्मणत नाही. तसेच कर्म तर अचेतन आहे. त्यामध्ये बंध व मोक्ष यांची प्रवृत्ति कशी होईल ? यावरून चतन पदार्थच अशुद्ध अवस्थेत जोपर्यंत आहे तोपर्यंत बंध आहे, जेव्हां त्यास शुद्ध अवस्था प्राप्त होते तेव्हां तो मुक्त होतो. जरी कमामध्ये बंध व मोक्ष यांचा व्यवहार झाला तथापि तो आल्याच्या बध व मोक्षावर अवलबून आहे. आत्मा बद्ध झाला झणजे कर्म बद्ध झाले असे आपण ह्मणतो. तो मुक्त झाला झणजे कर्म मुक्त झाले असे आपण ह्मणतो. यावरून कर्मावि. पयों बधमोक्षाचा व्यवहार मुख्य नाही असे सिद्ध होते. या. स्तव प्रकृति बद्ध होते व ती मुक्त होते हैं ह्मणणे योग्य नाही. मन व आत्मा हे दोन पदार्थ नाहीत. सांख्यांनी मन प्राकृतिक्रमानले आहे. आत्म्यास त्यापासून भिन्न मानतात. मनच बद्ध होते व तेच मुक्त होते असे मानले तर आत्मतत्व मा. नण्याची जरूरतच राहिली नाही याविषयी विद्यान्दस्वामींनी आपल्या स्तोत्रामध्ये असे झटले आहे. मनो विपरिणामकं यदिह संसतिं चाश्नुते । तदेवच विमुच्यते पुरुषकल्पना स्याद् वृथा । नचास्य मनसो विकार उपपद्यते सर्वथा । . ध्रुवं तदिति हीष्यते द्वितयवादिता कोपिनी ॥१॥ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #138 -------------------------------------------------------------------------- ________________ अर्थ:-मन हे नानारुपें धारण करून संसारामध्ये नटते, प तेच संसाराचा नाश करून मुक्त होते असे मानल्यास आत्मतत्वाची कल्पना पर्थ होईल. परंतु मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही. यास्तव संसार व मोक्ष यांची प्राप्ति होणार कशी विकार जो उत्पन्न होतो-नाना अवस्था ज्या उत्पन्न होतात त्या अनित्य पदार्थामध्ये उत्पन्न होत असतात. मनांस त्यांनी नित्य मानल्यामुळे संसार वें मोक्ष इत्यादिक कल्पना सिद्ध होत नाहीत. व मन नित्यही मानले आणि अनित्यही मानले तर हरकत कोणती असें ह्मणणेही योग्य नाही. कारण, सर्वथा नित्यत्व व सर्वथा अनित्यत्व मानणे हे परस्पर विरोधी आहे. यास्तव मनास प्राकृतिक मानून त्यापासून आत्मा भित्र आहे असे मानूं नये. प्राकृतिक मन आत्म्यापासून भिन्न मानणे योग्य आहे. प्रकृति किंवा कम हे एकार्थक शब्द आहेत. आत्मा व मन हे एकार्थक शब्द आहेत. द्रव्य मन हे पोद्गलिक प्राकृतिक आहे. व तें अचेतन आहे, ते बद्ध व मुक्त होत नाही याविषयी निराळे सांगणे नको. इतक्या विवेचनावरून आत्मा बद्ध व मुक्त होता हे सिद्ध होते. . पुनपि कथम्भूतं चन्द्रप्रभामित्याह । पुनः कोणत्या गुणांनी विशिष्ठ असलेल्या चन्द्रप्रभास नमस्कार केला हे आचार्य दाखवितात. ....... यस्याङ्गलक्ष्मीपरिवेषभिन्नं, तमस्तनोरिव रश्मिभिन्नम् । ननाश बाह्यं बहु मानसं च, . ध्यानप्रदीपातिशयेन भिन्नम् ।। ३७ ।। । यस्येत्यादि । यस्य चन्द्र प्रमतीर्थकरदेवस्य । अझलक्ष्मीपरिवेष Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #139 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ९७ ) भिन्नं, अङ्ग देहः तस्य लक्ष्मीः परमकान्तिः तस्याः परिवषो मण्डलं सेन भिन्न विदारितं । ननाश नष्टं । किं तत् ! तमः । कैरिवेत्याह तमोरेरित्यादि । तमसोऽन्धकारस्यारिस्तमोरिरादित्यस्तस्य रश्मयः किरणास्तैरिव भिन्नं ध्वस्त । न केवलं बाह्यमेव ननाश, बहु मानसं च । मनसि चिदास्मन्यात्मस्वरूपे भवं मानसं तमोऽज्ञानं । कथम्भूतं ? बहु प्रचुर अनेकप्रकार ज्ञानावरणोदयनिबन्धनम् | चकारः समुचये । कथम्भूतं सत्तन्ननाशेत्याह-ध्यानेत्यादि । ध्यानमेव प्रदीपोऽज्ञानतमोपहन्तत्वात् तस्यातिशयः परमप्रकर्षः तेन भिन्नं विदारितम् ॥ .. मराठी अर्थः -ज्याप्रमाणे अंधकाराचा शत्रु जो सूर्य त्याच्या किरणांनी दाट अशा अंधकाराचा नाश होतो. तद्वत् श्रीचंद्रप्रभतीर्थकरांच्या दिव्यशरीरकांतीने बाहेरील सर्व अंधकार नाहींसा केला. व शुक्लध्यानरूपी दिव्याच्या उत्कृष्ट प्रकाशाने अंतःकरणांत-चित्स्वरूपी अशा आत्म्यामध्ये ज्ञानाचरण कर्माच्या उदयाने उत्पन्न झालेला पुष्कळ अज्ञानरूपी अं. धकार नाहीसा केला. __भावार्थ:- दृष्टिप्रतिबंधक असा अंधकार जसा सूर्य नाहीसा करतो त्याचप्रमाणे पुष्कळ उज्ज्वल रत्ने, नक्षत्रे हीही करतात. परन्तु जीवांच्या आत्म्यांतील अज्ञानरूपी अन्धकाराचा नाश करवत नाही, अज्ञानांधकाराचा नाश करण्यास केवल जिनेन्द्र भगवान् समर्थ आहेत. जसा दिवा स्वतः उज्ज्वल असतो तो बाह्य अन्धकार नाहीसा करून पदार्थांचे ज्ञान करून देतो. तद्वत् श्री जिनेन्द्र चंद्रप्रभ तीर्थकर हे स्वतः केवलज्ञान रूपी प्रकाशाने संपन्न होते. त्यांनी भव्यांना धर्मोपदेश देऊन त्यांचे देखील अशान दूर केले. भगवानांनी शरीरकान्तीने अंधकाराचा नाश केला. व केवलज्ञानाने आध्यात्मिक अंधाराचा नाश केला. यावरून सूर्यापेक्षा यांच्यामध्ये ही विशेषता होती, Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #140 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ९८ ) इत्थग्भूतस्य च भगवतो बचः श्रुत्वात्मपक्षा कारच्युताः परवादिनः संपन्ना इति दर्शयन्नाह । अज्ञानास दूर करणारी भगवंताची वाणी ऐकून स्वतःचा पक्ष उत्तम आहे असें समजणाऱ्या वादि जनांचा गर्व नाहीसा झाला हे आचार्य दाखवितात. स्वपक्षसौस्थित्यमदावलिप्ता, वाक्सिहनादैर्विमदा बभूवुः । प्रवादिनो यस्य मदार्द्रगण्डा, गजा यथा केशरिणो निनादैः ॥ ३८ ॥ स्वपक्षेत्यादि । स्वस्य पक्ष मतं तस्य सौस्थित्त्यं सुस्थितित्वं तस्मि - न्मदोऽस्मदीयमेव मतं शोभनं बाधविधुरं यथा भवत्येवं स्थितं नान्यदिति दर्पः तेन अवलिप्ताः समन्विताः । के ते ? प्रवादिनः प्रगतं प्रमाणानुपपन्नं वदन्तीत्येवंशीलाः प्रवादिनोऽन्यतीर्थाः । बभूवुः संजाताः । कथम्भूताः ! विमदा विगतदर्पाः । कैः ? वाक्सिहनादैः वाच एव सिंहनादाः परपराजयहेतुत्वात् अजय्यत्वाच्च । कस्य ? यस्य चन्द्रप्रमस्वामिनः । दृष्टान्तमाह- मदाद्रेत्यादि । यथा केशरिणः सिंहस्य निनादैः शब्दगंजा हस्तिनो म दद्रिगण्डा मदार्द्रकपोला विमदा बभूदुः तथा भगवद्वचोभिः परवादिन इति । मराठी अर्थः- गळत असलेल्या मदाच्या योगें ज्यांचे गंडस्थळ भिजून चिंब झाले आहे असें मत्त हत्ती सिंहाच्या गर्जनेनें जसें मदरहित होतात. त्यांची सगळी मस्ती पार नाहींशी होतें. त्याचप्रमाणे आपलेच मत उत्कृष्ट आहे, त्यामध्यें कोणतेही दोष नाहींत. त्याची रचना उत्तम झाली आहे असा अभिमान बाळगणारे व प्रमाणविरुद्ध वस्तूचें स्वरूप प्रतिपादन करणारें असें इतर बदी चन्द्रप्रभतीर्थंकराच्या दिव्यध्वनि Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #141 -------------------------------------------------------------------------- ________________ रूपी सिंहगर्जनेने पराजित झाले त्यांचा सर्व गर्व नष्ट झाला. चन्द्रप्रम तीर्थकराचा दिव्यध्वनि सर्व वाद्यांचा पराभव करणारा व अजिंक्य असा होता. पुनरपि किंविशिटो यो भगवान्सपम इत्याह । ... . भगवान पुनः कोणत्या गुणांनी संपन्न होते या प्रश्नाचे उत्तर आचार्य या श्लोकांत देतात.. यः सर्वलोके परमेष्ठितायाः, पदं बभूवाद्भुतकर्मतेजाः। अनन्तधामाक्षरविश्वचक्षुः, समन्तदुःखक्षयशासनश्च ॥ ३९ ॥ यः सर्वलोकेत्यादि । यः चन्द्रप्रमतीर्थकरदेवः । सर्वलोके त्रिभुवने । परमेष्ठितायाः परमे पदे तिष्ठतीति परमेष्ठी परमाप्तः तस्य भावः परम प्तता तस्य पदं स्थानं बभूव संजातः । कथम्भूतः ? अद्भुतकर्मतेजाः अद्भुतं अचिन्त्यं कर्मणि सकलप्राणिगणप्रबोधनब्यापारे निमित्तभूतं तंजः केवलज्ञानस्वरूपः पदार्थप्रकाशो यस्य स सथोक्तः। पुनरपि कथम्भूत इत्याह- अनन्तेत्यादि । अनन्तं च तद्धाम च केवलज्ञानं तदेव अक्षरं विनश्वर शाश्वतं विश्वस्मिन् लोकालोके चक्षुर्यस्य । न केवलं प्रागुक्तविशेषणविशिष्ट एव भगवानपि तु सभंतदुःखक्षयशासनः समन्तदुःखक्षयं मोक्षरूपं मोक्षप्रदमित्यर्थः तत्तथाविध शासनं मतं यस्य ।। . मराठी अर्थ-श्रीचन्द्रप्रभतीर्थकरांना त्रिलोकामध्ये उस्कृष्ट असें परमेष्ठि पद मिळाले होते. अर्थात् त्यांना उत्कृष्ट अशी अर्हन्तावस्था प्राप्त झाली होती. व संपूर्ण प्राण्यांना मोह निद्रेपासून जागृत करणाऱ्या दिव्य तेजाने ते भगवान् चकाकत . असत. श्रीजिनेश्वराचे शान अनन्त आहे व तें शाश्वतिक आहे, Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #142 -------------------------------------------------------------------------- ________________ (१००) अनन्तानन्त पदार्थांना प्रतिक्षणी युगपत् जाणणारे असे शान चन्द्रप्रमतीर्थकराचे आहे. व ते नित्य आहे त्याचा केव्हाही विनाश होत नाही, त्याचप्रमाणे श्रीचन्द्रप्रभ जिनाचे मत मो. क्षाची प्राप्ति करून देणारे आहे. अशा दिव्य गुणांनी ते भूषित झाले आहेत. पुनरपि कथम्भूत इत्याह । पुनः श्री चन्द्रप्रभ जिनेश कोणत्या दिव्य गुणाला धारण करतात हे आचार्य या श्लोकांत सांगतात. स चन्द्रमा भव्यकुमुदतीना, . _ विपन्नदोषाभ्रकलङ्कलेपः । व्याकोशवाङ्न्यायमयूखमालः, पूयात्पवित्रो भगवान्मनो मे ॥ ४० ॥ .. . स चन्द्रभा इत्यादि । स प्रागुक्तविशेषणविशिष्टो भगवांश्चन्द्रमाः विकाशकः । कासां भव्यकुमुद्वतीनां कुमुदानि आसां सन्ति कुमुदादिभ्यः · कुमुदनडवेतसाड्डिदिति, मतो डित अतिदेशादकारलोपः । भव्या एव कुमुत्यो भच्यकुमुत्यस्तासां । पुनः कथम्भूत इत्याह-विपन्नेत्यादि । अभ्राणिच कलङ्काश्च अभ्रकलङ्काः दोषा एव अभ्रकलङ्काः तैरुपलेपः आत्मस्वरूपप्रच्छादनं, विपन्नो विनष्टो दोषाभ्रकलङ्कलेपो यस्य । पुनरपि कथम्भूत इत्याह-व्याकोशेयादि । व्याकोशो विकसिताः सुव्यक्ताः वाचः तासां न्यायो नीतिः प्रणयनं, स एव मयूखानां किरणानां माला यस्य स तथोक्तः । स इत्थम्भूतो भगवान् पूयात् पवित्री. करोतु कर्ममलविशुद्धं करोतु इत्यर्थः । किं तत् ? मनः। कस्य ? मे समन्तभद्रस्वामिनः । किंविशिष्टो भगवांश्चन्द्रप्रभस्तीर्थकरदेवः पवित्रः कर्ममलाविशुद्धः ॥ मराठी अर्थ:-भव्यजनरूपी कमलांना विकसित कर. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #143 -------------------------------------------------------------------------- ________________ (१०१) णारा, अज्ञानादिक दोष व ज्ञानावरणादिक कर्म हेच मेव किंवा कलंक यांनी रहित असा निर्दोष व क्रमपूर्वक जीवादि तत्वांना प्रतिपादन करणाऱ्या दिव्यध्वनी रचना रूप किरणांनी युक्त असा पवित्र चन्द्रप्रभ भगवानरूपी चंद्र, माझं मन अज्ञानांध. काराने रहित असें करो.. भावार्थ:-चन्द्रप्रभ तीर्थकर हे जगांत अपूर्व चन्द्र आहेत. चन्द्र कधी कधीं दगांनी झाकून जातो. हा चन्द्र कर्मरूपी ढगापासून कायमचा मुक्त झाला आहे. आकाशस्य चन्द्र कलंकी असतो हा अपूर्व चंद्र सदैव अज्ञानादि कलंकापासून मुक्त आहे. आकाशस्थ चंद्राचे किरण ढगांनी आच्छादिल्यामुळे पृथ्वीवर स्पष्ट पडत नाहीत. या अपूर्व चंद्राचे दिव्यध्वनिरूपी किरण हमेशाच स्पष्ट असतात. आकाशस्थ चन्द्र कलंकी असल्यामुळे पवित्र नाही व हा अपूर्व चन्द्र सदा कममलांनी रहित झाला आहे. आकाशस्थ चंद्राने केवळ बाह्य अंधकार नाहीसा केला, परंतु या अपूर्व चंद्राने आत्म्यांत दडून बसलेल्या अज्ञानांधकारास दूर केले आहे. यामुळे आकाशस्थ चंद्रापेक्षा हा चंग्रप्रभ तीर्थकररूपी चंद्र सर्वोत्कृष्ट आहे याची बरोबरी तो तुच्छ चंद्र काय करू शकगार, अशा त-हेचा हा अपूर्व चंद्र माझें मन पवित करो. कर्ममल रहित करो. 'प्रमाणे चन्द्रप्रभाची स्तुति संपली. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #144 -------------------------------------------------------------------------- ________________ (१०२) पुष्पदन्ततीर्थकराची स्तुति. [उपजाति छंदः] एकांतदृष्टिप्रतिषेधि तत्त्वं, प्रमाणसिद्धं तदतत्स्वभावम् । त्वया प्रणीतं सुविधे स्वधाम्ना, नैतत्समालीढपदं त्वदन्यैः ॥४१॥ एकांत दृष्टोत्यादि । स्वरूपेगेत्र पररूपेणापि सत्त्वमित्याद्यकांतस्तस्य दृष्टिस्तत्प्रतिपादकं दर्शनं तां प्रतिषेद्धं शीलमस्येत्येकांतदृष्टिपतिषे वि । किं तत् ! तत्त्वं जीवादिवस्तु । कथम्भूतं ! प्रमाणसिद्ध प्रत्यक्षादिप्रमाणप्रसिद्धस्वरूपं । कीदृशं तत्तत्रं यत्प्रमाणसिद्धं इत्याह तदित्यादि संश्च विवक्षितः, असंश्च अविवक्षितः तदतौ तौ स्वभावौ यस्य तत् तदतत्स्वभावं विवक्षिताविवक्षितस्वभावमित्यर्थः । यतस्तदीशं तत्वं तत एकांतदृष्टिप्रतिषेधि । केन तत्प्रतिपादितमित्याह त्वया प्र. णीतमिति । त्वया भावता प्रगीतं कथित । हे सुविधे । शोननो विधिविधानं, क्रिया , अनुष्ठानं यस्यासौ म वेधिः अन्वर्थसंज्ञेयं नवमतीर्थकरदेवस्य । केन कृत्वा तत्प्रणीतमित्याह- स्वधाम्ना स्वज्ञानतेजसा अनेन विशिष्टज्ञानपूर्वकत्वात्तचनं प्रमाणं इत्युक्तम् । अन्येऽप्येवंविधं तत्त्वं जानंति ततस्तत्प्रणीतमित्यपि कस्मान्न भवति इत्याह नेत्यादि । न एतत्तत्वं समालीढपदं । समालीढमास्त्रादितं अनुभूतं पदं स्थानं स्वरूपं यस्य । कैः त्वदन्यैः त्वत्तः सुविधेरन्यस्त्वदन्यैः त्वछासनबहिर्भूताः सुगतादयः तैः । __मराठी अर्थ:-हे पुष्पदंत जिनेश आपण ज्या जीवादि तत्वांचे वर्णन केले आहे ती तत्वें प्रत्यक्षादि प्रमाणांनी सिद्ध होतात. प्रत्यक्षादि प्रमाणांनी त्यांचे स्वरूप निर्बाध सिद्ध होते. व ती तत्वें एकांतदृष्टीचा प्रतिषेध-निराकरण करतात. व ती Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #145 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १०३ ) तत्वें नित्य अनित्य एक व अनेक अशीं आहेत झणजे जीव. दि तत्वांमध्ये नित्यत्व, अनित्यत्व, एकत्व, अनेकत्व असे अनेक विरुद्ध धर्मही आहेत. अशा तत्वांचे वर्णन, सुगत नैयायिकादि वाद्याकडून, जे आपल्या आज्ञेपासून विमुख आहेत, होऊ शकणार नाहीं. हे जिनेश आपणच आपल्या दिव्य ज्ञानानें या तत्वचें वर्णन केले आहे. यास्तव आपल्या वचनामध्यें प्रमाणता आहे. भावार्थ:-श्री पुष्पदन्ततर्थिकरांनी आपल्या केवलज्ञानाच्या सामर्थ्याने जीवादितत्वांचा उपदेश केला यामुळे त्यांच वचन आह्मी प्रमाण मानतो. अज्ञ मनुष्याचे वचन आपण अप्रमाण कां मानतो याचे कारण हें आहे की त्याच्या भाषणामध्ये विसंगतपणा आढळून येतो. श्री पुष्पदंत तीर्थकर पूर्ण ज्ञानी व पूर्णवैराग्ययुक्त होते. त्यांचा कोणांशीं द्वेष नव्हता व ते कोणावर प्रीतीही पण करीत नसंत. यामुळें बिलकुल पक्षपात सोडून वस्तूच्या खऱ्या स्वरूपाचा ते उपदेश करीत अत. पक्षपात व अपूर्णशान ही दोन ज्याच्या ठिकाणी आहेत त्यांचे वचन खरे आहे असे मानतां येत नाहीं. आतां येथे अशी शंका येइल की हे स्तोत्रकार, किंवा अकलंक विद्यानंद वगैरे मोठे आचार्य देखील पूर्ण यानी नव्हते व ते पूर्ण निर्मोही पण ते यामुळे त्यांचें वचन प्रमाण कसें मानता येईल. ' परंतु ही शंका योग्य नाहीं, कारण, जरी हे आचार्य पूर्ण ज्ञानी नव्हते तथापि परम गुरु पूर्ण ज्ञानी अशा महावीर स्वामीच्या वचनांना अनुसरून त्यांनी धर्मोपदेश केला आहे. व त्यांच्या वचनामध्ये विसंगतपणा बिलकूल आढळून येत नाहीं. तसेंच दर्शनमोहनीय कर्माचा त्यांच्या ठिकाणी उदय नाहीं व चारित्रमोहair कर्माचा देखील एकदेश क्षय झाला असल्यामुळे ते कथं Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #146 -------------------------------------------------------------------------- ________________ चित् मोहरहितही आहेत. यास्तव त्यांचे पचन अप्रमाण नाही. परंतु कपिल बौद्धादिकांनी में तत्वांचे स्वरूप सांगितले ते अप्रमाण आहे. परस्पर विरुद्धता त्यामध्ये आढळून येते. व सर्वज्ञपरंपरेचा त्यांनी आश्रय केला नाही. तसेच त्यांनी सर्वथा ए. कांतवाद मानला आहे. वस्तूमध्ये एकच धर्म आहे असे मानणे यास एकांतवाद ह्मणतात. ह्मणजे वस्तु नित्यच आहे किंवा ती अनित्यच आहे, ती एकच आहे किंवा अनेकच आहे, वस्तु सर्वथा सदात्मकच आहे अथवा ती अभावात्मकच आहे, असे मानणे या सर्वांस एकांतवाद ह्मणतात. परंतु श्री पुष्पदंत तीर्थकरां. मी या सर्व एकांत वादांचे खण्डन करून अनेकांत वादाचे समर्थन केले. वस्तू मध्ये नित्यानित्यात्मकता, एकानेकात्मकता,व भावाभावास्मकता ही अपेक्षेने सिद्ध करता येतात. यामुळे परस्पर विरुद्ध दिसणारे धर्म मोठ्या एकोप्याने वस्तूमध्ये राहतात ह्मणून विसंगतपणा दिसून येत नाही. द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेनें वस्तु नित्य आहे व पर्यायाच्या अपेक्षेने ती अनित्य आहे. कारण पर्यायाचा नाश होतो ते अनित्य आहेत. व द्रव्य सर्व पर्यायामध्ये दिसून येतें पर्यायाबरोबर त्यांचा नाश होत नाही. जर तें पर्यायाबरोबरच नाश पावतें तर उत्तर पर्यायामध्ये द्रव्य आपपांस दिसून येते ना. तसेच आपणांस प्रत्यभिज्ञानही झाले नसते. ते ज्ञान पूर्वोत्तर पर्यायांला धारण करणा-या द्रव्यामध्ये होत असते. यावरून द्रव्यत्वदृष्टीने पदार्थ नित्य आहे व पर्यायदृष्टीने पदार्थ अनित्य आहे. तसेंच द्रव्य दृष्टीने पदार्थ अखण्ड पिंड असा एकच दिसतो व पर्याय दृष्टीने त्यामध्ये अ.. नेकपणा आढळून येतो. यास्तव आचार्यांनी तत्वचिं वर्णन करितांना श्लोकांत ' तदतत्स्वभावम् ' असा २.ब्द ठेविला आहे. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #147 -------------------------------------------------------------------------- ________________ (१०५) आपण प्रत्यक्ष प्रमाणाने पदार्थांचा विचार केला तरी तो अनेकधर्मात्मक दिसून येतो. जसे शब्द कानाला ऐकू येतो, त्याचे श्रावण प्रत्यक्ष होते, त्याचप्रमाणे त्याच्यांत डोळ्याने न दिसणे, जिभेने चाखतां न येणे हे जे धर्म आहेत त्याचेही प्रत्यक्ष होते. नाकाला शब्दाचा वास येत नाही तो देखील धर्म त्याचा प्रत्यक्षाने दिसून येतो. जसे आपणास खोलीत घागर आहे, ती आण, असे एकाने सांगितले. व आपण खोलीत जाउ.न पाहतो तो तेथे आपणास घागर दिसली नाही, तेथील जमीन दिसली तेव्हां येथे डोळ्याने आपण जमीन पाहिली व घागरीचा अभावही पाहिला. घागरीचा अभाव पाहण्यास डोळ्याशिवाय इतर इंद्रियाची जरूर लागत काय? नाहींना? तद्वत्च वस्तूचा भाव व अभाव हे दोन्ही धर्म देखील आपल्या. स प्रत्यक्ष दिसतात. स्वद्रव्यचतुष्टयाच्या अपेक्षेनें वस्तु मदास्मक आहे व परद्रव्य चतुष्पाने ती अभावात्मक आहे. ध. टामध्ये पटात्मकता नाही मगून अभाव धन तेथे दिसून येतो; व घटामध्धे घटात्मकता आहे मगून भाव धर्मही तेथे आहे. यावरून एका प्रत्यक्षप्रमाणाने देखील भावाभावात्मकता दि. सून येते हैं दाखविण्यासाठी आचार्यांनी प्रमाणसिद्धं' हे पद योजिलें आहे. तेव्हां श्री पुष्पदन्त जिनांनी जो तत्वोपदेश केला तो प्रमाण मानला पाहिजे हे सिद्ध होते. श्री पुष्पदन्त तीर्थकरांना सुविधि असें ही दुसरे नांव आहे. व हे त्यांचे नांव सार्थक आहे. कारण, सु झणजे उत्तम निर्दोष, विधि मणजे क्रिया-चारित्र. उत्तम चारित्राला यांनी पाळले होते. ह्मणून यांचे नांव सुविधि असे आहे. चारित्र मोहनीय कर्माचा पूर्ण क्षय झाल्याने चारित्र निर्दोष व पूर्ण होते. व त्याचा उपशम झाल्याने देखील पूर्णता चारित्रामध्ये येते. परन्तु ती अन्तर्मु Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #148 -------------------------------------------------------------------------- ________________ दुर्तच टिकून राहतें पुनः ते चारित्र अपूर्ण होते. यास्तव श्री सुविधि जिनांनी चारित्र मोहनीय कर्माचा पूर्ण नाशच केला व शाश्वत चारित्राची प्राप्ति करून घेतली. कथं तदेवविध तत्त्वं युक्तमित्याह । भी पुष्पदंततीर्थकरांनी भावाभावात्मकता तत्वामध्ये दाखविली ती योग्य कशी आहे हे आचार्य दाखवितात. तदेव च स्यान्न तदेव च स्या तथा प्रतीतेस्तव तत्कथञ्चित् । नात्यन्तमन्यत्वमनन्यता च, विधेर्निषेधस्य च शून्यदोषात् ।।४।। तदेव चेत्यादि । तदेव जीवादि, वस्तु । स्याद्भवेत् स्वरूपादिचसुष्टयेन । चकार उभयत्र परस्परसमुच्चयार्थः । कुतस्तत्तथेत्याह-तथाप्रतीतः, तथा सारू पारूपाभ्यां सदसद्रूपतया प्रतीतेः प्रमाणेनावा नात् । तर संबंधि तज्जीवादि तत्वं कयंचित् न सर्वात्मना सइसदात्मकम् । विपरीतं कुनो न भवतीत्याह-नेत्यादि । नात्यंत. मन्यत्वं न सर्वथा भेदः । कस्य ? विधेः स्वरूपादिचतुष्टयेनास्तित्वस्य । निषेधस्य च पररूपादिचतुष्टयन: नास्तित्वस्य च । कुतः ? शून्यदोपात् । अस्तित्वस्य हि सर्वथा पदार्थेभ्यो भेदे तेष.मसत्त्रप्रसंगात् निराश्रयस्य चास्तित्वस्याप्यसम्भवात् शून्यतादोषः । नास्तित्वस्य च ततोऽत्यन्तभेदे तेषां संकरप्रसंगात् तदोष इति । तर्हि तयोः सर्वधाऽभेदोऽस्त्वित्यत्राह-अनन्यता: च । विधेः निषेधस्य चेति पदघटना । कुतः शून्य दोषात् । भावप्रधानोऽयं निर्देशः, शून्यदोषादिति । तथाहि, विधिनिषेध गोरत्यन्तमनन्यतायां सथि:ऽभेदोऽदित्यस्य नास्तिस्वरूपानुषंगात् । सकलशून्यतादोषः । नास्तित्वस्य , वास्तिरूपानुषंगाद्भावासंकरव्यवस्थानिबन्ध : T" Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #149 -------------------------------------------------------------------------- ________________ (१०७) नस्य मावस्यासम्भवात् । सकलभावानामेकल्यताप्रसंगात् । सकळ शून्यता दोषः । . मराठी अर्थ:-हे जिनेश आपल्या मतामध्येच तत्व कथञ्चिद्भावाभावात्मक आहे हे सिद्ध होते. प्रत्येक पदार्थ सदास्मकही आहे असदात्मकही आहे. अर्थात् पदार्थ या दोन्ही स्वरूपाला धारण करीत आहे. असाच जगाला अनुभव येत आहे. कारण, वस्तुमध्ये जे आपल्यास अस्तित्व दिसते ते स्व. रूप आहे. हे स्वरूप तिला स्वद्रव्य चतुष्टयाने प्राप्त झाले आहे. (या स्वद्रव्य चतुष्टयाचे वर्णन पूर्वी के आहे ) पर पदा. थांचा अभाव देखील वस्तु मध्ये आढळून येतो. अर्थात् नास्तिस्व देखील वस्तूमध्ये दिसते. यावरून वस्तु उभयात्मक आहे हैं सिद्ध होते. वस्तूमध्ये जे अस्तित्व आहे ते हमेशा नास्तित्व धर्माशी अविनाभाव सम्बन्धाने राहते. कोणतीही वस्तू तुझी घ्या, तिच्यामध्ये हे दोन धर्म रहाणारच. जिच्यांत हे धर्म नाहीत अशी वस्तूच मिळणार नाही. निध्यांत केवळ अस्तित्वच राहते अशी वस्तु जगांत एकही नाही किंवा जिच्यात केवळ नास्तित्वच धर्म आहे अशीही वस्तु आपणास सांपडणार नाही. हे असे का? यांचे आपण उदाहरणद्वारे स्पष्टीकर ण करू. जेथे आपण धूर पाहतो, त्या ठिकाणी अनि असावा अशी मनामध्ये कल्पना येते. कारण, धूर अग्निशिवाय उत्पन्न होत नाही. असे आपल्यास माहीत असते. यास्तव धूर अग्निची सिद्धि करण्यासाठी हेतु आहे. परंतु जेथे जेथे धुर असतो तेथे तेथे पाणी असते असे आपणास कोठे आढळून येत नाही. लणून धूर हा पाण्याचा सद्भाव सिद्ध करण्यास हेतु नाही यास्तव तो हेतुही आहे व अहेतुही आहे. अर्थात् 'घुरामध्ये जसे Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #150 -------------------------------------------------------------------------- ________________ (१०८) हेतुत्व व अहेतुत्व हे दोन धर्म अपेक्षेने सिद्ध होतात, तसेंच वस्तूमध्ये देखील स्वद्रव्यचतुष्टयाच्या अपेक्षेनें अस्तित्व व परद्रव्यचतुष्टयाच्या अपेक्षेनें नास्तित्व हे दोन धर्म जरी वि. रुद्ध वाटतात तथापि अविनाभाव सम्बन्धार्ने राहतात. यांचा अविनाभाव संबंध असल्यामुळे यांच्या पैकी एकाचा जर अभाव मानला तर दुसऱ्याचा देखील अभाव होणारच. व अशाने वस्तुही आकाशपुष्पाप्रमाणे अभावात्मक होईल. यावरून वस्तूमध्ये हे दोन धर्म हमेशा असतात हे सिद्ध झालें, आतां अस्तित्व, नास्तित्व हे दोन धर्म वस्तूमध्यें आहेत खरें, परंतु हें धर्म वस्तूपासून सर्वथा भिन्न किंवा सर्वथा अ भिन्न मानू नयेत. तसे मानल्यास सर्वथा वस्तूचा अभाव होईल, हे कसे? याचे वर्णन याप्रमाणं समजावें. अस्तित्व धर्म पदार्थापासून सर्वथा भिन्न मानला तर प दार्थाचा बिलकुल अभाव होईल. कारण, अमुक एक पदार्थ जगांत आहे हे आपण त्याच्या अस्तित्व धर्मावरूनच ओ खतो. यासाठी अस्तित्व धर्म पदार्थापासून कथञ्चित् भिन्न मानला पाहिजे. तसेच अस्तित्व हा पदार्थाचा धर्म आहे व तो धर्म पदार्थाच्या आश्रयाने राहतो. पदार्थांहून मनमान व्यास तो निराश्रय निराधार होईल व त्वा धर्माचाही अभाव होईल. [ह्मणजे] पदार्थापासून धर्मास भिन्न मानल्यास धर्माचा व धर्माचा पदार्थांचाही अभाव होइल. व वस्तु शून्य होईल, हा दोष येतो. त्याचप्रमाणे नास्तित्व धर्मही पदार्थापासून सर्वथा भिन्न मानल्यास त्या पदार्थामध्ये परस्पर संकर होईल. हागजे ज्या पदार्थामध्ये अस्तित्व आहे त्याचे व नास्तित्व धर्मापासून भिन्न असलेल्या पदार्थाचे स्वरूप भिन्न मित्र आपणास श्रो Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #151 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १०९ ) ळखता येणार नाही. तसेंच नास्तित्व हा धर्म पदार्थामध्ये असतो तो पदार्थापासून वेगळा मानला तर धर्म व धर्मी या उभयतांचा नाश होईल, जसें अभिपासून त्याची उष्णता वेगळी मानली तर अमि थंड होईल व उगता केव्हां तरी निराधार आपण पाहिली आहे काय ? त्याचप्रमाणे नास्तित्व धर्मही निराधार राहू शकत नाही, असें मानल्यास उभयतांचा अभाव झाल्यामुळे शून्यता दोष येतो. - तसेंच अस्तित्त्व नास्तित्वामध्ये सर्वथा अभेद मानला तर अस्तित्व नास्तित्व स्वरूपाचे होईल.नास्तित्वही अस्तित्वस्वरूपाचें होईल. यामुळे सर्वसंकर होईल. कारण, वस्तूमध्ये नास्तित्वधर्म असल्यामुळे प्रत्येक पदार्थ भिन्न स्वरूपाचा दिसत असे. परंतु आतां नास्तित्वाचा अस्तित्वाशी बिलकुल अभेद मानला. यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये एकरूपता आल्यामुळे, द्रव्य, गुग, सामान्य, विशेष इत्यादि पदार्थांचा अभाव होऊन सर्वांना एकता येईल. व त्यांचे विशेष स्वरूप ज्ञानगोचर होईनासे होतील. __ यासाठी अस्तित्व नास्तित्व हे दोन धर्म वस्तूपासन कथंचित् भिन्न व अभिन्न मानले पाहिजेत. ह्मणजे कोणताही दोष येत नाही. धर्माता धौपासन-पदार्थापासन कथंचिदभिन्न मानतात तें असें, धर्म व धर्मा हे परस्परांपासून वेगळे करतां येत नाही. पदार्थाचा अक हिस्सा धर्माचा आहे व अमुक हिस्सा पदार्थाचा आहे हे बिलकुल दिसून येन नाही. परंतु धर्माचे लक्षण भिन्न आहे व धर्माचे लक्षण भिन्न आहे धर्म अनेक असतात, धर्मी एक असतो. तसेंच द्रव्यास-पदार्थास धर्मी असें नांव आहे व स्वभावास धर्म असें नांव आहे. धर्मा हा आधार असतो व धर्म हे आधेय असतात, तसेच धर्माचे गुणांचे लक्षण भिन्न आहे. ते धर्म-गुण द्रव्याच्या आश्र Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #152 -------------------------------------------------------------------------- ________________ (११०) यार्ने असतात. त्यांच्यामध्ये पुनः भिन्न गुणांची कल्पना हत नाही इत्यादि लक्षण वचन ते द्रव्यापासून कथंचित भिन्न आहेत. द्रव्याप सून त्यांना वेगळे करता येत नाही. बामुळे ते अभिन्न आहेत. तेव्हां पदार्थापासून धर्माला भिन्ना भिन्न मानले झणजे कोणताही दोष येत नाही. एवं भावाभावरूपतया तदतत्स्वभावं तत्त्वं प्रदर्श्य नित्यानित्यरूपतया तदतत्स्वभावं तत्प्रदर्शयितुमाह । याप्रमाणे जीवादि तत्वें भावभावात्मक आहेन हे मागच्या श्लोकांत आचार्यांनी सांगितले आहे. आता तीच तत्त्वे नित्यानित्यरूपाला धारण करतात हे आचार्य सांगतात. नित्यं तदेवेदमिति प्रतीते नं नित्यम यत्प्रतिपत्तिसिद्धेः । न तद्विरुद्धं बहिरैतरंग निमित्तनैमित्तिकयोगतस्ते ॥४३॥ नित्यमित्यादि । नित्यं जीवादि वस्तु । कुतः । तदेवेदमिति प्रतीतेः । तदेव यद्वालाद्यवस्थायां प्रतिपन्नं देवदत्तादि वस्तु तदेवेदं यु. यवस्थायां इति प्रतीतेः प्रत्यभिज्ञानात् । तर्हि नित्यमेव तदास्त्वित्याह न नित्यं कथञ्चिद्विनाशि । कुतः ? अन्यत्प्रतिपत्तिसिद्धेः । बलाधवस्थिर्युवाद्यवस्था अन्येति येयं प्रतिपत्तिस्तस्याः सिद्धेः निर्बाधत्वेन निजीतेः । नन्वेकस्य वस्तुनो भावाभावात्मकत्वं नित्यानित्यात्म कृत्वं विरुद्ध. मित्यवाह-न तद्विरुद्धम् । तद्नंतरोक्तं भावाभावाद्यात्मकत्वं विरुद्धं अनुपपन्न न। कुत इत्याह-बहिरित्यादि । अंगशब्दः प्रयेकं सम्बध्यते, बहिरंगमन्तरंग च । तच तन्निमित्तं सहकारिकारणं, अन्तरंग निमित्त उपादानकारणं । निमिताद्भवं नैमित्तिक कार्य बहिरन्तरंगनिमित्तं च नैमित्तिकं च ताभ्यां योगः सम्बन्धः तस्मात्ततः । ते तव जिनस्य न तद्विरुद्धम् । तथाहि-स्वरव्यलक्षणेनान्तरंगनिमित्तेन स्वक्षेत्रादिलक्षणेन बहिरन्तरंगनिमित्तन च वी ........ ... .. . . ... ... " : : . .. ६ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #153 -------------------------------------------------------------------------- ________________ गादस्तित्वात्मकत्वं, परद्रव्यादिलक्षणेन च बहिरंगनिमित्तेन नास्तित्वात्मकत्वं एकस्यापि न विरुद्धम्। तथा द्रव्यलक्षणान्तरंगनिमित्तयोगन्नि यत्वं क्षत्रभदादिलक्षणबीहंगनिमित्तयोगाकार्यलक्षणनैमित्तिकयोगाचानित्यत्वमेकस्यापि वस्तुनो न विरुद्धम् । मराठी अर्थः - जीवादिक तचे ही नित्यही आहेत व अनित्यही पण आहेत. तथापि अश, विरुद्ध धर्माला धारण क. रीत असतांही यांच्यामध्ये कोणताही विरोध दिसून येत नाही, या तत्वामध्ये हे विरुद्ध धर्म हमेशा म व्या वर्षी राहतात. यामुळे हे बिलकुल विरोधी नाहीत. एवढेच नव्हे तर परस्परांना हे साहाय करीत असल्यामुळेच द्रव्यांव-तत्वांव या जगांत अस्तित्व आहे. नाही तर आकाश पुष्पाप्रमाणे यांचा केव्हांच उचलबांगडी जगांतून झाली असती. एवढेच होऊन राहिले अ. सते, असे समजू नका. तर सर्व जगाचा देखील लय झाला असता. कारण, जगत् ह्मणजे जीवादिक पदार्थाचा समूह-समुदाय व जीवादिक एक एक पदार्थ सहायी आहेत. समदापीचा हळू हळू नाश होऊ लागला तर समुदायही नाश पावणारच. अब. यवांचा नाश होऊ लागला मगजे अवयवीचा नाश होणे अशक्य आहे काय ? यावरून नित्य व अनित्य धर्म परस्परांची उपेक्षा न करितां गुणगोविन्दाने द्रव्यामध्ये राहतात ह्मणून त्यांचे अस्तित्व आहे. पदार्थातील नित्य धर्म जर विरोध करून निघून गेला तर अनित्य धर्मही तेथे एक क्षणभरही राहूं शकणार नाही व अनित्य धर्म पार्थातून जर निघून गेला तर नित्यधर्म देखील राहू शकणार नाही. इतका यांचा दृढ अधिनाभाव संबंध आहे. असो. आतां नित्य झणजे काय याचा विचार करूं' नित्य पदार्थ कोणता हे ओळ वण्याचे चिन्ह ह्मणजे ' तीच हा" असे ": 4 . Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #154 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ११२) ज्ञान ज्या पदार्थाला पाहिले असतां होतें तो पदार्थ नित्य समजावा. जसे ज्या देवदत्ताला मी लहानपणी जाणले होते त्याच देवदत्ताला मी आता मोठा-तरुम झालेला पहात आहे. असे सान झाले ह्मणजे त्या पदार्थातील नित्यत्व धर्माचे ज्ञान होते. तेव्हां पदार्थ नित्य आहे हे प्रत्यभिज्ञान नांवाच्या ज्ञानाने आपणांस कळते. प्रत्यभिज्ञान मगजे पदार्थाच्या पूर्व अवस्थेचे स्मरण व उत्तर अवस्थेचे प्रत्यक्ष या दोन ज्ञानापासून या दोन अवस्थांना धारण करणारा पदार्थ एकच आहे असें जोड शान होते त्यास प्रत्यभिज्ञान ह्मणतात. केळ स्मरण हैं पूविस्थेचे होते. व प्रत्यक्ष है उत्तगवस्थेचे होते. परंतु या दोन अवस्थांना जुळविणारा आपल्यामध्ये धारण करणारा असा एक पदार्थ या ज्ञानाचा विषय होतो. यावरून हे ज्ञान स्मरंग व प्रत्यक्ष याहून वेगळे होते. स्मरण व प्रत्यक्ष या दोन ज्ञानांचा विषय केवळ पदार्थांच्या पूर्वोचर अवस्था होत. परंतु प्रत्यभिज्ञानाचा विषय याहून वेगळा आहे. पूर्वोत्तर अवस्थामध्ये एकत्वाने विराजमान होणारा पदार्थ या ज्ञानाचा विषय आहे एवढ्या विवेचनावरून प्रत्यभिज्ञानाचे स्वरूप लक्षात आले असेलच. ... पदार्थ सर्वथा नित्य नाहीं तो अनित्य देखील आहे याचा विचार करूं. पदार्थाची पहिल्या समयीं जी अवस्था आहे तीच अवस्था दुसऱ्या समयी नसते. प्रतिममयी अवस्था बदलत अस. तात-रूपांतर होत असतात. असे जर आपण मानले नाही तर पुष्कळ काळ लोटला तरीही पदार्थामध्ये एकच अवस्था दिसून आली असती. व ज्ञानही तेच झाले असते ज्ञानामध्ये आपल्यास फरक दिसून आला नसता. कारण विषयामध्ये फरक झाला ह्मणजे ज्ञानामध्ये फरक दिसून येतो. विषय जर एकरूपच आहे तर ज्ञान देखील तसेंच होणार, यास्तव प्रत्येक Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #155 -------------------------------------------------------------------------- ________________ (११३) समयांत पदार्थामध्ये स्थित्यंतर होते हैं मानले पाहिजे. याचे उदाहरण असे समजावे की, एक मूल आहे, ते काही वर्षांनी तरुण अवस्थेला धारण करते. त्याला ही तरुण अवस्था एकदम प्राप्त झाली काय ? नाही. त्याच्या बाल्यावस्थेचा नाश प्रतिसमयी होत गेला व नवीनता प्रतिसमयीं प्राप्त होत गेली. या क्रमाने त्याला तारुण्य प्राप्त झाले. कोणताही पदार्थ आपण पहा; त्याची अवस्था क्रमाने प्रत्येक समयीं बदललीच पाहिजे. तेव्हां अवस्थांकडे आपण लक्ष्य दिले मणजे पूर्वीच्या अवस्थेहून पुढची अवस्था निराळी आहे असे समजून येते व त्यामुळे पदार्थ अनित्य आहे असे वाटते; जेव्हा अवस्थांकडे लक्ष न देता आपले लक्ष केवळ पदार्थांकडेच जाते त्यावेळेस तोच हा पदार्थ आहे असे चटकन् आपल्या लक्ष्यांत येतें ह्मणून आपण पदार्थ नित्यही आहे, असें ह्मणतो. पदार्थामध्ये नित्यत्व व अनित्यत्व हे दोन धर्म आहेत; त्यामुळे आपणांस दोन त-हेचे बान होते. यावरून पदार्थ नित्यानित्यात्मक आहे हे सिद्ध झाले. परन्तु एक पदार्थामध्ये भावाभावात्मकता व नित्यानित्यात्मकता हे धर्म रहाणे विरुद्ध वाटते हे मणणे योग्य नाही. याचे उत्तर आह्मीपूर्वीच दिले आहे; व तें हैं की, या दोन विरुद्ध धर्माचा परस्पर दृढ अविवाभाव सम्बन्ध आहे. यामुळे याच्यांत विरोधाचें नांव ही घेणे नको. यांच्यामध्ये अविरोध कसा आहे याचे थोडेसें आपण विवेचन करूं या. ___ कार्य उत्पन्न होण्यास दोन कारणांची जरूरत लागते. एक अन्तरङ्ग कारण, ज्याला आपण उपादान कारण या नावाने ओ खतो. दुसरे बहिरंग कारण, ज्यास सहकारिकारण असें. मणबात. हे कारण उपादान कारणास कार्य करतेवेळेस मदव करते झणून यास सहायक असेंही झणतात. उपादान कारणा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #156 -------------------------------------------------------------------------- ________________ (११४) मध्ये कार्य करण्याची शक्ति असते, व सहायक कारणामध्ये त्याची शक्ति व्यक्त करण्याचे सामर्थ्य असते. या उभय का रणांच्या मिलापाने उपादान कारण कार्य-स्वरूपाला धारण करते. बसें, पदार्थ स्वद्रव्यलक्षण अंतरंग निमित्ताने व स्वक्षेत्रादि अंतरंग बहिरंग निमित्ताने अस्तित्वात्मक आहे; व परद्रव्यादि लक्षण बहिरंग निमित्ताने नास्तित्वात्मक आहे; तथापि या वि. रुद्ध धर्माला धारण करून देखील पदार्थाचे स्वरूप कायम राहते; तसेच वस्तूमध्ये नित्यत्व व अनित्यत्व हे देखील विरुद्ध नाही. द्रव्यलक्षण अंतरंग निमित्ताने वस्तु नित्य आहे क्षेत्र, काल, भाव इत्यादि बहिरंग निमित्तांच्या सम्बन्धाने वस्तु अनित्यधर्मात्मक आहे. हे सिद्ध होते. ह्मणून 'तदतत्स्वभावं' असें वस्तूचे वर्णन करतांना जे आचार्यांनी मटले आहे ते एवढ्या विवेचनाने सिद्ध झाले. याचप्रमाणे चेतनाचेतनात्मक धर्मही सिद्ध होतो. जसे जीवद्रव्य, प्रमेयत्व अमूर्तिकत्व इत्यादि गुणाकडे दृष्टि दिल्यास, अचेतन आहे, व ज्ञानदर्शनादि गुणाकडे दृष्टि दिल्यास चेतनही आहे; तसे सिद्ध जीवामध्येही मुक्तामुक्तता आहे. ती अशी:-कर्मरहित आहेत झणून सिद्ध जीव मुक्त आहेत व ज्ञानदर्शनादि गुणांचा त्यांनी त्याग केला नाही यास्तव ते अमुक्त आहेत.. याप्रमाणे परस्पर विरुद्ध स्वभाव द्रव्यामध्ये राहतात. परन्तु द्रव्याची त्यायोगे कोणतीही हानि होत नाही. ननु यद्यप्यनेकान्तात्मकं वस्तु प्रत्यक्षादिप्रमाणतः प्रसिद्धस्वरूप तथाप्यागमा . देकान्तस्वरूपं तत्सेत्स्यतीत्याशंक्याह । जरी प्रत्यक्षादि प्रमाणांनी अनेकान्तात्मक वस्तूचे स्वरूप आहे असे सिद्ध होतें तथापि आगमानुसार वस्तु एकान्तात्मकच सिद्ध होत असेल ? या शंकेचें आचार्य निरसन करतात. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #157 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ११५) अनेकमेकं च पदस्य वाच्यं, वृक्षा इति प्रत्ययवत्प्रकृत्या । आकांक्षिणः स्यादिति वै निपातो, गुणानपेक्षेऽनियमेऽपवादः ॥ ४४ ॥ - अनेकमित्यादि । पदवाक्यात्मको ह्यागमः, पदात्मकं च वाक्यं । तत्र पदमेव तावञ्चिन्त्यते । पदस्य वाच्यमभिधेयमनेकमनेकपर्यायात्मकं वस्तु, एकच विवक्षितकसामान्यात्मकं च । सामान्यविशेषात्मक वस्तु वाध्यमियर्थः । यद्यनेकमेव तदभिधेयं स्यात्तदा तत्र संकेतासम्भवादनभिधेयमेव तस्स्यात् । यत्र हि संकेतः कृतस्तदन्यत् , यत्र च शन्दे व्यवहारः क्रियते तदन्यत् । न चासंकेतितमभिधातुं शक्यमतिप्रसंगात् । यदि पुनरेकमेव सामान्यमभिधेयं स्यात्तदा एकस्मिन्विशेषे प्रवृत्तिन स्यात् । कथं पुनरेकमनेकं च पदस्य वाच्यमित्यत्राह-प्रकृत्येति स्वमावेनेति । दृष्टांतमाह-वृक्षा इति प्रत्ययवदिति । एते वृक्षा इति योयं प्रत्ययस्तस्येव तद्वत् । अत्र हि प्रत्यये वृक्षत्वसामान्यं धवदिरादयश्च विशेषाः प्रतिभान्तीति सामान्यविशेषविषयत्वं यथा तथा पदेऽपीति । यदि व पदस्येति कोर्थः ? प्रत्ययवत्प्रकृत्याः प्रत्ययवती प्रकृतिः पदं इत्यभिधानात् । एतदेव व्यक्तिनिष्ठतया दर्शयति वृक्षा इति । ननु यद्यने कमेकं च पदस्प वाघ्यं स्याराहस्तीत्युक्ते नास्तित्वस्यापि प्रतिपत्तिप्रसंगात् पदान्तरप्रयोगोऽनर्थकः स्यात् । यदि वा स्वरूपेणेव पररूपेणापि अस्तिस्वं स्यात् । नास्तीत्युक्त चास्तित्वस्यापि प्रतिपत्तिः स्यापरखपेणेव स्वरूपेण च नास्तित्वं स्यात् ? इत्याशंक्याह-आकांक्षिण इत्यादि । अस्तित्वादौ प्रतिपादितेऽपि नास्तित्वादौ या आकांक्षा सा निःयते यस्य पुरुषस्य तस्य आकोक्षिणः । स्यादिति योयं निपातः सोपवादो बाधको, वै स्फुटं । कापवादो भवति ? अनियमे यथा स्वरू. पेण तथा पररूपेणाप्यस्तित्वं, यथा वा पररूपेण तथा स्वरूपेणापि ना Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #158 -------------------------------------------------------------------------- ________________ स्तित्वमिति योयमनियमस्तस्मिन् । कथम्भूते ! गुणानपेक्षे अस्तीत्युक्ते अस्तित्वं प्रधानभूतं नास्तित्वं गुणभूतं । नास्तीत्युक्तं तु नास्तित्वं प्रधानभूतं अस्तित्वं गुणभूतं । तस्मिन्गुणे न विद्यतेऽपेक्षा यस्यासौ गुणानपेक्षस्तस्मिन् । .. . मराठी अर्थ:-अनेक शब्द मिळून एक वाक्य बनते व अनेक वाक्ये मिळून आगम-शास्त्र बनते. एकावाक्यामध्ये अनेक शब्द असतात, व अनेक वाक्यांनी शास्त्राची रचना होते. शब्दासच पद असें ह्मणतात. अनेकवर्ण मिळून एकशब्द बनतो, एका शब्दांतील जितकी अक्षरे असतात ती परस्परांची अपेक्षा ठेवितात परंतु दुसन्या शब्दांतील वर्णाशी ती अपेक्षा ठवीत नाहीत. जसें 'शीतल' हा शब्द आहे, याच्यांत तीन अक्षरे आहेत व ही परस्परांची अपेक्षा ठेवतात. झणूनच या शब्दाचा काही तरी अर्थ आपणास करता येतो. तमें नसते तर या शब्दाचा अर्थ आपणास करता आला नसता व शीतल' ह्या शब्दांतील अक्षरें दुसऱ्या शब्दांतील अक्षराची अपेक्षा ठेवीत नाहीत यावरून शब्दाचे लक्षण आपणास असें करता येईल की, 'परस्परांची अपेक्षा ठेवणारे व दुसऱ्या शब्दांतील वर्णाशी निरपेक्ष असणारे अशा वर्णाचा जो समुदाय स्यास पद ह्मणतात. यासच शब्दही मणतात. व वाक्य - पाजे परस्पर अनेक शब्दाशी सापेक्ष असणारे व वाक्यान्तरगत शब्दांशी संबंध न ठेवणारे अशा शब्दांचा जो समुदाय स्थास' वाक्य ह्मणात. व या अनेक वाक्यांच्या रचनेला आगम असे प्रणतात. ___ आता वर शब्दाचे लक्षण सांगितले आहेच, येथे एका शब्दाचे अर्थ एक व अनेक असतात असें आचार्याचे मत • आहे. अणजे सामान्य विशेषात्मक जी वस्तु ती शब्दाने प्रति Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #159 -------------------------------------------------------------------------- ________________ ( ११७ ) पादिली जाते. सामान्य झणजे द्रव्य व विशेष मणजे पर्याय, या दोहोंचे वर्णन शब्दाने करता येते. सामान्य हे एक असते व किशेष पर्याय अनेक असतात. तेव्हा या उभय धर्माला धारण करणारा पदार्थ शब्दाचा वाच्य असतो. यावरून त्याचे वाच्य एक व अनेक असतात हे सिद्ध झाले. - जर शब्दाचे वाच्य पुष्कळ असतात असे मानले तर त्या सच वाच्यामध्ये पदार्थामध्ये संकेत आपल्यास करता येणार नाही; कारण, पदार्थ अनंत आहेत त्या सर्व पदार्थामध्ये संकेत आपणांस करता येणे शक्य नाही. व यामुळे शब्दाचेद्वारे कोणताही पदार्थ प्रतिपादिला जाणारा नाही. यास्तव शब्द अनेक अर्थाचंच प्रतिपादन करतो असे मानणे उचित नाही. तसेच शब्दाचे द्वारें सामान्यच प्रतिपादन केले जाते असें ह्मणाल तर विशेषाचे पर्यायाचे ग्रहणच शब्दाने होणार. नाही. यास्तव शब्दाचेद्वारे एक व अनेक पदार्थाचे ग्रहण होणार कसे? या शंकेचे निरसन पुढे दिलेल्या उदाहरणाने होते; ते उदाहरण असें-- - वृक्ष असा आपण शब्द उच्चारला किंवा ऐकला. ला. गलीच मनामध्ये वृक्ष या शब्दाचा अर्थ काय असावा याविषयाचे ज्ञान उत्पब होते त्या ज्ञानामध्ये वृक्षत्वसामान्याचे ज्ञान होते. व त्याचवेळेस धन किंवा खदिर, बाभूळ वगैरे त्याचे विशेष प्रकाराचे ज्ञान होते. कोणताही शब्द ऐकला की त्याच्या पासून सामान्य व विशेष या दोन धर्माला धारण करणाऱ्या पदाथाचे ज्ञान होते. त्या शब्दामध्ये सामान्य विशेषात्मक पदार्थाचे प्रतिपादक स्वरूप झळकते. तेव्हां शब्द पलान हे दोघे सामान्यविशेषात्मक पदार्थाला ग्रहण करतात हे सिद्ध झाले. जर शब्दहारें एक व अनेक पदार्थाचे ग्रहण होऊं लागेल Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #160 -------------------------------------------------------------------------- ________________ पर 'अस्ति' या शब्दाने अस्तित्वाचे ग्रहण होऊन नास्तित्व ध. मचिंही ग्रहण होईल. 'घागर' असा शब्द उच्चारल्याबरोबर घागरीचें ज्ञान तर होईलच परन्तु तो शब्द इतर पदार्थाचे ज्ञान देखील करून देईल. यामुळे इतर शबद उच्चारणे व्यर्थ होईल. 'नास्ति' शब्द उच्चारल्याबरोबर अस्तित्व धर्माचेही ज्ञान होईल. व या योगाने परद्रव्यचतुष्टयाने पदार्थ जसा नास्तित्व धर्माला धारण करतो तसे स्वरूपाने देखील तो नास्तिस्वरूपाचा होईल. या शंकेचा परिहार पुढील विवेचनाने होण्यासारखा आहे. तो असा अस्ति शब्दाची प्रवृति व प्रतीति अस्तित्व धामध्ये होऊन ती नास्तित्व धर्मामध्येही होते परन्तु या अस्ति--शब्दाची प्रवृत्ति नास्तित्व धर्मामध्ये जी मुख्यतेने होत होती तिला आळा घालणारा ' स्यात् ' असा शब्द आहे अथवा कथञ्चित् ' हा आहे. त्यामुळे अस्ति हा शब्द अस्तित्व धर्माला मुख्यत्वेकरून दाखवितो परन्तु नास्तित्व धर्माला मुख्यत्वाने दाखवित नाही. तो शब्द नास्तित्व धर्माला गौण रीतीने दाखवितो. यामुळे पूर्वी जो बिलकुल शब्दाची सर्व अर्थामध्ये प्रवृत्ति झाल्यामुळे घोटाळा माजला होता त्याचा नाश या ' स्यात् ' शब्दानें केला, व शब्दाला त्याने व्यवस्थित स्वरूप देऊन त्या शब्दाची मुख्यतेने प्रवृति कोणत्या अर्थामध्ये होते व मौण रीतीने कोणत्या अर्थामध्ये कशी होते याचा योग्य निर्णय केला. तसेच प्रत्येक शब्दामध्ये मुख्य रीतीने स्वार्थ व गौण रीतीने अन्यार्थ दाखविण्याची शक्ति असते व ती ' स्यात्' . या शब्दाने [ हा शब्द मागें जोडल्याने ] प्रगट होऊन आप काम करू लागते. ... स्यात् ' शब्द आपण हमेशा बोलतांना कोठे मोजीत Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #161 -------------------------------------------------------------------------- ________________ (११५. ) असतो व तो न योजल्यामुळे शब्दांतील गौण व मुख्य अर्थ कसा प्रकट होईल ? याचे उरार हैं आहे की, आपणास श. ब्दामध्ये गौण व मुख्य अर्थ दाखविण्याची शक्ति आहे असे माहीत असते यामुळे आपण 'स्यात् ' या शब्दाचा प्रयोग करीत नाहीत. परन्तु शिष्यास शब्द--शक्तीची ओळख पटावी यासाठी त्या शब्दास स्यात् हा द्योतक शब्द जोडून त्याचा प्रयोग करेंतो. व जेव्हां तो शब्दाची गौण व मुख्य शक्ती उत्तम रीतीने समजू लागतो त्यावेळेस ' स्यात् ' या शब्दाचा प्रयोग नाही केला तरी कोणती बाधा उपस्थित होत नाही. यावरून शब्द एक व अनेक अर्थ कसे दाखवितों हे सिद्ध झाले. एवं पदाभिधेयस्वरूपं निरूप्येदानी वाक्याभिधेयस्वरूपं मिरूपयंन्नाह । मागच्या श्लोकांत शब्दाचा अर्थ कसा मानावा याचे वणन केले आता वाक्याचा अर्थ एक होते किंवा अनेक होतात हे आचार्य या ___ श्लोकांत दाखवितात. गुणप्रधानार्थमिदं हि वाक्यं, जिनस्य ते तद् द्विषतामपंथ्यम् । ततोऽभिवन्ध जगदीश्वराणां, ममापि साधोस्तव पादपद्मम् ॥ ४५ ॥ गुणेत्यादि । गुणोऽविवक्षितो धर्मः । प्रधानो विवक्षितो धर्मस्ती - वों अभिधेयौ यस्य तत्तथोक्तं । इदं पदात्मकतया प्रतीयमानं वाक्यं । हि स्फुटं । पदानां हि गुणप्रधानार्थभावाविरोधे वाक्यानामपि तन्मयान, तद्भावाविरोधो भवत्येव । कस्य तद्वाक्यं ! जिनस्य ते तव द्विषतां प्रति. कूलानां सुगतादीनां तद्वाक्यमपथ्यमनिष्टं । यत ईदृशं सकलैकांतबादिवाक्यातिशायि भवदीयं वाक्यं ततोऽभिवन्द्यमभिवन्दनीयम् । किं तत् ? पादपद्म पादावेव पनं पादपद्म । कस्य ? तव भगवतः साधाः Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #162 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १२० ) सकलकर्मापायसाचनशीलस्य । केषामभिवन्द्यं ! जगदीश्वराणां जगतामीश्वरा इन्द्र चक्रवर्तिधरणेन्द्रादयस्तेषां । न केवलं तेषां, किंतु ममापि समन्तभद्रस्वामिनोऽपि । मराठी अर्थः-जसे शब्दामध्ये मुख्य व गौण अर्थ प्रतिपादन करण्याची शक्ति आहे. याचप्रमाणे वाक्यामध्ये देखील मुख्य व गौण अर्थ प्रतिपादन करण्याची शक्ति आहे. कारण, अनेक शब्द मिळून एक वाक्य बनते. तेव्हां शब्दामध्ये जी शक्ति आहे ती वाक्यामध्ये देखील येणारच. जसें ' स्यादस्ति घटः' ह्या वाक्यांत स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेनें घागर आहेमुख्यतः घागर आपल्या स्वरूपाने आहे हे प्रतिपादिले आहे. व हा या वाक्याचा मुख्य अर्थ आहे. व परद्रव्यचतुष्टयाच्या अपेभेने घागर नाही असा गौण अर्थ देखील झणजे विधिचा निषेधपरक अर्थही या वाक्यापासून निघतो. परंतु त्या. मध्ये दोन्ही मुख्य मानतां येत नाहीत तसे मानले असता स्वद्रव्यचतुष्टयाच्या अपेक्षेने जसें वस्तूमध्ये अस्तित्व धर्माचें वर्णन करता येते, तमा परद्रव्यचतुष्टयाच्या अपेक्षेने देखील तिच्यांच अस्तित्व धर्म राहील. व त्यामुळे घट जसा स्वस्वरूपाने आहे तसा परस्वरूपाचा देखील होईल. यामुळे कोणत्या च पदार्थाचे वास्तविक स्वरूप समजणार नाही. यास्तव बाक्याचा अर्थ मुख्य व गौण असा मानलाच पाहिजे. याचप्रमाणे ' घटो नास्ति' या वाक्याचा निषेधपरक अर्थ मुख्य आहे ब विधिपरक अर्थ गौण आहे. असें हैं जिनेश ! आपण सांगितले आहे. बौद्ध नैयायिक इत्यादिकांना हा वाक्याचा गौण व मुख्य अर्थ अनिष्ट आहे. व हे जिनेश, इंद्र चक्रवर्ति व धरणेन्द्र जे जगाचे मालक आहेत त्यांच्याकडून आपलें पदकमल बंदमीय आहेत. यास्तव मी [ समन्तभद्रस्वामी ] देखील आपल्या Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #163 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १२१ ) चरणकमलांना भक्तीने नमस्कार करतो. नवव्या तीर्थकरांना पुष्पदन्त व सुविधि अशी दोन नावें आहेत. सुविधि या नांवाचा उल्लेख स्वतः आचायांनी 'त्वया प्रणीतं सुविधे स्वधाम्ना' या श्लोकचरणाने केला आहे. टीकाकाराने सुविधि शब्दाचे स्पष्टीकरण टीकेमध्ये केले आहे. आतां पुष्पदन्त या शब्दाचा अर्थ काय आहे हे पाहू. पुष्पदन्त मणजे कुन्दफुलाप्रमाणे दन्तपंक्ति ज्याची आहे तो पुष्पदन्त. अर्थात् यांची दन्तपंक्ति कुंदपुष्पाप्रमाणे मनोहर असल्यामुळे यांचे पुष्पदन्त हे नांव सार्थक होतें. मी वाग्भटकवींनी या तीर्थकराच्या पुष्पदन्त या नांवाची सार्थकता सुंदर रीतीने व्यक्त केली आहे ती अशी:भूरिप्रभानिर्जितपुष्पदन्तः करायतिन्यकतपुष्पदन्तः । त्रिकालसेवागतपुष्पदन्तः श्रेयांसि नो यच्छतु पुष्पदन्तः ॥ अर्थ--चंद्र व सूर्य यांना पुष्पदंत असे म्हणतात. पुष्पदंत तीर्थकरांनी स्वतःच्या शरीरकान्तीने चंद्र व सूर्य यांना पराजित केले होते म्हणून यांनाच पुष्पदन्त झट्रले पाहिजे. यांचे हात गुडध्यापर्यंत लांब होते व पुष्ट होते. यामुळे यांनी आपल्या हातांनी पुष्पदन्त या नांवाच्या दिग्गजाला जिंकले होते. झणजे या दिग्गजाच्या सोंडेपेक्षा अधिक सुंदर यांचे हात होते. पुष्पदन्त नांवाचे देव यांची पूजा करण्यासाठी हमेशा येत असत यास्तव यांचंच नांव सार्थक होय. देव केवळ नामधारी होते. याप्रमाणे पुष्पदन्त या नांवाला सार्थक करणारे हे पुष्पदन्त तीर्थकर आमचें मंगल करोत. याप्रमाणे पुष्पदन्त जिनाचे स्तोत्र संपले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #164 -------------------------------------------------------------------------- ________________ (१२२) अथ श्रीशीतलनाथ स्तुतिः ।। * ( वंशस्य इन्द) न शीतलाश्चन्दनचन्द्ररश्मयो, न गांगमम्भो न च हारयष्टयः। यथा मुनेस्तेऽनघवाक्यरश्मयः, शमाम्बुगर्भाः शिशिरा विपश्चिताम् ॥४६॥ न शीतला इत्यादि । न शीतला न संसारतापदुःखापहारकाः । के ते इत्याह चन्दनेत्यादि । चन्दनं च चन्द्ररश्म्यश्च । न गांगमम्भः शीतलं गंगाया इदं गांगमम्भः पानीयं । न च नैव हारयष्टयः मुक्ताफलमालाः शीतलाः । अत्र वैधर्योदाहरणमाह-यथेत्यादि । यथा येन संसारसन्तापदुःखापनोदप्रकारेण । शिशिराः शीतलाः प्रल्हादकराः । केषां ? विपश्चितां हेयोपादेयतत्वविदाम्। के ? अनघवाक्यरश्मयः वाक्या. न्येव रश्मयो यथावदर्थस्वरूपप्रकाशकत्वात् । अनघा अनवद्याश्च ते वाक्यरश्मयश्च । कस्य ? मुनेः प्रत्यक्षविदः ते तव । यदि वा ते इति सम्बोधनं, तस्य अनघ इति विशेषणं । हे मुने शीतल भगवन् । शम उपशमो रागद्वेषयोरमावः स एवाम्बु जलं तद्गर्भे येषां ते तथोक्ताः । .. मराठी अर्थ:-हे शीतलनाथ जिनेश! रागद्वेषांच्या अभावरूपी पाण्याने ओथंबलेल्या व संसार सन्तापास दूर पळविणाऱ्या हितोपदेशरूपी वचनकिरणांनी सर्व विद्वज्जनांचे अन्तःकरण जसे शान्त होते, तसें चन्दनाच्या लेपाने, चन्द्रकिरणांच्या सेवनाने, गंगेच्या शीतल पाण्याने अथवा मोत्यांच्या हारांनी देखील त्याचे अन्तःकरण शान्त होत नाही.. तात्पर्य-शीतलनाथ जिनेश्वरांनी केलेल्या उपदेशाच्या श्राणाने विद्वान् लोकांनी आपला संसारताप नाहीसा केला.. ॐ अस्य लक्षणं यथा 'जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ' इति । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #165 -------------------------------------------------------------------------- ________________ (१२३ ) संसारताप नाहीसा करून जीवांना कायमचे सुखी करण्याचे सामर्थ्य जिनेश्वराच्या उपदेशाशिवाय इतर ठिकाणी आढळून येणार नाही. जरी जगांत पुष्कळसे पदार्थ सन्ताप मिटविणारे आहेत; तथापि त्यांच्या अंगी संसारदुःख दूर करण्याची शक्ति बिलकुल नाही. चन्दनाच्या लेयाने किंवा चन्द्रकिरणांनी, आपल्या अंगी वाढलेला दाह नाहीसा होईल. परन्तु संसारदुःखाचा नाश करण्यास उपरोक्त पदार्थ समर्थ होतील काय? यास्तव संसारदुःखाचा नाश करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन भव्य विद्वज्जन, हे शीतल जिनेश, आपल्या शीतल वचनकिरणांचा आश्रय करतात. यस्य भगवत ईदृशा वाक्यरश्मयः स किं कृतवानित्याह । ज्या जिनेश्वराचे वचनकिरण असे अद्भत सामर्थ्य ठेवतात त्या भगवन्तानें कोणी कृत्ये केली याचे स्तुतिकार वर्णन करतात. सुखाभिलाषानलदाहमूछितं, मनो निजं ज्ञानमयामृताम्बुभिः । व्यदिध्यपस्त्वं विषदाहमोहित, यथा भिषग्मन्त्रगुणैः स्वविग्रहम् ॥४७॥ सुखाभिलाषेत्यादि । व्यदिध्यपस्त्वं विध्यापितवान् भवान् । किं तत् ? मनः । कथम्भूतमित्याह-सुखेत्यादि । इन्द्रादिसुख ममास्त्विति वाञ्छा सुखाभिलाषः । स एवानलः सन्तापहेतुत्वात्तेन दाहश्चातुर्गतिकं दुःखं सन्तापश्च, तेन मूर्छितं मोहितं हेयोपादेयवित्रेकविमुखीकृत मन आत्मस्वरूपं । निजमात्मीयं । कैस्तद्व्यदिध्यप इत्याह-ज्ञानेत्यादि । ज्ञानेन निवृत्तानि ज्ञानमयानि ज्ञानस्वभावानि । ज्ञानमित्युपलक्षणं दर्शनचारित्रयोः । तानि च तान्यमतानि च तान्येवाम्बूनि तैः । कैरिव कः कमित्याह-विषेत्यादि । विषेण दाहः सन्तापस्तेन मोहितं मूर्छितं । स्वकि Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #166 -------------------------------------------------------------------------- ________________ (१२४) ग्रह स्वशरीरं यथा यद्वत् व्यदिध्यपत् । कोसौ ? भिषग्वैद्यः मन्त्रगुणैः मंत्रस्य गुण': अनुस्मरणोच्चारणमात्रेण विषापहरणे वीर्यविशेषास्तैः ।। मराठी अर्थ:-वैद्य ज्याप्रमाणे विषाच्या संतापाने पीडित शालेले आपले शरीर, विषहरण करण्यास समर्थ असलेल्या मंत्रांनी निर्विष करतो-आरोग्ययुक्त करतो. त्याचप्रमाणे ना. नाप्रकारच्या सांसारिक सुखाच्या इच्छारूपी अग्नीच्या दाहाने दुःखित झालेल्या आपल्या मनास हे जिनेश आपण सम्यग्दा र्शन, ज्ञान व चारित्ररूपी अमृतजलाने शांत केले... . भावार्थ-जसें अग्नीच्या ज्वालांनी मूच्छित झालेल्या मनुव्याच्या अंगावर थंड पाणी टाकून आपण त्याची मूर्छा दूर करतो, तद्वत् भगवान शीतल जिनांनी सांसारिक सुखाभिलापारूपी अग्रीच्या सन्तापाने मूञ्छित झालेले आपले मन-आत्मा रत्नत्रयरूपी अमृताच्या वर्षावाने शांत केले. हे योग्यच झाले. कारण, त्यांनी आपला आत्मा सांसारिक दुःखापासून मुक्त केला ह्मणून सर्व जीवांना दु:खापासून मुक्त करण्यास ते समर्थ झाले. जसे, एखादा मनुष्य अनेक रोगांनी ग्रस्त झाला असून तो, मी वाटेल तो रोग दूर करण्यास समर्थ आहे, असे अणूं लागला तर त्याच्या वचनावर कोणाचा तरी विश्वास बसेल काय ? तद्वत् शीतलनाथ भगवानांनी आपल्या आत्म्याचा सांसारिक दु:खापासून उद्धार न करता इतर जनांना तें दूर करण्याचा उपाय त्यांनी सांगितला असतां तर त्यांच्या वचनावर कोणाचाच विश्वास बसला नसता. कारण, एका कवीने असें झटले आहे की: रागादिदोषसंयुक्तः प्राणिनां नैव तारकः । पतन्तः स्वयमन्येषां नहि हस्ताबलंबनम् ॥ ... रागद्वेषांनी ज्याचें मन धेरले आहे असा गुरु प्राण्यांचे त्या Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #167 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १२५) विकारापासून रक्षण करू शकणार नाही. जी माणसें स्वतः पडली आहेत ती दुसऱ्याला आपल्या हाताच्या आधाराने उचू शकतील हे सम्भवनीय वाटते का? यास्तव श्री जिनेशांनी स्वतःला रागद्वेष व संसारिक दुःखापासून दूर केलें व दूर होण्याचा उपाय-उपदेश केला. ह्मणून त्यांचा उपदेश ग्राह्य आहे. ननु यथा भगवता सन्मार्गानुष्ठानेनात्मीयं मनः उपशमितसकलसंतापतया .. परमशान्ति नीतं तथा सकलप्रजा अपि तत्तां नेष्यतीत्याशंक्याह । ' भगवान शीतल जिनांनी सन्मार्गाचें-रत्नत्रयाचे आचरण करून, संसारदुःखाचा नाश केला, व आपल्या आत्म्यास त्यांनी परम शांतीचा लाभ जसा करून दिला तसाच सर्व . लोकही आपल्या आत्म्यास शांतीचा लाभ करून घेतील. या शंकेचे उत्तर आचार्य देतात. स्वजीविते कामसुखे च तृष्णया, दिवा श्रमार्ता निशि शेरते प्रजाः । त्वमार्य नक्तंदिवमप्रमत्तवा नजागरेवात्मविशुद्धवर्त्मनि ॥४८॥ स्वजीवितेत्यादि । स्वस्यात्मनो जीवितं वर्षशतादिपरिमितं । तत्र या तृष्णा अभिलाषः । कामसुखे च स्यादिषु अभिलाषः काम: तस्मात्सुखं विषयप्रीतिरित्यर्थः । तत्र च या तृष्णा तया तृष्णया। दिवा दिवसे । (श्रमार्ताः ) यः , श्रमः सेवादिक्लेशः तेनार्ताः पीडिताः खिन्ना: । अतो दिवसे तासां सन्मार्गानुष्ठानं नास्ति, रात्रौ तर्हि भविष्यतीत्याह-निशीत्यादि निशि रात्रौ । शेरते स्वपन्ति प्रजाः । कस्य तर्हि निराकुलं स्न्मार्गानुष्टानं इत्याह-त्वमित्यादि । स्वमार्य शीतल भगवन् नक्तंदिवं अहोरात्रम् । अप्रमत्तवान् प्रमादरहितः । अजागरेव Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #168 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १२६ ) जागरितवानेव । मष्टनिद्र एव । क ! आत्मविशुद्धवर्मनि आत्मा विशेषेण शुद्धो निखिलकर्मरहितो यस्माद्भवति तदात्मविशुद्ध । आत्मन्येव सम्बन्धि विशुद्ध आवरणमोह विगभेन शुद्धं । तच्च तद्वम॑ च सम्यग्दर्शन दिलक्षणो मोक्षमार्गस्तस्मिन् । मराठी अर्थ:-सर्व लोक आपण पुष्कळ वर्षे वाचावे या इच्छेने व इंद्रियांना मोहित करणाऱ्या कामसुखाच्या इच्छेनें पीडित होऊन, नौकरी, व्यापार इत्यादिक कामे करतात. व या सर्व दिवस कृत्यांनी ते थकून जाऊन रात्री श्रमपरिहार कर ण्यासाठी झोप घेतात. परंतु हे पूज्य शीतल भगवान् , आपण प्रमादरहित होऊन निद्रेचा पराजय केला, व घातिकर्माचा नाश करून शुद्ध आत्मतत्वाची प्राप्ति करून देणाऱ्या रत्नत्रयरूपी मोक्षमार्गामध्ये रात्रंदिवस जागृत राहिलात. तात्पर्य:-इतर जनामध्ये व शीतल तीर्थकरामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. इतर जन जीवनकलह निर्विघ्न पार पडावा ह्मणून, व विषय सुखांची प्राप्ति व्हावी झणून नाना तम्हेचे व्यवसाय करतात. याप्रमाणे ही दिवसकृत्ये करून आलेल्या थकव्याचा परिहार करण्यासाठी रात्री झोप घेतात. यामुळे रत्नत्रयाची आराधना करण्यास त्यांना फुरसतच मिळत माही. अर्थपुरुषार्थ व काम पुरुषार्थ या दोन पुरुषार्थाची प्राप्ति करून घेण्यांत त्यांचा सर्वकाल निघून जातो. धर्म पुरुषार्थाचे साधन त्यांच्या हातून होत नाही. परंतु शीतल जिनांनी रात्रं दिवस रत्नत्रयाराधन केले, निद्रेचा पराजय त्यांनी केला.घातिकर्माचा नाश करून शुद्ध आत्मतत्वाची प्राप्ति करून घेतली. हा प्राकृत जनांत व शीतलनाथ यांच्यामध्ये फरक आहे. __ तथा तृष्णाभिभूताः प्राणिनान्यदपि कुर्वन्तीत्याह --- तसेंच विषयतृष्णेला बळी पडलेले संसारी जीव आण Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #169 -------------------------------------------------------------------------- ________________ (१२७ ) स्त्री कोणती कामें करतात हे स्तुतिकार दास्त्रीवतात. अपत्यवित्तोत्तरलोकतृष्णया , तपस्विनः केचन कर्म कुर्वते । भवान् पुनर्जन्मजराजिहासया , त्रयी प्रवृत्तिं शमधीरवारुणत् ॥ ४९ ॥ . अपत्येत्यादि ।अपस्यानि च पुत्रादीनि , वित्तानि सुवगादीनि , उत्तरलोकश्च ( उत्तर उत्कृष्ठो लोकः ) अन्यजन्म प. रलोक इत्यर्थः । तेषु तृष्णा आकांक्षा , तया । तपस्विनोऽग्निहोत्र्यादयः कर्मवराकाः प्राणिनो तिनो वा केचन मीमांसकाः शैवादयः । कर्म अग्निहोत्रादिकं । कुर्वते । भवान् दुनः शीतलतीर्थकरदेवः । जन्मजराजिहासया जन्म च जरा च , तयोजिहासा त्यक्तुमिच्छा , तया । त्रयी प्रवृत्ति सम्यग्दर्शनज्ञानचारित्रलक्षणामप्रशस्तमनोवाक्कायलक्षणां वा अवारुणद् निरुद्धवान् । कथम्भूतः ? समधीः सर्वप्राणिषु तुल्योपकारकत्वेन प्रवृत्ता धीबुद्धिर्यस्य सः । - मराठी अथे:-कित्येक मीमांसक व शैवादिक लोक, मुलगा, बायको, द्रव्य, इत्यादि या लोकी मिळणा-या पदार्थाच्या इच्छेनें व स्वर्ग मिळावा या इच्छेनें यक्ष वगैरे निंद्य कर्मे करतात. परंतु हे जिनेश शीतलनाथ ! आपण ऐहलौकिक व पारलौकिक पदार्थांच्या अभिलाषेचा बिलकुल त्याग करून, संसारास कारण अशा जन्म व जरा-मातारपण यांचा नाश करण्याच्या इच्छेनें मन, शरीर व वाणी यांची अशुभ प्रवृत्ति रोकली. व रत्नत्रयास धारण केले. तसेच रागद्वेषांचा बीमोड करून आपण सर्वदा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समताबुद्धिउपेक्षाबुद्धि धारण केली. यास्तव आपणच श्रेष्ठ आहात. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #170 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १२८ ) भावार्थः-मीमांसकांनी, यज्ञ केल्याने सर्व तन्हेचे ऐश्वर्य मिळते, असा उपदेश केला आहे.. यज्ञार्थं पशवः सृष्टाः स्वयमेव स्वयम्भुवा । यज्ञो हि भूत्यै सर्वे । तस्माद्यज्ञे वधोऽवधः ।। असेंही त्यांनी मटले आहे. ब्रह्मदेवाने, मनुष्यांनी यज्ञ करावा ह्मणून, स्वतः पशु उत्पन्न केले आहेत. यज्ञ केल्याने मनुध्याचे कल्याण होते. यास्तव यशामध्ये पशूना मारले असतां त्यापासून हिंसा होत नाही. परंतु हे त्यांचे मगणे योग्य नाही. हिंसेपासून केव्हाही धर्म साधन होत नाही. हिंसा करण्याने जर धर्मसाधन होईल तर पारधी मासे पकडणारे, व शिकार करणाऱ्या लोकांना धर्म साधन चांगल्या प्रकार घडत असेल. व 'अहिंसा लक्षणोधर्मः' 'दया प्राण्यनु कम्पनम् ' इत्यादि वचनें असत्य समजावी लागतील. . आतां यक्षामध्ये पशु हिंसा केल्यास तिच्यापासून पातक लागत नाही परंतु ती अन्य ठिकाणी केली मगजे पातक लागतें व यज्ञामध्ये केली असतां पुण्य मिळतें असेंही झणणे योग्य • नाही. तुझी कोठेही पशु वध करा त्यापासून पातक हे लागणारच. जर यज्ञाकरितांच पशूना विधात्याने निर्माण केले आहे तर ते विकत घेणे किंवा विकणे यापासून पातक लागेल. जसे लेप करण्यासाठी जे औषध दिले आहे ते आपण खाल्ले असतां भलताच परिणाम घडतो. यासाठी ज्या वस्तूचा ज्या कार्यात उपयोग करावयाचा आहे. तेथे तिचा उपयोग न करता अन्यत्र केल्यास ते दोषावह होते. यासाठी पशु विक्रय करणे पापास कारण होईल..... .. .. .. आतां जसें विष मंत्रसंस्काराने निर्विष केल्यास त्यापासून अपाय घडत नाही तसेंच मंत्रसंस्कारपूर्वक पशुवध केल्यास Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #171 -------------------------------------------------------------------------- ________________ पातक लागत नाही हे मणणेही अनुचित आहे. केवळ मंत्रांनीच यज्ञामध्ये पशु मारले जात असतील तर मंत्राचे असें सामर्थ्य आहे असे मानावे लागेल. परंतु दोरखंडाने तुम्ही त्यांना बांधता व त्यांना बुक्याचा मार देऊन प्राण घेता हे प्रत्यक्ष दिसते. यामुळे हेही तुमचे मणणे असत्य आहे. जसे शस्त्रादिकांनी पशूना मारणा-या मनुष्यांना अशुभ परिणामामुळे पातक लागते; तसेंच मंत्रांनी जरी पशूना मारले तरी देखील दुष्कर्माचा बन्ध होणारच, झणून हिंसा ही धर्मसाधन नाही. हे सिद्ध झाले. यासाठी अशा कृत्यापासून इह परलोकी इष्ट पदार्थाची प्राप्ति न होतां नरकादि दुःखें भोगावी लागतात. ह्मणूनच शीतल तीर्थकरांनी रत्नत्रयाची प्राप्ति करून घेतली. अशुभ परिणामाचा त्याग केला. त्यांनी संसारिक सुखाच्या अभिलाषानें तपश्चरण केले नाही. यावरून मीमांसकादिकामध्ये व श्री जिनेश्वरामध्ये किती अन्तर आहे हे दिसून येते. ननु भगवता तुल्या हरिहरादयोऽपि भविष्यतीत्याशक्याह । श्रीजिनेश्वरासारखेच हरिहरादिक आहेत त्यांचेमध्ये काही फरक नाहीं या शंकेचे निरसन आचार्य करतात. त्वमुत्तमज्योतिरजः क्व निर्वृतः, व ते परे बुद्धिलवोडवक्षताः। ततः स्वनिःश्रेयसभावनापरै . बुंधप्रवेकैर्जिन शीतलेड्यसे ॥५॥ ____ त्वमित्यादि । त्वं भगवान् उरामज्योतिरुत्तमं उत्कृष्टं परतिमशयप्राप्तं ज्योतिर्ज्ञानं यस्य । पुनरपि कथम्भूतः ? अजः न जायते इत्यजः अपुनर्भवः संसारातीतः निवृतः सुखीभूतः क ते प्रसिद्ध .. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #172 -------------------------------------------------------------------------- ________________ हरिहरहिरण्यगर्भादयः । परे भवतोऽन्ये क्व ? उभयत्र क इत्यनेन महदंतरं सूच्यते । किविशिष्टास्ते ? बुद्धिलवोद्धवक्षताः, बुद्धेः सकल. विषययाया लवो लेशः तेन उद्धवो गर्वो दर्पस्तेन क्षता नाशिताः संसारसरिक्लेशपातिताः । यत एवं ततस्तस्मात्कारणात्स्वनिःश्रेयसभावना. परैः स्वस्यात्मनो निःश्रेयसं निर्वाणं तस्य भावना रत्नत्रयाभ्यासः तस्या परास्तन्निष्ठास्तैः । इत्थम्भूतः बुधवेकैः बुधानां प्रवेकाः श्रेष्ठाः प्रधा• ना गणधरदेवादयस्तैः । है जिन करि विनाशक । शीतल शीतलाभिधान ईड्यसे। मराठी अर्थः--हे जिनेश शीतलनाथ ! आपले ज्ञान परम सीमेला जाऊन पोहोचले आहे, व पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही अशा स्थितीस आपण जाऊन पोहचला आहात, अर्थात् आपण संसारातीत झालात तसेंच आपण पूर्ण सुखी झाला आहात. तेव्हां परमज्ञानी संसारातीत व सुखसागर असे आपण कोणीकडे व थोड्याशा ज्ञानाने फुरंगटलेले व ह्मणूनच भवनदीत गटंकळ्या खाणारे असे ब्रह्मा विष्णु व महेश हे कोणीकडे ! है जिनेश ! आपल्यामध्ये व या अहंमन्य कुदेवामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. यास्तव आत्म्यास मोक्षप्राप्ति करुन देणाऱ्या रत्नत्रयाचा अभ्यास करण्यांत तयार असलेल्या विद्धच्छेष्ठ गणधरांनी आपण नेहमी स्तविले जाता. तात्पर्य-या श्लोकांत हरिहरादिकांना 'बुद्धिलवोद्धवक्षता . हे विशेषण दिले आहे याचा अर्थही व्यक्त केला आहे. परंतु येथे हे विशेष समजावयाचें की, ज्यास ज्ञान नाही अशा व्यतीस परिश्रमाने कोणताही विषय समजाऊन सांगितला तर त्याला तो पटतो. व. ज्याला थोडे ज्यास्ती ज्ञान. झाले आहे अशा मनुष्यास तर फारच लौकर समजाऊन सांगता येते. परंतु थोड्याशा ज्ञानाने गर्विष्ठ बनलेल्या मनुष्यास आपण Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #173 -------------------------------------------------------------------------- ________________ (१३१) मोठे ज्ञानी आहोत असे समजणाऱ्या मनुष्यास केवली देखील समजावण्यास समर्थ नाहीत. याचे कारण हे की, एकदा दुराग्रहानें अंत:करणामध्ये ठाणे बसविले झणजे मग तो तेथून हलणे फार मुष्किलीचे होऊन बसते व या दुराग्रहामुळेच आपल्याला या संसारांत भटकत फिरावे लागते. दुराग्रही अशा ब्रह्मा, विष्णु, महेशांनी स्थापिलेल्या मतास हे कल्याण करणारे मत आहे असे समजून त्याच्या भजनी लागणारी माणसें देखील ब्रह्मा, विष्णु, महेशाप्रमाणेच दीर्घ संसारी घनतात. यास्तव भव्य असे विद्वज्जन, हेजिनेश ! शीतलनाथ आपल्या मताचा अंगीकार करून मोक्षाला फार जवळ करतात. व मोक्षप्राप्ती होईपर्यंत ते आपलीच आराधना करतात. याप्रमाणे श्री शीतलनाथ जिनाचे स्तोत्र संपलें, । अथ श्री श्रेयोजिनस्तोत्रम् । श्रेयान् जिनः श्रेयसि वर्मनीमाः, श्रेयः प्रजाः शासदजेयवाक्यः । भवाँश्चकाशे भुवनत्रयेस्मि-.. नेको यथा वीतघनो विवस्वान् ॥५१॥ श्रेयानित्यादि । श्रेयानिति संज्ञेयमेकादशतीर्थकरदेवस्य । कथम्भूतोऽसौ ? जिनः सकलकषायेन्द्रियजयनाज्जिनः । स किं कृ. तवान् ? चकासे दीप्तवान् । क ? भुवनत्रयेऽस्मिन् अस्मिन्नागमादि प्रमाणप्रसिद्धे भुवनत्रये त्रैलोक्ये । किं कुर्वन् । शासदनुशासन्नियोजयन् । किं तत् ! श्रेयः धर्म । काः ? इमाः प्रजाः । अथवा काः शासत् ? इमाः श्रेयःप्रजाः इमाः प्रतीयमानाः श्रेयःप्रजाः भव्यज Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #174 -------------------------------------------------------------------------- ________________ (१३२) नान् । क? वर्त्मनि मागें। किंविशिष्टे ? श्रेयसि निःश्रेयसनिमित्ते अतिशयेन प्रशस्ते मोक्षमार्गे इत्यर्थः । कथम्भूतः ? भवान् अजेयवाक्यः अजेये अबाध्यं वाक्यं यस्य । अत्र दृष्टांतमाह--एक इत्यादि । एकोऽसहायो। यथा यद्वत् । वीतधनो विशेषेण इता गता नष्टा मेघा यस्य । विवस्वानादित्यः अयमन तात्पर्यः । यथा विगतमेघपटला. वरण आदित्यः प्रतिहततमोनिकरोऽनुपहतचक्षुष्मतीनां श्रेयःप्रजानां एकोभिप्रेतस्थानप्राप्तिनिमित्त यन्मार्गमुपदिशन् राजते जगति तथा भगवानप्रतिहतवाक्यविशेषो मोक्षमार्गमिति.॥ मराठी अर्थ:-जसे सूर्य सर्व मेघांना दूर सारून व अंधकाराचा नाश करून सर्व डोळस प्राण्यांना इष्टस्थली नेऊन पो. होचवितो सन्मार्ग दाखवितो त्यामुळे तो फारच शोभू लागतो. तद्वद संपूर्ण कषाय व इंद्रिये यांचे पूर्ण दमन करणान्या श्री श्रेयांसतीर्थकरांनी त्रिकालाबाधित सत्य अशा वचनांनी त्रैलो. क्यांतील सर्व मन्य जीवांना सत्य जिनधर्माचा उपदेश करून मोक्षामार्गामध्ये रत्नत्रयांत दृढ केले. अर्थात् मोक्षमार्ग दाखऊन दिला यामुळे त्यांना फारच शोभा प्राप्त झाली. कथमसौ तं शासदित्याह । श्री श्रेयान् जिनेश्वरांनी प्रजेला कसा उपदेश केला हे सांगतात. विधिर्विषक्तप्रतिषेधरूपः, प्रमाणमत्रान्यतरत्प्रधानम् । गुणोऽपरो मुख्यनियामहेतु नयः स दृष्टान्तसमर्थनस्ते ॥५२॥ विधिरित्यादि । विधिः स्वरूपादिचतुष्टयेनास्तित्वं । कथम्भूतः ? विषक्तप्रतिषेधरूपः विषक्तं कथंचित्तादात्म्येन संबद्धं, प्रतिषेधस्य पर Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #175 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १३३ ) - - रूपेण नास्तित्वस्य रूपं यत्र तथाभूतः। प्रमाण प्रमाणविषयत्वात्, सकलादेशः प्रमाणाधीन इत्यभिधानात् । इदानी नयस्वरूपं प्रदर्शयन्ननत्या. द्याह । अत्र अनयोविधिप्रतिषेधयोर्मध्येऽन्यतरत विधिरूपं प्रतिषेधरू वा प्रधानं वक्त्रभिप्रायवशात् न पुनः स्वरूपतः सर्वदा तद्भावप्रसंगात् । गुणोऽप्रधानभूतोऽपरोऽन्यः । स कथम्भूतः मुख्य नियामहेतुः, मुख्य . स्य प्रधानस्य विधेः प्रतिषेधस्य वा नियामः स्वरूपादिचतुष्टयेनैव विधिः, पररूपादिचतुष्टयेनैव च प्रतिषेधः, ' इति योऽयं नियमस्तस्य हेतुर्निमित्त नयो नयविषयत्वात् , विकलादेशो नयधीन इति वचनात् । कथम्भूतो सावित्याह--स दृष्टान्त समर्थन इति । स नयो नयविषयः स्वरूपचतुष्टयादिना अस्तित्वादि-दृष्टान्तसमर्थनो दृष्ट न्ते समर्थनं परेप्रति स्वरूपनिरूपणं यस्य, दृष्टान्तस्य वा समर्थनमसाधारणस्वरूपनिरूपणंयेनासौ दृष्टान्तसमर्थनः ॥ मराठी अर्थः-स्वरूप चतुष्टयाच्या अपेक्षेने पदार्थाचें टीप:-नास्तित्व विशिष्ट अस्तित्वास प्रमाग ज्ञान झटले आहे ते विषयामध्ये विषयीचा उपचार केल्यामुळे आचायांनी तसे झटलें आहे. विषय ह्मणजे पदार्थ किंवा त्यांतील धर्म व विषयी झणजे पदार्थास किंवा त्यांतीस धर्मास जाणणारे ज्ञान. परन्तु या ठिकाणी विषयासच विषयी असे हटले आहे. हे आचायांचे झणणे अयोग्य नाही. अशा त-हेचे प्रयोग पुष्कळ ठिकाणी पूर्वाचायांनी केलेले आढळतात. कार्यामध्ये कारणोपचाराचे उदाहरण 'घृतमायुः ' ' अन्नवै प्राणाः ' या वाक्यांत कारणामध्ये कार्योपचार केला आहे. तूप हे आयुष्य वादविण्यास कारण आहे परंतु तप आयुष्यच आहे असें ह्मणणे. अन्न जगण्यास कारण आहे. त्याच्या योगे आपले प्राण वाचतात परंतु अन्नासच प्राण असें ह्मणणे. पलंगावर बसलेला मनुष्य गात असेल तर पलंग गात आहे असें ह्मणणे येथे तास्थ्यात्तन्छन्दोपचार आहे, साहचर्योपचाराचे उदाहरण ज्याच्या हातात काठी आहे अशा मनुष्यास काठी असे मणणे. टांगेवाल्यास ट्रांगा झणणे इत्यादि ) Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #176 -------------------------------------------------------------------------- ________________ में अस्तित्व असते ते हमेशा पररूपचतुष्टयाच्या अपेक्षेने नास्तित्व धर्माशी कचित्तादात्म्य सम्बन्धाने जोडलेले असते. यास्तव नास्तित्वाने जोडलेल्या अस्तित्वास प्रमाण ह्मणतात. प्रमाण नास्तित्व व अस्तित्व या उभयतांस जाणते. पदार्थातील सर्व धर्माचे वर्णन प्रमाणज्ञान करते; कारण 'सकलादेशः प्रमाणाधीनः ' असें मटले आहे. अस्तित्व व नास्तित्व या दोहोपैकी कोणते तरी मुख्य व गौण होते त्यास नय असे ह्मणतात. ... घस्तूमध्ये अस्तित्व व नास्तित्व हे दोन धर्म आहेत त्यापेकी एक धर्म मुख्य व दुसरा गौण असतो असे समजू नये. तसे असते तर जो धर्म मुख्य मानला जातो तो हमेशाच तसाच मानला जाईल व गौण धर्म हमेशा गौणच मानला जाईल. परंतु असे मानले नाही. धर्मामध्ये अमुक गौण व अमुक मुख्य अशी जी कल्पना होते ती वक्त्याच्या अभिप्रायाने असते. वक्ता ज्या धर्माचे वर्णन करतो त्यास मुख्यता प्राप्त होते व इतर धर्म गौण होतात. परंतु गौण धर्म मुख्य धर्माचे नियमन करण्यास कारण आहे. याप्रमाणे हे नयाचे स्वरूप समजावें. हे नय घटादि दृष्टांताचे समर्थन करीत असतात. दृष्टांतातील असाधारण स्वरूपाचे वर्णन नयाने करता येते. याप्रमाणे नय व प्रमाण यांचे या श्लोकांत स्वरूप वर्णन आचार्यांनी केले आहे. १ विशेष विवरण-वस्तूंतील सर्व अंशांना जाणणारे जें शान त्यास प्रमाण ज्ञान ह्मणतात. व वस्तूंतील एका अंशाचेंधर्माचे जे ज्ञान होते त्यास नय असें मटले आहे. शानामध्ये टीपः-येथेही विषयामध्ये विषयीचा उपचार केला आहे. कारण नय हा ज्ञानस्वरूपी आहे व अस्तित्व व नास्तित्व हे पदार्थ धर्म अर्थात् विषय आहेत. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #177 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १३५) पदार्थांना हीनाधिक रीतीने जाणण्याच्या शक्तिमुळेंच नय व प्रमाण असे भेद झाले आहेत. नय ज्ञानामध्ये कमी विशुद्धि असते ह्मणून पदार्थाच्या सर्व अंशांना ते जाणीत नाहीं. परंतु प्रमाण ज्ञानामध्ये विशुद्धि जास्ती असते यामुळे तें ज्ञान पदार्थाच्या सर्व अंशांना जाणते. २ नय ज्ञानाने जाणलेला जो पदार्थोंचा अंश त्यास वस्तुही ह्मणता येत नाहीं व अवस्तुही लगता येत नाहीं परंतु त्यास वस्त्वंश असें आपण ह्मणू शकतो. जसे समुद्राच्या एका दिवाला समुद्र होगतां येत नाहीं. जर त्यास आपण समुद्र ह्मणं तर जितके समुद्राचे हिस्से होतील त्या स स समुद्र ह्मणावे लागेल. व अशा रीतीनें पुष्कळ समुद्र होती - ल. व तेवढ्याच भागाला समुद्र झटलें तर बाकीच्या सर्व भा गांना समुद्र म्हणावें लागेल. यास्तव समुद्राचा एक भाग समुद्री नाहीं व असमुद्रही नाहीं परंतु तो समुद्राचा अंश आहे. असे आपण म्हणू शकतो. प्रमाणाहून नय भिन्न असल्यामुळे त्यास अप्रमाण वटल्यास काय हरकत आहे ? असें झणणे ही योग्य नाहीं. तसे मानल्यास मिथ्या ज्ञानास जसे अप्रमाण आपण ह्मणतो व त्यामुळे त्यास खरेपणा असतं नाहीं. याचप्रमाणे नयज्ञानासही खरेपणा येणार नाहीं. परन्तु नयज्ञान हें खरें आहे. नयज्ञान हैं प्रमाणही नाहीं व अप्रमाणही नाहीं. परन्तु प्रमाणखानाचा एक हिस्सा आहे. येथेही समुद्रांशाचे उदाहरण योजिलें ह्मणजे नयाचे स्वरूप चांगलें ध्यानांत येतें. तें नयज्ञान प्रमाणज्ञानाचा एकदेश आहे असें सांगितलें, परन्तु तो एकदेश प्रमाणज्ञानापासून सर्वथा भिन्न मानला असतां तर त्यास अप्रमाणता आली असती. किंवा प्रमाणज्ञानापासून त्यास सर्वथा अभिन्न मानलें असतें तर त्यास प्रमाण मानावें लागलें असते. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #178 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रमाणापासून नय कथंचित् भिन्न असल्यामुळे त्यास आपण कथंचित् अप्रमाण झणूं शकू व कथंचित् अभिन्न असल्यामुळे त्यास प्रमाणही मगं शकू. परन्तु त्यांस सर्वया प्रमाण किंवा सर्वथा अप्रमाण ह्मणता येत नाही. येथेही समुद्रैकदेशाचे उदाहरण लागू पडते. आता आपण प्रमाणज्ञानाविषयी थोडासा विचार करू. प्रमाणज्ञानामध्ये वस्तूचे सर्व स्वरूप जाणण्याची शाक्त आहे. परन्तु प्रमाणात्मक किंवा नयात्मक ज्ञान उत्पन्न होण्यास शब्दच साधन आहे. कारण शब्दामध्ये पदार्थाचा स्वरूपाचें मान करून देण्याची शक्ति आहे. परन्तु शब्दामध्ये पदार्थाचें सर्व स्वरूप वर्णन करण्याची शक्ति नाही. एक शब्द एकाच पदार्थाचा वाचक असतो. एकाशदाचे अनेक वाच्य नसतात. सत् हा शन्द सत्पदार्थाचा वाचक आहे. असत्पदार्थ त्याचा विषय होणार नाही. असत् हा शब्द सत्पदार्थाचा वाचक होत नाही. जर सत् हा शब्द असत् पदार्थाचा वाचक व असत् हा शन्द सत्पदार्थाचा वाचक मानला जाईल तर प्रत्येक शब्दाचे नियत वाच्य होणार नाहीत कोणत्याही शब्दाने कोणत्याही पदार्थाचा बोध होऊ लागेल व संशय उत्पन्न होऊन घोटाळा माजेल. कित्येक शब्दांचे पुष्कळ अथे असतात. जसे गो या शम्दाचे दिशा वाणी, पृथ्वी, गाय वगैरे. तेव्हां एका शब्दाचा एकच अर्थ असतो हे कसे ? असा मनामध्ये संशय उत्पन्न होतो. परन्तु वास्तविक कोणत्याच शब्दाचे अनेक अर्थ नसतात. गो या शब्दाचे देखील अनेक अर्थ नाहीत. ज्या गो शब्दाचा अर्थ दिशा असा होतो व ज्या गो शब्दाचा अर्थ वाणी, पृथ्वी, गाय असा होतो ते सर्व गोशब्द निरनिराळेच आहेत. आपणांस सादृश्यामुळे एकाच गोशब्दाचे हे सर्व अर्थ आहेत असे वाटते. Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #179 -------------------------------------------------------------------------- ________________ (१३७) यावरून शेब्दाचे अनेक अर्थ होत नसतात हे सिद्ध झाले. जर शब्दाचे अनेक अर्थ झाले असते तर भिन्न भिन्न पदार्थास ओळखण्यास भिन्न भिन्न शब्दांचा व्यवहार करण्यास आमांस जरूर पडली नसती. एका शब्दाने जगांतील सर्व पदार्थांचे स्वरूप लक्ष्यात आले असते. शब्दामध्ये भिन्नता असल्यामुळे अर्थामध्ये भिन्नता मानली पाहिजे. जसे एका इंद्राला शक्र, पुरंदर अशा भिन्न शब्दांने आपण जाणतो त्या अर्थी शक शब्दाचा वाच्यार्थ दुसराच आहे; व पुरंदर शब्दाचाही वाच्यार्थ दुसराच आहे. इंद्राच्या भिन्नभिन्न शक्तींचे वाचक हे शब्द आहेत. तसेंच अर्थभिन्नता दिसून आल्यामुळे शब्दभिन्नता देखील जरूर मानली पाहिजे. अन्यथा वाच्यवाचकनियमाचा लोप होण्याचा प्रसंग येईल. शब्दांचे अनेक अर्थ नसल्यामुळे शब्द समूहापासून बनलेल्या वाक्याचेही अनेक अर्थ होत नाहीत. एवढ्या विवेचनावरून शब्दामध्ये एकावेळेस एकाच पदार्थाचे प्रतिपादन करण्याची शक्ति आहे अनेक पदार्थांचे वर्णन करण्याची शक्ति नाही हे सिद्ध होते. सेना, वन, गांव इत्यादि शब्दांचे देखील अनेक अर्थ होत नाही. हत्ती घोडा, रथ पायदळ यांचा जो एक समूह यासच सेना असें झणतात. वन मणजे नानात हेच्या झाडांचा जो एक समूह यासच वन ह्मणतात. पुष्कळ घरांचा जो एक समूह थासच गांव असें ह्मणतात. याचप्रमाणे पंक्ति माला कळप इत्यादि शब्दांचे अनेक. अनेक अर्थ नाही हे सिद्ध होते. (१) टीप:-(१) 'अनेकमेकंच पदस्य वाच्यं वृक्षा इति प्रत्ययवत्प्रकृत्याः" या श्लोकाच्या दोन चरणामध्ये शब्दाचे एक व अनेक देखील वाच्य असतात असे याच ग्रन्थकाराने पुष्पदन्त जिनाच्या म्ला त्रांमध्ये झटले. आहे. वर तर प्रत्येक शब्दांचा बाच्य एकच असतो Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #180 -------------------------------------------------------------------------- ________________ (१३८ ) अनेक नसतो असें झटले आहे. यामुळे येथे संशय व विरोधही उत्पन्न होतो. यास्तव शब्दांचा एकच वाच्यार्थ मानूं नये असे शंकाकार ह्मणतो. स्यास आपण असे विचारू या. ' शब्दाचे एक व अनेक वाच्यार्थ असतात असे जे आपले झणणे आहे ' त्यांत शब्दांचे एक व अनेक वाच्यार्थ एकदम प्रधानपणाने असतात किंवा गौण व मुख्यपणानें अस तात.? मुख्यपणानेच शब्दांचे एक व अनेक वाच्यार्थ असतात हे ह्मणणे अयोग्य आहे. कारण, तशी प्रतीति-तसा अनुभव बिलकुल येत नाही. वृक्ष हा शब्द प्रथमतः वृक्षत्व जातीच्या द्वारे वृक्षपदार्थाचा वाचक आहे तदनन्तर तो लिङ्ग व संख्या यांचा बोधक आहे. यावरून प्रधानपणाने वृक्षपदार्थाचा वाचक वृक्ष हा शब्द आहे. व बहुत्व संख्येचा बोध गौण रीतीने होतो. संपूर्ण शब्दांचा मुख्य गौण अर्थ अवश्य असतो. व पदार्थामध्येही क्क्यच्या इच्छेला अनुसरून गौणप्रधानभाव होत असलेला आपल्या दृष्टीस प्रत्यहीं पडत असतो. . शब्दामध्ये प्रधान रीतीनें व गौणपणाने वाच्यार्थाचा बोध करण्याचा स्वभाव आफ्ण मानला हे एवढ्या विवेचनावरून ठरतें. परन्तु या शब्दांच्या योगें संपूर्णपणे वस्तूंतील सर्व धर्माचे ज्ञान मुख्यपणे होणार नाही, गौणपणे क मुख्यपणानेच सर्व धर्मात्मक वस्तूस ते शब्द चोतित करतील. यामुळे शब्दानें प्रमाणात्मक ज्ञान अ ह्मास केव्हांच होणार नाही. हमेशः नयात्मकच झान होईल. प्रमाणज्ञान होण्यास मार्गच उरला नाही. असे कित्येक ह्मणतील, परन्तु त्यांचे ह्मणणें कसं अयोग्य आहे व प्रमाणज्ञान कसे होते याचे स्वरूप याप्रमाणे समजाकें.. “ एकगुणमुखेनाशेषवस्तुरूपसंग्रहात्सकलादेशः' पदार्था- . तील एका कोणत्या तरी गुणाला मुख्य समजून त्याचे द्वारे संपूर्ण वस्तुधर्माचा संग्रह करणे यास सकलादेश पणतात क ा सकलादेश प्रमामाज्ञानाच्या अधीन आहे. द्रव्यार्थिक दृष्टीने गुण हे गुणिपासून-द्रव्यापासून अभिना आहेत. यास्तव अभेद समजून एक गुणाच्याद्वारे संपूर्ण Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #181 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १३९ ) धर्मात्मक वस्तूचे वर्णन शब्दद्वारे होऊ शकते. पर्यायदृष्टीने पाहिल्यास वस्तूंतील सगळे गुण परस्परापासून भिन्न आहेत तथापि त्यांच्यामध्ये एकत्वाचा आरोप करून अभेदोपचाराने आपल्यास शब्दद्वारे वस्तूचे सं पूर्ण स्वरूप वर्णन करता येते. द्रव्यार्थिकनयाने अनंत पर्यायांना धारण करणारे द्रव्य हे एकच आहे असे वर्णन करणारे प्रमाणवाक्य एकच द्रव्यपदार्थास त्याने विषय केल्यामुळे अनेक अर्थाचें तें वाचक होऊ शकत नाही. पर्यायनयाच्या अपेक्षेने संपूर्ण पर्याय भिन्न अमताही त्यांच्यात अभेदकल्पना केल्याने एकत्र आले. यामुळे, एकच वस्तु पर्यायार्थिक नयाच्या दृष्टीने देखील प्रमाणवाक्याचा विषय झाली. यावरून शब्द जसें अनेक अर्थाचे वाचक प्रधानपणे नसतात तसेंच वाक्य देखोल मुख्यत्वे करून अनेक अर्थाचे वाचक होत नाही हे सिद्ध झाले. व प्रमाण वाक्याने प्रमाण ज्ञान होते हेही सिद्ध झाले. वर प्रमाणाचे लक्षण सांगितलें आहे. त्यात अभेदोपचार व अभेद. वृत्ति यांच्या आश्रयाने शब्द वस्तूचे सर्व स्वरूप वर्णन करतो असें हटले आहे. परंतु ही अमेदकल्पना ज्याच्या आश्रयाने होते त्यांचे थोडक्यांत स्वरूप वर्णन केल्याने प्रमाणाचे स्वरूप चांगले लक्षात येईल. काल, आत्मरूप, अर्थ, संबंध, उपकार, गुणिदेश, संसर्ग, व शन्द यांच्या योगें प्रमाणाचे स्वरूप ध्यानात येतें तें असें कथंचित् जीवादि वस्तु आहेतच. या वाक्यांत, ज्यावेळेस अस्तिव धर्म जीवादि पदार्थामधे आहे त्याचवेळेस बाकीचे अनंत धर्म देखील त्या जीवादि पदार्थात आहेत, ह्मणून एका कालाच्या आश्रयाने त्या अनंत धर्माची अभिन्नता आहे ही कालाच्या आश्रयाने अभिन्नता झाली. २ अस्तित्व गुण जसा जीवाचे आत्मस्वरूप आहे तसेच अन्य अनंत गुण देखील जीवाचेंच स्वरूप आहे. तेव्हां या आत्मस्वरूपाच्या दृष्टीने सर्व गुणामध्ये अभेद सिद्ध होतो ३ जीवद्रव्यरूप अर्थ जसा अस्तित्व Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #182 -------------------------------------------------------------------------- ________________ (१४०) गुणाचा आधार आहे तसाच तो पदार्थ अन्य अनंत गुणांचा देखील भाधार आहे. यास्तव अर्थ-~-पदार्थ हा सर्व गुणांचा आधार असत्यामुळे अर्थाच्या दृष्टीने देखील सर्व गुगामध्ये अभेदवृत्ति होऊ शकते. ४ जो अस्तित्व गुणाचा तादात्म्य संबंध जीवद्रव्याशी आहे तोच ता. दात्म्य संबंध अनंत गुणांचा जीवद्रव्याशी आहे यास्तव तादात्म्य सम्बन्धाने सर्व गुणांची जीव द्रव्याबरेबर अभेदवृत्ति होऊ शकते. ५ अस्तित्वगुण जसा जीवद्रव्यावर उपकार करितो तसा इतर अनन्तगुण देखील जीव द्रव्यावर उपकार करतात. यामुळे उपकाराच्या दृष्टीने पाहिल्यास सर्व गुणामध्ये अभेद असलेला दिसून येईल. अस्तित्व गुण जीवद्रव्यावर उपकार करिनो; याचा अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. याचे उत्तर असे समजावें की उपकार मग जे आपल्या सत्तेचे द्रव्यामध्ये ज्ञान करून देणे. जसें गडगें तांबडे आहे. येथे गाडग्याला तांबडेपणानें तन्मय करून सोडले व स्वतःचे ज्ञान त्याने जाणणाऱ्याच्या मनामध्ये उत्पन्न केलें. हाच त्याने गाडरवावर उपकार केला. याचप्रमाणे अस्तित्वगुणाने जीवादि द्रव्याला आपल्या अस्तित्वाने जसें तन्मय करून सोडले तसेंच नास्तित्वादि गुग देखील आपल्या सत्तेने जीवादि द्रव्यांस तन्मय करून सोडत त अशा त-हेच्या उपका. राचे दृष्टीने सर्व गुणामध्ये आपणांस अभेदवृत्ति दाखविता येते. ६ द्रव्याच्या ज्या देशामधे-ज्या ठिकाणी अस्तित्वगुण आहे त्याच ठिकाणी नास्तित्वादिक धर्मही आहेत. द्रव्याच्या अमुक भागांत अस्तित्वधर्म व अमुक भागांत नास्तित्वधर्म राहतो असें नाही तर द्रव्याच्या सम्पूर्ण अवयवामध्ये संपूर्ण गुण आहेत व सर्व ठिकाणी पूर्ण रीतीने भरलेले आहेत, जसे एका वैद्याने एकलक्ष वनस्पति आणून त्या कुटून सर्वांचे मिश्रण करून एक जीव केला व त्या मिश्रणाच्या गोळ्या बनविल्या. येथे प्रत्येक गोळी मध्ये एक लक्ष वनस्पतींचे मिश्रण जसे दि. सून येईल याचप्रमाणे द्रव्याच्या प्रत्येक प्रदेशाम में संपूर्ण गुण पूर्ण Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #183 -------------------------------------------------------------------------- ________________ रीतीने भरलेले आहेत. अमुक प्रदेशांत काही गुग कमी किंवा अमुक प्रदेशामध्ये जास्ती गुण आहेत असा प्रकार मुळीच दिसून येणार नाही. द्रव्याच्या सर्व प्रदेशामधे सारख्या प्रमाणांत गुण भरलेले आहेत' ह्मणून गुणीच्या ज्या देशामध्ये एक गुग आहे त्याच देशामध्ये सर्व गुण आहेत. या दृष्टीने अभेद येथे दिसून येतो ह्मणून यास गुणिदेशाभेद ह्मणतात. - ७ अस्तित्वधर्माचा जीवद्रव्याशी जसा संसर्ग आहे तसाच इतर धर्मांचा देखील जीवद्रव्याशी संसर्ग आहे. हाणून एक संसर्गाने येथे अभेदवृत्ति दाखविली आहे. येथे सम्बन्ध व संसर्ग यामध्ये काय फ. रक आहे अशी योग्य शंका येणे साहजिक आहे. त्याचे उत्तर असें समजावें. धर्म व धर्मि, गुण व गुणी यांचा जो संबंध त्यास कथंचितादात्म्य मगतात. कथंचित् भेद व कथंचिन् अभेद यास कथं चित्तादाम्य ह्मणतात, ज्यावेळेसआपण कथंचित् भेदपक्षाचा आश्रय करतो त्य वेळेस 'धर्म व धर्मी, गुण व गुगी यांचा हा तादात्म्यसंबंध आहे असा भेद दाखविणाऱ्या विभक्तीचा-पष्टीविभक्तीचा प्रयोग करतो. यामुळे आपणास गुण क गुणी यामध्ये भेदव्यवहार दाखवितां येतो. व ज्यावेळेस कथंचित् अभेदपक्षाचा आश्रय आपण करतो त्यावेळेस धर्म व धर्मी यांनाच आपण कथंचित्तादात्म्य असें ह्मणतो कथंचिन्दकल्पनेमध्ये आपणांस सर्वत्र धर्मच दिसून येतात. त्या सर्व धर्माचा आधारभूत असा पदार्थ भेददृष्टीने आपल्यास पाहतां येत नाही. सर्व गुणच आपल्याला दिसतील. परंतु त्या गुणास धारण करणारे जीवादि द्रव्य आपणांस दिसणार नाही त्यावेळेस तें गौण राहील. व कथंचित् अभेदाची करूपना मनांत उद्भवली ह्मणजे द्रव्य, धर्मी किंवा गुणी हीच दिस. तील. त्य नांच प्रधानता प्राप्त होते. जीवादिद्रव्यांचे ज्ञानादिक गुण त्यावेळेस दिसणार नाहीत. धर्म व धर्मी या उभयतांस कथंचित् भे Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #184 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १४२ ) " दाभेद असे नांव आहे. कथंचित्तादात्म्य हें वस्तूचे स्वरूप आहे. तादात्म्य या शब्दाचा अर्थ असा करतात - तत् या शब्दाचा अर्थ वस्तु ' असा होतो. व आत्मा ह्मणजे वस्तूचा स्वभाव, अर्थात् वस्तु भेदाभेदात्मक आहे असें ' तादात्म्य' हा शब्द आह्मांस सांगत असतो या तादाम्याच्यामागे कथंचित् हा शब्द योजण्याचें कारण हें आहे कीं सर्वथा भेद किंवा सर्वथा अभेद हा परस्पर निरपेक्ष असतो त्यामुळे वस्तूंची सिद्धि होत नाहीं. मेद हा अमेदाची अपेक्षा करतो व अभेद हा भेदाची अपेक्षा करतो. हे हमेशा सापेक्ष असतात. केव्हांही अभेद आपणास भेदविरहित भेदाची परवा न करणारा असा आढळून येणार नाहीं. तसेच भेद देखील अभेदाशिबाय आढळणार नाहीं. यावरून सर्वथा भेद किंवा अनेद मानल्यानें बस्तु सेद्रि होत नाहीं हें सिद्ध होतें कथंचितादात्म्य किंवा कथंचिदाभेद हे वस्तूचे रूप आहे, यावरून कथंचितादात्म्याचे स्वरूप ध्यानांत येतें. कथंचित्तादात्म्य संबंधामध्यें अमेद मुख्य असतो व भेद गौण असतो. संसर्गसंबंधामध्ये भेद मुख्य अपतो व अभेद गौण असतो. हा दोहोंत फरक आहे. कथंचित्तादात्म्य हगने कथंचिद्भेदाभेद असणे. अभेदास मुख्य मानून भेदाची गौणता जेथें असतें व्यास संबंध ह्मणतात. व जेथें भेद मुख्य असून अमेदास गौणता असते त्यास संसर्ग झणतात. ८ जो अस्ति असा शब्द अस्तित्व धर्माला धारण करणाऱ्या वस्तूचा वाचक आहे तोच अस्ति हा शब्द अनंत धर्माला धारण करणाऱ्या वस्तूचा देखील वाचक आहे. एक शब्दानें संपूर्ण धर्मांचे वर्णन करतां येते ह्मणून शब्दानें देखील अमेदवृत्ति कशी दाखवितां येतें हैं सिद्ध झाले. पर्यायार्थिक नयास गौण करून व द्रव्यार्थिक नयाला मुख्यता देऊन वर वर्णिलेल्या आठ प्रकारांनी अभेदवृत्तीचें वर्णन करता येते. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #185 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १४३ ) आतां याच वर वर्णिलेल्या आठ प्रकारांनी वस्तूतील भिन्न भिन्न गुणामध्ये अभेदोपचार कसा करता येतो याचे वर्णन खाली लिहिल्या. प्रमाणे समजावें-- .: द्रव्यार्थिक नयाला गौण करून आपण पर्यायार्थिक नयास प्रधान ता देतो त्यावेळेस ही अमेदवृत्ति गुणामध्ये संभवत नाही. .. १ प्रथमतः कालाने अभेदवृत्ति गुणाची होत नाही हे पाहूं वस्तू. मध्ये एकेकाली परस्पर विरुद्ध नाना गुण राहू शकत नाहीत. कारण प्रतिक्षणी वस्तूमध्ये फरक होत असतो. जर परस्पर विरुद्ध गुण देखील एकेकाली वस्तुमध्ये राहू लागले तर गुण अनेक असल्यामुळे जसा त्यांच्यात परस्पर भेद आहे तसाच त्या गुणांस आश्रय देणान्यावस्तूचे देखील तेवढेच भेद-प्रकार होतील. येथें गुणाचा आश्रय असणाऱ्या वस्तूचे अनेक भेद कसे होतात असा प्रश्न उपस्थित होईल. परंतु याचे उत्तर असे आहे की या ठिकाणी पर्यायनयासच प्राधान्य दिले आहे व गुणांस पर्याय असेंही नाव आहे. कारण द्रव्यार्थिक पर्यायार्थिक असें नयाचे दोनच भेद केले आहेत, तिसरा गुणार्थिक नय पूर्वाचार्यांनी मानला नाही. यावरून गुणांस पर्याय असेंही ह्मणावयास काही हरकत नाही. ब गुणांसच मुख्यता दि. त्याने त्यांचा आधार ह्मणून द्रव्य आपणांस दिसत नाही व आधार मानल्यास गुणाएवढेच त्या आधाराचे देखील भेद होतील. यास्तव का. लाच्या आश्रयाने नानागुणामध्ये अभेदवृत्ति होऊ शकत नाही. . २ आता आत्मरूपाने ही अभेदवृत्ति होत नाही. प्रत्येक गुणाचें स्वरूप वेगळे आहे जे स्वरूप एका गुणाचे आहे तेंच स्वरूप दुसऱ्या गुणाचे नसते. सर्व गुणाच्या स्वरूपामध्ये फरक नसतां तर गुणामध्ये नानापणा-भिन्नपणा दिसून आला असता काय ? ३ गुणांस आधारभूत पदार्थाचे देखील भिन्नत्व, व त्याचे अनेकत्व मानले पाहिजे. कारण नाना गुणांचा आधार तो आधार असल्या Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #186 -------------------------------------------------------------------------- ________________ (१४४ ) मुळे एकटा पदार्थ त्या सर्व गुणाला कसा आधार देऊ शकेल ? प्रत्येक गुणांची परिणति भिन्न भिन्न होत असल्यामुळे त्या आधारामध्ये त्या वस्तूमध्ये वैचित्र्य उत्पन्न झालेले असते हे वैचित्र्य एक नसते.कारणं वैचित्र्य व एक हे शब्द परस्पर विरुद्ध नाहीत काय ? यास्तव अर्थानें देखील अभेद वृत्ति संभवत नाही. ४ संबंधाने देखील अभेदवृत्ति संभवत नाही कारण संबंधी अनेक असल्यामुळे संबंधाचे देखील अनेक भेद होतात. जसे काठी व देवदत्त यांच्या संबंधाहून छत्र व देवदत्त यांचा संबंध वेगळा आहे. आपल्या शरीराचा हाताशी जो संबंध आहे तो पायाचा शरीराशी जो संबंध आहे त्याहून भिन्न आहे यावरून जितके संबंधी असतात, तेवढे संबं. धाचे भेद होतात हे सिद्ध होतें. ५ अनेक गुणांनी वस्तूबर केलेला उपकारं एकचें असतं नाही. कारण प्रत्यक गुण वस्तूवर भिन्न भिन्न उपकार करीत असतो. उपकार करणारे अनेक असल्यामुळे उपकार एक कसा अभू शंकेले ? . ६ गुणिदेशानेही अभेदवृत्ति सिद्ध होते माही. गुणिदेशामध्ये देखील प्रत्येक गुणामुळे भेद मानला पाहिजे. गुणिदेशामध्ये तथापि अ. भेद मानला तर भिन्न पदार्थांतील गुणांच्या योगें देखी गुणिदेशामध्ये भेद होणार नाही. इतरं गुणांनी देखील गुणिदेशामध्ये अभिन्नता दिसू लागेल हा दोष उत्पन्न होईल. ___७ संसर्गामध्येही अनेक संसर्गीच्या भेदानें भेद मानला पाहिजे. संसर्गामध्ये भेद न मानल्यास संसर्गिमध्ये अनेकपणा येणार नाही. ८ शब्दाने देखील अभेद वृत्ति सिद्ध होत नाही. पदार्थ भिन्न भिन्न असल्यामुळे शब्द देखील भिन्न भिन्न मानले पाहिजेत. पदार्थात जितके गुण आहेत ते सर्व एका शब्दाने सांगितले जात नाही. जर सर्व गुणांचा प्रतिपादक एकच शब्द मानला तर संपूर्ण पदार्थ एकाच शब्दानें वर्णिले गेल्यामुळे जगांतून इतर शब्दांचा व्यवहार बिलकुल नाहीसा होईल. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #187 -------------------------------------------------------------------------- ________________ (१४५) याप्रमाणे या कालादिक आठ प्रकारांनी अस्तित्वादिक गुणांची अभेदवृत्तिं पर्यायार्थिक नयांच्या आश्रयाने संभवत नाही, झणून भिन्न अशा या गुणांमध्ये अभेदीपचार केला झणजे एका शब्दानेही सर्व गुणांचे वर्णन होऊ शकते. व यामुळे आपणास प्रमाण ज्ञान उत्पन्न होतें. - याप्रमाणे प्रमाणज्ञान व नय ज्ञान याचे स्वरूप थोडक्यांत वर्णन केले आहे व या प्रमाण व नयामध्ये सप्तभंग होत असतात परंतु त्या सप्तभंगांचे वर्णन पुढे करूं. कस्य मते एवंविधो नय इत्याह । दृष्टान्ताचे समर्थन करणारा असा नय कोणाच्या मनामध्ये आहे असे विचारल्यावरून ग्रंथकार सांगतात. विवक्षितो मुख्य इतीष्यतेऽन्यो, गुणोविवक्षो न निरात्मकस्ते। तथारिमित्रानुभयादिशक्ति ईयावधेः कार्यकरं हि वस्तु ॥५३॥ . विवक्षित इत्यादि । वक्तुमिष्टो विवक्षितो मुख्य इत्येवमिष्यते । अन्योऽविवक्षितो वक्तुमनभिप्रेतो. गुणोऽप्रधानः अविवक्षाविषयतया ( अत्रनसमासः ) युक्तः पदार्थः । ते तव मते । अनुदरा कन्येत्यादिवत्। ननु मुख्यगुणप्रकोरण किं वाध्यनेकधर्मसद्भावो दृष्टो येन नयविषयेषु तथा कल्प्यते इत्याह-तथेत्यादि । तथा तेन मुख्यगुणप्रकारेण एकमपि वस्तु । अरिमित्रानुभयादिशक्ति । अरिश्च मित्रं अनुभयं च तानि आदिर्यस्याः सा शक्तिर्यस्य तत् अरिमित्रानुभयादिशक्ति । तथा ह्येकोपि देवदत्तः कस्यचिदरिरनुपकारित्वात् । कस्यचिन्मित्रमुपकारित्वात् । अफ्रस्योभयमुपकारानुपकारकारित्वात् । अन्यस्य अनुमयं तं प्रत्युदासीनत्वात इति । कि पुन ख्यगुणरूपधर्मद्वयकल्पनया प्रयोजनमित्यत्राह-ये Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #188 -------------------------------------------------------------------------- ________________ (१४६ ) त्यादि । मावाभावरूपं द्रव्यपर्यायरूपं वा द्वयमवधिर्मर्यादा सर्वार्थानां, त. स्मात्तदा धर्मद्वयमाश्रित्य कार्यकरं हि स्फुटं वस्तु घटादि । अर्थः-वक्ता ज्या धर्माचे वर्णन करण्याची इच्छा करतो तो धर्म वक्त्याकडून मुख्य मानला जातो. व वक्त्याला इष्ट नसलेला धर्म गौण होतो. तसेच वस्तूमध्ये अनेक धर्म असतात ह्मणूनच वक्ता एकास मुख्यता व अन्य धर्मास गौण करीत अ. सतो. वस्तूमध्ये अनेक धर्म कसे असतात हे सिद्ध करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. देवदत्त हा एका मनुष्याचा शत्रु आहे. कारण, तो त्यास हमेशा त्रास देत असतो. तसेच देवदत्त हा एका मनुष्याचा मित्र आहे. कारण, तो त्याच्यावर उपकार करीत असतो. तोच देवदत्त एका मनुष्याचा मित्र व शत्रु देखील आहे. व एका मनुष्याचा तो मित्रही नाही व शत्रुही नाही. तो त्या मनुष्याविषयीं हमेशा उदासीन असतो. आतां या उदारहणांतील देवदत्तामध्ये जसे आपणांस अनेक स्वभाव दृष्टीस पडले, तद्वत्च वस्तूमध्येही अनेक धर्म असतात. वस्तु भावाभावरूप असते, द्रव्यपर्यायरूप असते. ह्या दोन धर्माच्या योगे वस्तु कार्य करण्यास समर्थ होते. केवळ द्रव्य, पर्याय रहित कोणतें ही कार्य करूं शकत नाही, व केवळ प यदेखील कोणतेही कार्य करू शकत नाहीत. कारण, केवळ द्रव्य मंणजे वस्तु नव्हे किंवा केवळ पर्याय झणजेही वस्तु नव्हे. द्रव्य व पर्याय ही दोन अंगें वस्तुची आहेत. या दोन अंगांनी वस्तु बनलेली आहे. व या दोन अंगांनी युक्त असल्यामुळेच वस्तूला. वस्तुपणा आला आहे. वस्तु भावाभावस्व.. रुपी आहे. हे श्रेयांसनाथ जिनेश आपल्या मतामध्ये निःस्वभावी वस्तूच नाही. भाव व अभाव यांचे वर्णन मागे केले आहे. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #189 -------------------------------------------------------------------------- ________________ (१४७) ननु दृष्टान्तसमर्थन इत्ययुक्तं दृष्टान्तेन प्रयोजनाभावादित्याशंक्याह । नय हा दृष्टांताचे समर्थन करणारा असतो हे झगणे अयोग्य आहे कारण, दृष्टांतानें प्रयोजनाची सिद्धि होत नाही असें ह्मणणा _ न्यास आचार्य उत्तर देतात. दृष्टान्तसिद्धावुभयोर्विवादे, साध्यं प्रसिद्धयेन तु तादृगस्ति । यत्सर्वथैकान्तनियामदृष्टं, त्वदीयदृष्टिविभवत्यशेषे ॥५४॥ दृष्टान्तसिद्धावित्यादि । दृष्टान्तो निदर्शनमुदाहरणं, तस्य सिदौ निर्णीतौ साध्यं साधयितु मष्टं, प्रसिद्धयेत् । कयोः ! उभयोः वादिप्रतिवादिनोः। कस्मिन् ? विवादे विप्रतिपत्तौ । तर्खेकान्त एव दृष्टान्तो भवि. ष्यतीत्यत्राह नेत्यादि । नतु नैव तादृक् तथाविधं दृष्टांतभूतं । अस्ति विद्यते वस्तु । यदुदाहरणं भूत्वा सर्वथैकान्तनियामदृष्टं सर्वथैकान्त एवास्ताति नियामकं दृष्टं प्रतिपन्नं । कुतो न दृष्टमित्याह त्वदीयेत्यादि । स्वदीया चासौ दृष्टिश्च त्वदीयदृष्टिरनेकान्तात्मकं तव मतं । सा विभवति प्रभवति । क ? अशेषे साध्ये हेतौ दृष्टान्ते च । अनेकांतात्मकत्वेनाशेष वस्तु व्याप्तमित्यर्थः ॥ मराठी अर्थः-नय दृष्टांताचें समर्थन करणारा असतो असें मागे सांगितले आहे. दृष्टांत म्हणजे साध्य व साधन धर्म हे दोन्ही जेथे सिद्ध झालेले आहेत तो होय. हा वादी व प्रतिवादी या उभयतांना मान्य असतो. वादी आपले साध्य सिद्ध करण्याकरितां दृष्टांताचा प्रयोग करीत असतो. जसें पर्वतावर अग्नि आहे हे सिद्ध करण्याकरितां प्रतिवाद्यास मान्य असलेला दृष्टांत देऊन वादी ह्या पर्वतावर अग्नि आहे असे सिद्ध करतो. स्वैपाकघरांत अग्नि आहे व तो तेथे धुरासहित दृष्टीस पडतो; याचप्रमाणे पर्वतावरही अग्नि व धूर अर्थात् साध्य व Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #190 -------------------------------------------------------------------------- ________________ (१४८ ) साधन ही आहेत यांची सिद्धि करण्याकरितां तो स्वैपाकघराचें उदाहरण देतो. कारण, तेथे पूर्वीच साध्य प साधन ही सिद्ध होऊन चुकलेली आहेत. अशा त-हेचे दृष्टान्त उभयतांना मान्य असले झणजे साध्याची सिद्धि होते. परंतु एकान्त वाघाच्या मतामध्ये एकान्तात्मक वस्तूची सिद्धि करणारा दृष्टान्तच नाही. कारण, जितक्या वस्तु आपल्या दृष्टीस पडतात, त्या सर्व अनेकांत मताचेच पोषण करीत असतात. अनेकांत झणजे अनेक धर्म ज्यामध्ये आहेत असा पदार्थ. 'अनेके अन्ता यस्मिन्नसौ अनेकांतः' अशी अनेकांत शब्दाची निरुक्ति आहे. पदार्थ जर एकधर्मात्मकच असतां तर एकांत दृष्टांत मिळाला असतांव त्यायोगें एकांत वादाची सिद्धि झाली असती. पदार्थामध्ये अनेक धर्म आहेत हे देवदत्ताचा दृष्टांत देऊन मागें सिद्ध केलें आहे. यास्तव हे जिनेश, तुझे अनेकांतात्मक मत सर्व वस्तूमध्ये व्याप्त झाले आहे. साध्य, साधन व दृष्टांत ही अनेकांत मताची पुष्टी करतात. जसे-धूर अग्निची सिद्धि करण्यास साधन आहे परंतु सरोवरामध्ये पाणी आहे हे सिद्ध करण्यास धुरामध्ये साधनपणा नाही. यावरून धुरामध्ये साधनत्व व साधनत्वाभाव हे दोन धर्म आहेत हे सिद्ध होते. पतिावर अग्नि सिद्ध करावयाचा आहे अर्थात् पर्वतीय अग्निमध्ये साध्यत्व आहे, पस्तु ज्यावेळेस पर्वतावर अग्नि असला तरी आमची तेथे अग्नि आहे किंवा नाही हे सिद्ध करण्याची इच्छा नसते. त्यावेळेस तो अग्नि साध्यत्व धर्मास धारण करीत नाही. त्यावेळेस त्याच्या ठिकाणी साध्यत्वाभाष नांवाचा धर्म आहेअसें आमी झy शकतो. साध्याचे लक्षण माणिक्यनंदि आचार्यानी ' इष्टमबाधिसमसिद्धं साध्यम् ' असे केले आहे. सूत्रांत त्यांनी ' इष्ट' शब्द ठेवला आहे. त्याचा अर्थ वादीला जें इष्ट असतें तें तो साध्य Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #191 -------------------------------------------------------------------------- ________________ करीत असतो. ज्यावेळेस चादी उदासीन असेल त्यावेळेस तो अग्नि साध्य समजला जात नाही. .. तसेंच दृष्टांत हा ज्या साध्यसिद्धिसाठी देतात त्याच साध्याला त्या दृष्टांतापासून पुष्टि मिळते व तोच दृष्टांत तेथे योग्य दिसतो. परंतु अन्यत्र देखील त्याच दृष्टांताची आपण योजना केल्यास दृष्टांतास विषमता येते व तो दृष्टांत त्या साध्यास पुष्टि आणू शकत नाही. यावरून दृष्टान्तामध्ये देखील दृष्टांत व दृष्टांताभाव हे दोन धर्म आहेत हे सिध्द होते. यावरून जगातील सर्व पदार्थ अनेक धर्माला धारण करतात हे सिद्ध होते. नन्वेकान्तप्रतिषेधे सिद्धे अनेकान्तात्मकत्वेनाशेषस्य वस्तुनी व्यप्तिः सिद्धयेत्तत्प्रतिषेधश्च कैरित्याह । एकान्ताचा निषेध झाला असतां अनेकान्ताची सिद्धि होते. व त्याने सर्व वस्तु व्याप्त झाल्या आहेत हें सिद्ध होईल. परन्तु एकान्ताचा निषेध कोणत्या साधनांनी होईल हे विचारल्या वरून ग्रंथकार सांगतात. एकांतदृष्टिप्रतिषेधसिद्धि ायेषुभिर्मोहरिपुं निरस्य । • असि स्म कैवल्यविभूतिसम्राट, - ततस्त्वमर्हन्नसि मे स्तवाहः ॥५५॥ - एकान्तदृष्टीत्यादि । सर्व सदेवासदेव नित्यमेवेत्याद्यभिनिवेश एकान्तदृष्टिः तस्याः प्रतिषेधस्तस्य सिद्धिः । कैः ? न्यायेषुभिः न्यायाः प्रमाणानि त एव इषयो बाणाः तैः प्रवचनादिप्रमाणबाणैः एकान्ताभिनिवैशनिवारणसिद्धिरित्यर्थः । अनेन परार्थसम्पत्तिः सूचिता तत्संपत्तिश्च स्वार्थसम्पत्ती सध्या त्यादिति सासूचनार्थ मोहेस्यायाह । मोहोऽज्ञानं स एव रिपुः शत्रुस्तं । अक्वा मोही मौहनीय कर्म रिपुर्ज्ञानावरणादिकमन्नयं Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #192 -------------------------------------------------------------------------- ________________ (१५०) मोहेन समन्वितो रिपुः मोहरिपुस्तं, निरस्य निराकृत्य। इत्ययं स्वार्थसम्पत्तोरुपायः । असि स्म कैवल्यविभूतिसम्राडिति स्वार्थसम्पत्तिः । असि स्म भूतवान् । केवलं असहायं क्षायिक ज्ञानं केवलमेव कैवल्यं तस्मिसति विभूतिः समवसरणादिलक्ष्मीस्तस्याः सम्राट चक्रवर्ती । यत एवं ततः कारणात्। त्वमर्हन् असि भवसि मे मम स्तवार्हः स्तुतियोग्यः।। मराठी अर्थ:-सर्व वस्तु सद्रूपच आहेत, सर्व वस्तु असद्रूपच आहेत किंवा सर्व वस्तु नित्यच आहेत; अशा एकांत वाचे खंडन, अनेकान्तसमर्थक आगम, प्रत्यक्ष व अनुमान इत्यादि प्रमाणरूपी बाणांनी होते. आगमामध्ये ' सर्वमनेकान्तात्मक वस्तु एकांतस्वरूपानुपलब्धेः '-वस्तुमध्ये अनेक धर्म आहेत. कारण, ती एका धर्माला धारण करते असे आढळून येत नाही ह्मणून हैं अनुमान अनेकान्तात्मक वस्तूची सिद्धि करते. तसेच एकान्त वादाचा निषेध करणारे हे अनुमान आहे. 'नास्ति सर्वथैकांतः सर्वदानेकांतोपलब्धेः, सर्वथा एकांत वाद नाहींहमेशा अनेकांत वादच सर्वत्र दिसून येतो' येथे असा प्रश्न उत्पन्न होतों की एकांतवादाची उपलब्धि होते किंवा नाही ? जर तो आढळून येत असेल तर त्याचे खंडन होणे शक्यच नाही ? आणि एकांतवाद जर जगांत नसेल तर अनेकांतांशी तो विरोध तरी कसा करील? कारण, एकांतवादाचें अस्तित्व असेल तरच तो विरोध करूं शकला असतां ? यास्तव एकांतवादाचा निषेध आपण करू शकत नाही. असें मणणे देखील योग्य नाही. जरी वस्तु अनेकधर्मामक आहे तथापि ती एकधर्मात्मकच आहे असा तिच्यावर मिथ्यादृष्टी आरोप करतात. ह्मणून त्या एकांत वादाचा आह्मी निषेध करू शकतो. जर असा निषेध आही करणार नाही तर एकान्तात्मकच वस्तूचे स्वरूप आहे Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #193 -------------------------------------------------------------------------- ________________ (१५१) असे सिद्ध होईल व अनेकांत वादाची जो वस्तूचा प्राण आहे त्याची सिद्धि झाली नसती. यास्तव वस्तूंवर हा जो एकांतात्मकतेचा मिथ्या आरोप नैयायिक वगैरे वाद्यांनी केला होता तो दूर करून अनेकांत वादाची सिद्धि करणे सर्वथैव योग्य आहे. हे जिनेश आपण एकांतवादाचे खंडन करून अनेकांताची सिद्धि केली. व ज्ञानावरमादि चार घातिकर्माचा नाश करून असहाय केवलज्ञानाची प्राप्ति करून घेतली. ओपणांस कैवल्याचा लाभ झाल्यामुळे समवसरणादि लक्ष्मीची प्राप्ति झाली व आपणांस धर्मचक्रवर्तित्व प्राप्त झाले. यामुळे हे जिनेश, मजकडून आपण स्तुतीस पात्र आहात. याप्रमाणे श्रेयान् जिनाचे स्तोत्रं संपलें, या श्रेयांस भगवंताचे शरीरवर्ण सुवर्णासारखे होते यथा द्वौ कुंदेन्दुतुषारहारधवलौ द्वाविन्द्रनील प्रभा, द्वौ बंधूकसमप्रभौ जिनवृषौ द्वौ च प्रियंगुप्रभौ । शेषाः षोडश जन्ममृत्युरहिताः संतप्तहेमप्रभा- .. स्ते सज्ज्ञानदिवाकराः सुरनुताः सिद्धिं प्रयच्छंतु नः ॥ . अर्थात् दोन तीर्थकर पांढरे, दोन श्यामवर्ण, दोन तांबडे, दोन हिरवे व बाकी १६ सुवर्णासारखे झाले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #194 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १५२ ) श्री वासुपूज्यस्तुतिः। शिवासु पूज्योभ्युदयक्रियासु त्वं वासुपूज्यस्त्रिंदशेन्द्रपूज्यः। मयापि पूज्योऽल्पधियाँ मुनीन्द्र, व दीपार्चिषा किं तपनो न पूज्यः ॥५६॥ शिवासु पूज्य इत्यादि । शिवासु शोभनासु अभ्युदयक्रियासु स्वर्गावतरणादिकल्याणेषु । पूज्यः । त्वं भगवान् । किनमित्याह वासुपूज्य इति वसुपूज्यस्यापत्यं वासुपूज्यो नामेदं द्वादशतमतीर्थकरदेवस्य । पुनरपि कथम्भूतस्त्वं ? त्रिदशेन्द्रपूज्य:, उपलक्षणमेततेन नराधिपादिपूज्यं इति लम्यते । य इत्थम्भूतस्त्वं भगवान् स मयापि समन्तभद्रस्वामिनापि पूज्यः स्तुत्यः । कथम्भूतेन ? अल्पधिया मन्दधिया। हे मुनीन्द्र गणधरदेवादिमुनिस्वामिन् । यदि त्वमत्पधीः, किमर्थ भगवन्तं पूजयसीयाह-दीपेत्यादि । दीपस्य अर्चिः शिखा दीपार्चिः तेन स्वल्पते. जसा । किं वितर्के । किं न तपन आदित्यस्तेजोनिधिः पूज्योऽपि तु पूज्य एवं । मराठी अर्थ:-हे वासुपूज्य जिनेश, आपण कल्याणका. रक आपल्या गर्भावतरणादि पंच कल्याणिकामध्ये वंद्य झाला आहात. तसेंच है जिनेश, आपली देवेंद्र पूजा करतात. व चक्रवर्ति, आणि इतर मनुष्ये आपली पूजा करतात. हे जिनेश, मंदबुद्धि अशा मजकडून देखील [ समन्तभद्रस्वामीकडून ] आपण पूजनीय आहांत. हे जिनेश ! ' हा अगदी मंदबुद्धीचा आहे, माझी हा पूजा कशी करणार अशी' कोणांस शंका आली असल्यास ती व्यर्थ आहे. कारण, तुच्छ अशा दिव्याच्या जोतीने प्रकाशाचा साठा असा सूर्य पूजिला जात नाही काय?..... Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #195 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १५३) तात्पर्यः-इंद्र आपल्या बुद्धिवैभवाला अनुसरून आपली पूजा करतात. ज्यांचे ज्ञान विशाल आहे. त्यांनीच आपली पूजा करावी असे नाही. मी देखील माझ्या अल्पबुद्धीस अनुसरून आपली पूजा करणार. यांत ग्रंयकाराने आपला विनयव्यक्त केला. व पूजा करण्यास मी पात्र आहे असे दर्शविले आहे. भवदीयया पूजया भगवतः किं प्रयोजनमित्याह । तुमी केलेल्या पूजेपासून भगवन्तास काय फायदा होणार अशा शंकेचे उत्तर आचार्य देतात. न पूजयार्थस्त्वयि वीतरागे, न निन्दया नाथ विवान्तवरे । तथापि ते पुण्यगुणस्मृतिर्नः, . पुनातु चित्तं दुरिताञ्जनेभ्यः ॥५७॥ नेत्यादि । नार्थो न प्रयोजनं । कया ? पूजया स्तुतिगंधमालाद्यर्चनतक्षणया । क ! त्वयि । कथम्भूते ? वीतरागे। वीतरागत्वात्पूजया तब न किञ्चित्प्रयोजनमित्यर्थः । मिन्दा तत्र कर्तव्येत्यत्राह न निन्दयेत्यादि । निन्दया असद्भतदोषोद्भावनक्रोधादिलक्षणया । त्वयि, नाथ स्वामिर , न। अर्थ इति सम्बन्धः । कथम्भूते त्वयि ? विवान्तवैरे। विवान्तं विनिर्गतं वैरं यस्मदसौ, विवान्तवैरः परित्यक्तकोप इत्यर्थः, तस्मिन् । यदि भगवतः पूजया न किञ्चित्प्रयोजनं तहि किमर्थं भवास्तत्र पूजां करोतीस्याह तथापीति । यद्यपि भगवतः पूजया न किञ्चित्प्रयोजनं तथापि । ते तव पुण्यगुणस्मृति: पुण्याः प्रशस्ताः पवित्रा वा ये गुया अनन्त. ज्ञानादयस्तेषां स्मृतिः निर्मलमनसा स्वरूपानुचिन्तनं स्तवनं च नोऽस्माकं चित्तं चिद्रूपमात्मस्वरूपं पुनातु निर्मलीकरोतु । केभ्यः ? दुरिता. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #196 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १५४ ) अनेभ्यः । दुरितान्येव पापान्येवाज्ञ्जनानि जीवस्य दुःखका लुप्यहेतुत्वात्तेभ्यः । प्र मराठी अर्थ :- हे जिनेश, आपण रागद्वेपांचा पूर्ण नाश केला आहे, यास्तव आपली आह्मी स्तुति केली किंवा अष्टद्रव्यांनी आपली पूजा केली तरी देखील त्या स्तुतीपासून अथवा त्या पूजेपासून आपले कोणते कार्य सिद्ध होणार आहे ? व आपण क्रोधाचा विलकुल त्याग केला, आपले कोणाशी वैर नाहीं; यामुळे आपली निंदा केल्याने देखील आपले कोणतें नुक सान होणार आहे ? तथापि आली आपल्या पवित्र अनंत ज्ञानादि गुणांची स्तुति करतो व आपल्या गुणांवें निर्मल अंतःकरणानें चिंतन करतो याचे कारण हैं कीं, आमचा आत्मा दुःख देणाऱ्या रागद्वेषादि विकारापासून दूर राहो व त्यास पवित्रता येवो. - i तात्पर्य :- श्री जिनेश वीतराग व पूर्ण समता धारण करबारे असल्यामुळे कोणी त्यांची स्तुति केली किंवा कोणी त्यांची निंदा केली तरी त्यांना आनंद किंवा क्रोध उत्पन्न होत नाहीं. रागद्वेषयुक्त मनुष्याची आपण स्तुति केली किंवा त्यांची आपण निंदा केली तर ते खुष होतात किंवा रागावतात. आईताची पूजा केल्यानें- स्तुति केल्याने देखील ते प्रसन्न होत नाहीत व आबांस इष्ट फल देत नाहीत तर आम्ही त्यांची पूजा तरी कशाला कराची ? अतें हाजूं नये त्यांची पूजा केस्याने स्तुति केल्याने आमचे रागादि कर्मजन्य विकार दूर होतात; व आमचा आत्मा पवित्र होत जातो यास्तव श्री जि. नाची पूजा केल्याने इष्टफलप्राप्ति होते, हैं सिद्ध होतें. तच त्यांची निंदा केल्याने दुःखही अवश्य भोगावें लागतें ह्मणून निंदा करणे अगदी अयोग्य आहे हे सिद्ध होतें. Jain Educationa International .. For Personal and Private Use Only Page #197 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १५५) ननु दधिदुग्धगंध माल्यादिना भगवतः पूजाभिधाने पापमप्युपायैते शतः सावद्यसद्भावात् इत्याशंक्याह । श्री जिनाची दही, दूध, गंध, फुले इत्यादि द्रव्यांनी पूजा केली असतां पातक उत्पन्न होते कारण तें पूजेचे कार्य करतांना थोडेसे पातक लागतें. याम शंके आचार्य उत्तर देतात. पूज्यं जिनं त्वार्चयतो जनस्य, सावद्यशो बहुपुण्यराशौ । दोषाय नालं कणिका विषस्य, न दूषिका शीतशिवाम्बुराशौ ॥ ५८ ॥ पूज्यमित्यादि । पूज्यमारध्वं । जिनं अर्हन्तं त्वा त्वां वासुपूज्यं अवधतः पूजयतः जनस्त्र प्राणिगणस्य | सावद्यलेशः अवयं पाप, सह अवद्येन वर्तते इति सावधं कर्म, तस्य लेशो लवः पूजां कुर्वतो यः संपन्नः स दोषाय पुण्योपार्जने पवृत्तस्य दोषः पापोपार्जनं तस्मै, न अलं न समर्थौ भवति । कस्मिन्? बहुपुण्यराशौ प्रचुरपुण्यपुंजे शक्त्तिस्य । केवेत्याह- कणिकेत्यादि । कणिका मात्रा लवो विषस्य । न दूषिका न मारणात्मकविषधर्मसंपादिका । क शीतशिवाम्बुराशौ शीतं च शिवं स्पर्शनेन्द्रियप्रल्हादकरं तच्च तदंबु च जलं तस्य राशि: संवातो यत्रासौ शीतशिवाम्बुराशिः समुद्रः तस्मिन् । 2 मराठी अर्थः- हे जिनेश पूज्य अशा आपली पूजा कर णाऱ्या भव्यजीवांना फार मोठ पुण्य लागते. यद्यपि पूजा सामग्री, स्वच्छ करणें, धुणे, इत्यादिकांपासून पाप उत्पन्न होतें तथापि ते इतके कमी असते की, श्री जिनेश्वराची पूजा केल्यापासून झालेल्या पुण्याने त्याची सर्वशक्ति नष्ट होते, तें आपल्या Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #198 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १५६ ) फलाचा अनुभव आत्म्यास देण्यास समर्थ होत नाहीं हेंच द्वारे आचार्य सिद्ध करतात. स्पर्शनेंद्रियास तृप्त करणा-या थंड पाण्याने भरलेल्या समुद्रांत पडलेला विषाचा एक कण सर्व समुद्रा दूषित करीत नाहीं; विषाच्या एका कणांत जी मारण शक्ति ती अफाट समुद्रांतील पाण्यानें जशी नाहींशी होते, तद्वत् जिनपूजेपासून प्राप्त झालेल्या पुण्यपूजेपासून उत्पन्न झालेलें सूक्ष्म पातक बिलकुल टिकूं शकत नाहीं. ननु मुनीनां पुष्पादिपरिग्रहासम्भवात् कथं भगवति पूजा स्यादित्याशंक्याह । मुनींद्राजवळ फुलें, दूध, दही, गंध वगैरे परिग्रह नसल्यामुळे ते जिनेश्वराची पूजा कशी करणार या शंकेचें उत्तर आचार्य देतात. यद्वस्तु बाह्यं गुणदोषसूतेनिमित्तमभ्यन्तरमूलहेतोः । अध्यात्मवृत्तस्य तदंगभूत मभ्यन्तरं केवलमप्यलं ते ॥ ५९ ॥ यदित्यादि । यद्वस्तु पुष्पादिकं । बहिर्भवं बाह्यं । कथम्भूतं ! निमित्तं कारणं । कस्याः ? गुणदोषस्तेः । गुणः पुण्यं दोषः पापं तयोः सूति: प्रसूतिः उत्पत्तिः, तस्याः । तत्किमित्याह तद्गभूतं तद्वस्तु बाह्य पुष्पादिकं अंगभूतं सहकारिकारणभूतं । कस्य ? अभ्यन्तरमूलहेतोः । अभ्यन्तरवासौ मूलहेतुश्च प्रधानहेतुः पुण्यपापोत्पत्ती उपा दानहेतुरित्यर्थः । कथम्भूतस्य ! अस्य अध्यात्मवृत्तस्य आत्मनि अधिवृत्तं वर्तनं शुभाशुभपरिणामलक्षणं यस्य । अनेन भक्तिलक्षणशुभपरिणामहीनस्य पूजादिकं न पुण्यकारणं इत्युक्तं भवति । ततः अभ्यतरं ? Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #199 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १५७ ) केवलमप्यलं ते अभ्यंतरं शुभाशुभजीव परिणामलक्षणं कारणं केवळं बाह्यवस्तु निरपेक्षं । मराठी अर्थ :- पुष्प, गंध इत्यादिक वाह्य पदार्थ पूजेची सामग्री हे पुण्य किंवा पाप उत्पन्न होण्यास निमित्तकारण, आहेत व हे पदार्थ आत्म्यामध्ये उत्पन्न होणान्या शुभ किंव अशुभ परिणामास सहकारी कारण आहेत. आत्मा हा शुभा शुभ परिणाम उत्पन्न होण्याला मुख्य कारण - उपादानकारण आहे त्यास अंतरंगकारण ह्मणतात. व पुष्पादिक पदार्थ बहिरंगकारण - सहकारिकारण आहेत. यातच निमित्तकारण असें ही म्हणतात. ज्याच्या अंतःकरगामध्ये भक्ति नाहीं अशा तपहेच्या शुभ परिणामहीन मनुष्यास पूजादिक बाह्य कारणें पुण्योत्पत्तीला कारण होऊ शकत नाहीत. परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वभावतःच भक्ति उत्पन्न होतें, त्याला बाह्य गंध, पुष्पें इत्यादि पूजा साहित्याची अपेक्षा लागत नाहीं. परंतु सर्व मनुष्यांच्या अंतःकरणामध्यें भक्तिरसाचा प्रवाह आपोआपच वाहू लागत नाहीं, यास्तव त्यांना बाह्य पूजा द्रव्यांची आवश्यकता असते. श्री जिनेश्वराच्या गुणांच्या ठिकाणीं ज्यांचा तत्काल लय लागतो, अशा मुनींना या बाह्य वस्तूंची आवश्यकता भासत नाहीं. यावरून सर्वथा बाह्य पदार्थांची आवश्यकता नकोच असें ह्मणर्णे योग्य ठरत नाहीं. भावार्थ:- बाह्य इंद्रियांचे विषय असतात ते पूजनाच्या वेळेसही जर जवळ असले तरच गृहस्थाचे मन पूजा अथवा भक्तिमध्यें लागू शकते. इतरथा मन स्थिर राहत नाहीं. पूजेचे निरालंब स्वरूपापासून ते लांब कोणते तरी भोग्यविषयाकडे पळत असते. एतच्च ववं जैनमत Jain Educationa International एव घटते नान्यत्रेति दर्शयन्नाह । For Personal and Private Use Only Page #200 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १५८ ) था उपरोक्त कथनाची सिद्धि जैनमतामध्येच होते इतर मतामध्ये . हे सिद्ध होत नाही हे आचार्य दाखवितात. बाधेतरोपाधिसमग्रतयं, ___ कार्येषु ते द्रव्यगतः स्वभावः । नैवान्यथा मोक्षत्रिधिश्च पुंसां, तेनाभिवंधस्त्वसृषिर्बुधानाम् ॥६॥ बाह्येयादि । बाह्यश्च इतरश्चाभ्यन्तरः तौ च तो उपाधी च हेतू उपादानसहकारिकारणे तयोः समता संपूर्णता । इयं प्रतीयमाना । क ? कार्येषु घटादिषु । ते तत्र मते । कथम्भूता सा ? द्रव्यगतः स्वभावः जीवादिपदार्थगतमर्थक्रियाकारि स्वरूपं । अन्यथा एतस्मात्तत्समग्रतातत्स्वभावताप्रकारात् अन्येन तदस्वभावताप्रकारेण । नैव मोक्षविधिश्व । च शब्दोऽपिशब्दार्थः । न केवलं घटादिविधानं नैवान्येन प्रकारेण घटते किंतु मोक्षविधिरपि । पुंसां मुक्यर्थिनां । यत एवं तेन कारणेन अभिवंद्यस्त्वं । बुधानां गणधरदेवादीनां विपश्चितां । कथम्भूतः ? ऋषिः परमर्द्धिसम्पन्नः ॥ मगठी अर्थः-बाह्य कारणे व अभ्यंतर कारण यांची पूर्णता झाली ह्मणजे कार्य उत्पन्न होते. जसें मातीपासून आपणास घागर तयार करावयाची आहे तेव्हां माती ही उपादान कारण आहे कारण घागरीचे स्वरूप प्राप्त करून घेण्याची तिच्यांत योग्यता आहे; व बहिरंग कारण कुंभार, चाक, काठी वगैरे आहेत. यांची पूर्णता झाली ह्मणजे अर्थात् ही सर्व असली ह्मणजे घागर हे कार्य मातीपासून होण्यास उशीर लागत नाही. हे जिनेश ! ही दोन्ही कारणे द्रव्याचाच स्वभाव आहेत असे आपण सांगितले आहे. या दोन कारणांच्या पूर्णतेनेच कार्य होते. जसें आठव्यांत ठेवलेल्या उडीदामध्ये शिजण्याची शक्ति Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #201 -------------------------------------------------------------------------- ________________ (१५९) आहे; परंतु अग्नि, पाणी या बहिरंग कारणाच्या अभावी शिजण्याची शक्ति व्यक्त कशी होणार ? अथवा एका विशिष्ट जातीच्या मुगामध्ये शिजयाची शक्ति नसते, त्या मुगांत शिजण्याची बाय सामग्री मिळाली तरी देखील मूळचा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे ते शिजणे अशक्य आहे. यावरून पूर्ण सामग्री मिळाली ह्मणजे कार्य उत्पन होते. आत्म्याला मोक्षाची प्राप्ति करून घेण्यामध्ये देखील उपादान ब निमित्तकारणांची अपेक्षा पडतेच. अभ्यंतर कारण मोक्षप्राति करून घेण्याची योग्यता व बाह्य कारण दीक्षा घेणे, तपश्चरण, ध्यान, रत्नत्रय पूर्णता वगैरे ही दोन कारणे मिळाली झणजे मोक्षाची प्राप्ति होते. ही बाह्य कारण न मिळाल्यास मोक्ष प्राप्ति होणे शक्य नाही. किंवा अभ्यंतर कारग मोक्ष प्राप्तिची योग्यता हे नस. ल्यास मोक्ष प्राप्त होत नाही. अन्यथा अभव्यांस देखील मोक्षप्राप्त करून घेणे अशक्य झाले नसते. तसेंच तीर्थकर तद्भव मोक्षगामी असतात, परंतु त्यांना देखील मोक्ष हस्तगत करून घेण्यास दीक्षा, तपश्चरणादिक साधने मिळवावी लागतात. यावरून उभय कारणांच्या सामग्रीची प्राप्ति झाल्याने कार्य होते. हैं सिद्ध झाले. या उभय कारणांनीच लौकिक घटादि कार्य व पारमार्थिक मोक्ष वगैरे काय होतात. असा हे जिनेश ! आपण भव्यजीवांना उपदेश केला; यास्तव परमैश्वर्य सम्पन्न असे आपण गणधरादि मुनींद्राकडून सतत पूजनीय वंद्य आहांत. ... याप्रमाणे वासुपूज्य जिनाचे स्तोन संपले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #202 -------------------------------------------------------------------------- ________________ श्री विमलनाथ स्तुतिः ॥ .. य एव नित्यक्षणिकादयो नया, मिथोनपेक्षाः स्वपरप्रणाशिनः । त एव तत्त्वं विमलस्य ते मुनेः, परस्परेक्षाः स्वपरोपकारिणः ॥६१॥ य एवेत्यादि । य एव नया नित्यक्षणिकादयः । नित्यश्च क्षणिकश्च तावादी येषां ते तथोक्ताः । आदिशब्देन सत्ताधेकांतपरिग्रहः । कथंभूताश्च ते ! स्वपरप्रणाशिनः स्वश्च तथाध्यवसायपरिणत आत्मा परश्च तथाध्यवसाये प्रवर्त्यमानस्तयोः प्रणाशयितुं संसारदुःखार्णवे पातयितुं शीलं येषां ते स्वपरप्रणाशिनः दुर्णया इत्यर्थः । कथम्भूताः सन्तस्ते तथाविधा इत्याह-मिथोऽनपेक्षाः । य एवंविधाः परमतापेक्षया नयाः त एव तत्वं परमार्थस्वरूपं भवन्ति । सम्यग्नया भवन्तीत्यर्थः । कस्य ! विमलस्य विगतो मलो ज्ञानावरणादिकर्मलक्षगो यस्य स विमलस्त्रयोदशतीर्थकरः तस्य । ते तब मुनेः प्रत्यक्षवेदिनः । कथंभूताः सन्तस्ते तत्त्वं भवति ? परस्परेक्षाः परस्परमन्योऽन्यं इक्षा अपेक्षा येषां । कुतस्ते तथाविधाः सन्तस्तत्वं भवंति ? स्वपरोपकारिणो यतः ॥ . मराठी अर्थः-वस्तु सर्वथा नित्यच आहे, किंवा ती स. त्तारूपच आहे असे वर्णन करणा-या नयांना दुनय ह्मणतात. कारण ते वस्तूंच्या इतर धर्माचा निषेध करतात. व ते नय बिलकुल स्वतंत्र असल्याधुळे आपल्या विरुद्ध असलेल्या इतर नयांची अपेक्षा गरज ठेवीत नाहीत. आणि या एकान्त धमाचे स्वरूप दाखऊन देणाऱ्या या नयाचा आश्रय घेणारे लोक-व त्या नयाचे स्वरूप दाखऊन वस्तु एकान्त धर्मात्म- . कच आहे अशी ज्यांची श्रद्धा केली गेली आहे असे लोक या उभयतांचा हे कुनय नाश करीत असतात. किंवा पदार्थ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #203 -------------------------------------------------------------------------- ________________ नित्यच आहे असे वर्णन करणारा नित्यनय अनित्यनयाचा द्वेष करतो व अनित्यनय पदार्थ अनित्यच आहे असे वर्णन करतो. व तो नित्यनयाचा द्वेष करतो. यामुळे परस्परांच्या अ. पेक्षेने जी परस्परांची सिद्धि होत असे ती या द्वेषामुळे होत नाही; यास्तव हे नय स्वतः आपला नाश करतात. व दुसया नयांचा नाश करतात. परंतु ज्ञानावरणादि कर्ममलांचा नाश करणाऱ्या हे विमल जिना ! सर्वज्ञ अशा आपल्याकडून वर्णिलेले नय परस्पर नयावर उपकार करणारे व एकमेकांची अपेक्षा-गरज ठेऊन पदार्थातील अनेक धर्माची स्वभावांची सिद्धि करणारे आहेत. यास्तव विमल जिनांनी सांगितलेल्या नयांस ' तत्व' ह्मणतात व इतर कुनयांना अतत्व ह्मणतात. ननु यदि नित्योऽनित्यमपेक्षते सोऽपि नित्यं तर्हि सर्वस्य सर्वापेक्षा प्रसंगात् , प्रतिनिश्तव्यवस्थाविलोपः स्थादित्याशंक्वाह । जर नित्यनय अनित्य नयाची अपेक्षा करतो व अनित्यनयही नित्यनयाची गरज ठेवतो असें ह्मणाल तर सर्व नय सर्वाची अपेक्षा ठेवतील. व यामळे अमुक नयाचा विषय-जाणण्यायोग्य पदार्थ अमुकच आहे असें न समजल्यामुळे पदार्थांची व्यवस्था कशी होणार ! या प्रश्नाचे उत्तर आचार्य देतात. यथैकशः कारकमर्थसिद्धये, .. समीक्ष्य शेषं स्वसहायकारकम् । तथैव सामान्यविशेषमातृका, नयास्तवेष्टा गुणमुख्यकल्पतः ॥६२॥ यथेत्यादि । यथा यद्वत् । एकमेकमेकशः । कारकं उपादान. कारणं सहकारिकारणे वा । अर्थसिद्धयै कर्मनिष्पत्तये प्रभवति । कि Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #204 -------------------------------------------------------------------------- ________________ (१६२) कृत्वा ? समीक्ष्य । किं तदित्याह शेषमित्यादि । शेषमन्यत्स्वसहायकारकं स्वसहार्यच तत्कारकं च तत् । अयमर्थः-उपादानकारणं सह कारिकारणमपेक्षते तचोपादानकारणं, न च सर्वेण सर्वमपेक्ष्यते । किन्तु यद्येन अपेक्ष्यमाणं दृश्यते तत्तेनापैक्ष्यते । एवं दृष्टन्तं व्याख्याय दान्तिके योजयन्नाह तथैवेत्यादि । तेनैव सापेक्षत्वप्रकारेण नया: प्रतिपत्तुरभिप्रायाः । तव बिमलस्यष्टाः अभिप्रेताः । कथम्भूताः? सामान्यविशेषमातृकाः सामान्यं च विशेषश्च तौ मातरौ जनको येषां तयोर्वा मातृका मातर एव मातृकाः परिच्छेदकाः । कथं ते तवेष्टाः ? गुणमुख्य कल्पतः सामान्यस्य मुख्य कल्पे विशेषस्य गुणकल्पना, तस्य वा मुख्य कल्पें सामान्यस्य गुणकल्पना प्रयोजनवशात् । मराठी अर्थ:--कोगतेही कार्य उत्पन्न होण्यास दोन कारणांची जरूर असते. उपादान कारण व सहकारी कारण या दोहोपासून कार्य उत्पन्न होत असते. उपादान कारण सहकारी कारणाची अपेक्षा ठेवीत असते. व सहकारी कारण उपादानाची अपेक्षा ठेवते. कार्य उत्पन्न होण्यास जेवढ्या सह. कारी कारणांची जरूरत असते त्यांचीच उपादान कारण अपेक्षा करीत असते. व सहकारी कारणही में उपादानकारण कार्य करावयास समर्थ असेल त्याचीच अपेक्षा ठेवते. याररून कार्य उत्पन्न होण्यास नियमित कारणाशिवाय बाकीच्या कारणांची जरूरी नसते. कार्य उत्पन्न होण्यामध्ये जसे नियमित कारणेच उपयोगी पडतात, तद्वत् पदार्थातील सामान्य व विशेष धर्म ज्यांचे उत्पादक आहेत, असे नय परस्परनयांची अपेक्षा ठेवीत असतात. द्रव्यार्थिक नय हा सामान्य धर्माचा ग्राहक आहे, परंतु तो पर्यायार्थिक नयाची अपेक्षा ठेवीत असतो. याचप्रमाणे पर्यायार्थिक. नय देखील विशेषधर्माचा प्राहक आहे. परंतु तो सामान्य धर्माचे निराकरण न करता Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #205 -------------------------------------------------------------------------- ________________ आपल्या विषयामध्ये प्रवृत्त होतो. यास्तव हे नय आपआपल्या विषयाचें मुख्य रीतीने प्रतिपादन करून इतर विषयास गौण करतात. ज्यावेळेस जो नय ज्या धर्माचे वर्णन करतो त्यावेलेस वस्तूमध्ये तो धर्म मुख्य समजला जातो व इतर धर्म गौण समजले जातात. यास्तव हे विमलनाथ ! आपल्यामतामध्ये नयांना गौणता व मुख्यता मानली गेली आहे. तसेंच हे जिनेश ! सामान्य धर्माला मुख्यता दिली झणजे विशेषधर्म हा गौण समजला जातो व सामान्यधर्माचे वर्णन करणाऱ्या नयाला त्या समयीं मुख्यता प्राप्त होते. विशेष धर्माला मुख्यता दिल्याने सामान्य धर्माला गौणता प्राप्त होते व विशेष धर्माचे वर्णन करणा-या नयांस प्रमुखत्व मिळते. ननु सामान्यविशेषमोः कुतश्चिदपि प्रमाणादप्रसिद्धेः __कथं ते तन्मातृकाः इत्याशंक्याह । । सामान्य व विशेष था धर्माची कोणत्याही प्रमाण ज्ञानाने अद्यापि सिद्धि न झाल्यामुळे नय या धर्माचे स्वरूप कसे जाणतात या शंकेचे उत्तर आचार्य या श्लोकांत सांगतात. परस्परेशान्वयभेदलिगतः, -- प्रसिद्धसामान्यविशेषयोस्तव । समग्रतास्ति स्वपरावभासकं, यथा प्रमाणं भुवि बुद्धिलक्षणम् ॥६३॥ परस्परेत्यादि । परस्परमन्योन्यमीक्षा अपेक्षा ययोस्तौ च तौ अन्वयभेदी च सामान्यविशेषौ तयोर्लिङ्गं ज्ञानं । लिङ्ग ज्ञायते सामान्यविशेषौ येनेति न्युत्पत्तेः । तस्मात्ततः । किमियाह-प्रसिद्धेत्यादि । प्रसिद्धौ तौ च सामान्यविशेषौ च । अन्वयलिङ्गतो ह्यभेदज्ञानापरपर्यायात् सामान्यं - Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #206 -------------------------------------------------------------------------- ________________ सिद्धं । मेदलिङ्गतो मेदज्ञानापरपर्यायांद्विशेषः प्रसिद्धः । एवं प्रसिद्धयोः समग्रता सम्पूर्णता एकत्र. वस्तुनि कथञ्चित्तादात्म्येन वर्तमानता अस्ति तव त्रिमलतीर्थकरदेवस्य मते । नम्वेकस्य वस्तुनः सामान्यविशेषरूपताविरोधान्न युक्तेत्याशंका । तद्विरोधपरिहारार्थं यथेत्याद्याह । यथा येन प्रतिभासप्रकारेण । बुद्धिलक्षणं बुद्धिस्वरूपं प्रमाणं एकं स्वपरावभासकं स्वपरप्रकाशधर्मद्वयोपेतं । भुवि पृथिव्यां । न विरुद्धं तथा वस्त्वप्येकं सामान्यविशेषरूपधर्मद्वयात्मकं न विरुद्धं इति । तथा च एकत्र वस्तुनि विशेषणविशेष्यभावेन प्रवर्तमानौ सामान्यविशेषौ सिद्धौ तन्मातृकाश्च द्रव्यार्थिकादयो नयाः सिद्धाः ॥ ...... ___ मराठी अर्ध:-वस्तूमध्ये सामान्य व विशेष असे दोन धर्म आहेत हे तशा त-हेच्या अनुभवाने सिद्ध होते. हे पदार्थ समान आहेत असा जो अनुभव येतो त्या अनुभवाने पदार्थामध्ये सामान्य नांवाचा धर्म आहे हे सिद्ध होते. व या पदार्थापासून हा पदार्थ भिन्न आहे अशा अनुभवानें-ज्ञानाने पदार्थातील विशेष धर्माची ओळख होते. वर हे दोन्ही अनुभव पर स्परांची गरज ठेवीत असतात. सामान्य व विशेष हे दोन धर्म पदार्थामध्ये अवश्य असतात. ज्यामध्ये केवळ सामान्य धर्मच आहे असा पदार्थ किंवा ज्यांत फक्त विशेष धर्मच आहे असा पदार्थ मुळीच आढळून येणार नाही. जरी हे धर्म आपणास सकृद्दर्शनी विरुद्धसें वाटतात तथापि ते विरुद्ध नाहीत. या दोन धर्मामध्ये अतिशय दृढ़ मैत्री आहे. यांतील एकाचा अभाव झाला तर अवश्य दुसऱ्याचा अभाव झालाच पाहिजे. एवढेच नाही तर या धर्मानी युक्त असलेला पदार्थ देखील नाहींसा झालाच पाहिजे. ह्मणून हे धर्म परस्परांची अपेक्षा ठेवीत अस. तात, पदार्थामध्ये हे दोन धर्म कसें राहतात हे आपण ज्ञाना..चा दृष्टांत घेऊन व्यक्त करूं. ज्ञानामध्ये दोन धर्म आहेत Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #207 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १६५ ) झणजे दोन शक्ति आहेत. या शक्तिच्या योगें तें स्वत:स व स्वतःहून भिन्न अशा वस्तूंना जाणते. स्वतःस ज्या शक्तीने तें जाणते त्या शक्तीस 'स्वावभासक शक्ति ' असें नांव आहे व ज्या शक्तिने ते इतर पदार्थांना जाणते, त्या शक्तीस परावभा. सक शक्ति असें ह्मणतात. दिवा जसा स्वतः प्रकाशमान आहे व पदार्थासही तो प्रकाशित करतो. तद्वत् ज्ञान हे स्वतःस व इतरांस जाणते. जसें ज्ञानामध्ये या दोन शक्ति रहात असूनही यांच्यांत विरोध दिसत नाही; तद्वत् सामान्य व विशेष या दोन धर्मामध्ये आपसांत विरोध नसल्यामुळे ते पदार्थामध्ये खुशाल राहू शकतात. यास्तव एका वस्तूमध्ये विशेषण विशेध्यभाव धारण करून राहिलेल्या या दोन धर्मांची सिद्धि झाली व त्या धर्माना जाणणाऱ्या द्रव्यार्थिकादिक नयांचीही सिद्धि होते. ननु किं पुनर्विशेष्यं किंवा विशेषणमित्यत्राह । विशेष ह्मणजे काय व विशेषण ह्मणजे काय हे आचार्य सांगतात. विशेष्यवाच्यस्य विशेषणं वचो, यतो विशेष्यं विनियम्यते च यत् । तयोश्च सामान्यमतिप्रसज्यते, विवक्षितात्स्यादिति तेऽन्यवर्जनम् ॥६॥ ... विशेष्येत्यादि । विशेष्यं च तद्वाच्यं च विशेष्यवाच्यं । यदा सामान्य वाच्यभूतं विशेष्यं तदा विशेषो विशेषणं यदा तु विशेषो वाच्यभूतो विशेष्यस्तदा सामान्यं विशेषणं तस्य विशेष्यवाच्यस्य विशेषणं भवति । किं तत् ? वचो विशेषणाभिधायि . वचनं तद्विशेषणाभिधानद्वारेण तस्य विशेषणं । अनेन तवयेन वस्तु वाचामगोचरमिति निर. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #208 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १६६) . स्तम् । कथम्भूतं विशेषणमित्लह-यत इत्यादि । यतो विशेषणाद्विनियभ्यते विशेष गनियतरूपतय.वधार्यते । किं तत् ? विशेष्यं तद्विशेपणं यथा कृष्णत्वं सर्पस्य । किं विशेष्यमित्याह-विनियम्यते च यत् । यद्विशेष्यं । विनियम्यते । च-शब्द उभयत्र सम्बध्यते । अत्र तयोरित्यादिना परो दूषणमाहः तयोचोमयो-विशेषणविशेष्ययोः सामान्य सामान्यरूपत्वमतिप्रसज्यते अतिप्रसंगवद्भवेत् । सर्वोऽपि हि सर्पः कृष्णो भवेत् इति विशेष्यसामान्यमतिप्रसंगवद्भवेत् तथा । सर्पः पृष्ठ दिनैव उदरादिनापि कृष्णो भवेदिति विशेषणसामान्यमतिप्रसंगि भवे. दिति । अत्रोसरमाह विवक्षितादित्यादि । विवक्षिताद्विशेषणाद्विशेष्याच अन्यस्य अविवक्षितस्य वर्जनं । कुतः? स्यादिति हेतोः । तथाहि, स्यात्कृष्णः सर्पः इति वाक्ये स्यात्कृष्णः पृष्ठ द्यङ्गेना कृष्णो नोदरादिना । सोऽपि कश्चिदेव कृष्णः न सर्वः शुक्लादेरप्यनिवारणादित्यन्यवर्जन ते तव मते सुप्रतीतम् । तात्पर्यः-सामान्य व विशेष झणजे काय हे प्रथम स्पष्ट केले आहे. सामान्य धर्माचे दोन भेद आहेत. तिर्यक्सामान्य व ऊर्द्धता सामान्य. तिर्यक्सामान्य मणजे प्रत्येक व्यक्तिमध्ये जे आपणास सादृश्य आढळून येते ते, जसे काळ्या, पांढन्या, तांबड्या, शिंग मोडक्या इत्यादि गाईमध्ये जे आकारसाम्य आढळते त्यास तिर्यक् सामान्य ह्मणतात. व एकाच वस्तूच्या अनेक पर्यायामध्ये जे व्यापून राहते त्यास ऊर्ध्वता सामान्य मणतात. जसें मातीची घागर बनवीत असतां जितके पर्याय उत्पन्न होतात त्या सर्व पर्यायामध्ये माती ही असते. अथवा बालपणा, तारुण्य, मध्यावस्था व वृद्धपणा या सर्व पर्यायामध्ये यनुष्यत्व व्यापून राहते. याचप्रमाणे सर्व पर्यायामध्ये व्यापून असलेल्या द्रव्यास ऊर्द्रता सामान्य ह्मणतात. ..:: विशेष धर्माचेही दोन भेद आहेत. पर्याय व व्यतिरेक ए Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #209 -------------------------------------------------------------------------- ________________ (१६७ ) कास्तूंतील क्रमाने होणा-या अवस्थांना पर्याय विशेष ह्मणतात. जसें आत्म्यामध्ये हर्ष, विषाद वगैरे बालपणा, तारुण्य, वार्द्धक्य वगैरे. एकावस्तूपासून भिन्न असलेल्या सजातीय किंवा विजातीय पदार्थामध्ये जी विसहशता आढळते तिला व्यतिरेक असें म. गतात. काळ्या व पांढन्या.गाईमध्ये रंगाच्या अपेक्षेनें विसदृशता आहे व गाय व लैस यांच्यामध्ये . आकार विलक्षणता दिसून येते. याप्रमाणे पदार्थातील सामान्य व विशेष धर्माचे स्वरूप आहे. मराठी अर्थः-जेव्हां सामान्य धर्म वाच्य असतो तेव्हां वि. शेष धर्म विशेषण असतो व सामान्य विशेष्य असते. व जेव्हां विशेष धर्म वाच्य असतो त्यावेळेस सामान्य विशेषण असते व विशेष धर्म विशेष्य होतो. विशेष्य ह्मणजे ज्यापासून में नियमित होते व ज्यामध्ये नियमित होण्याचा धर्म आहे तें विशेष्य होय. व नियमन करणारे अर्थात् नियमन करण्याचा ज्यामध्ये धर्म आहे ते विशेषण होय. वर सामान्यधर्म विशेष होतो व विशेषणही होतो; तसेंच विशेषधर्म देखील विशेष व विशेषण होतो असें मटले आहे, त्यापैकी सामान्य धर्म विशेषण कसा होतो? याचे उदाहरण असे समजावें की, आपण सर्प पाहिला परंतु, त्यास आपण सर्प का ह्मणतो तर तो इतर पदार्थाना भिन्न करतो व स्वतःचे ज्ञान करून देतो. तेव्हां इतर पदार्थाचे पृथक्करण करणारे ते विशेषण होय झणून सर्प विशेषण झाला. सामध्ये सर्पत्व हे सामान्य आहे. व ते येथे विशेषण झाले. तसेच ते सर्पत्व का पांढरे तांबडे इत्यादि सपांमध्ये देखील आहे परंतु त्या सर्व सापासून ते सर्पत्व भिन्न नाही किंवा त्या सर्व सपाना आपणापासून ते Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #210 -------------------------------------------------------------------------- ________________ (१६८) दूर करीत नाही यामुळे ते विशेषण नाही. ते सर्पत्व सामान्य विशेष्य कसे समजावे याचे उदाहरणं असे आहे. आपण काळा सर्प पाहिला तेव्हां काय पाहिले. १ तांबडे, पांढरे, हिरवे इत्यादि सपाहून भिन्न असा सपै पाहिला.असे उत्तर आपण द्यालना ? अर्थात् होय असे उत्तर आपणाकडून येईल. तेव्हां सर्पाचा काळेपणा हा इतर रंगाच्या सर्वांना दूर करतो. यावरून येथे काळेपणा हे विशेषण सर्प हैं विशेष्य होय. त्याचप्रमाणे विशेषधर्म देखील विशेष व विशेषण होतो. त्याला विशेषणत्व कसे येते हे वर स्पष्ट केले आहे. परंतु विशेषधर्म विशेष कसा होतो हे आपण पाहूं. 'सर्पाचा काळेपणा ' असे वाक्य आपण उच्चारिलें. यांत काळेपणा पुष्कळशा पदार्थाः मध्ये असतो. परंतु सर्व पदार्थांमध्ये सर्पत्वयुक्त काळेपणा कोठे आहे ! सर्पत्व विशिष्ट काळेपणा हा काळ्या सामध्ये आहे. तेव्हां सर्पत्व धर्माने काळेपणा हा नियत केला यास्तव काळेपणा येथे विशेष आहे असें मणण्यास काय हरकत आहे? यावरून विशेषधर्म विशेष कसा होतो हे व्यक्त झाले. .. . __ या वरच्या विवेचनावरून विशेषधर्म व सामान्य धर्म या दोहोंसही सामान्यता प्राप्त होईल अशी शंका मनामध्ये उत्पन्न होणे साहजिक आहे. सामान्य धर्मास सामान्यत्व येणे साहजिक आहे. कारण तो धर्म व्यापक आहे. परन्तु विशेष धर्मास सामान्यपणा कसा प्राप्त होतो हे आपण पाहूं. जसे काळा साप असें मटल्यावरून जो साप काळा आहे त्याचे सर्व अवयव काळेच आहेत काय? नाही पाठ काळी असते, शेपूट का असते परन्तु त्याचे पोट पांढरे असते. दांत पांढरे असतात. रक्त तांबडे असते. परन्तु असे असूनही आपण त्यास काळा साप असेच ह्मणतो यावरून आपल्या मणण्यांत काळेपणास सामा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #211 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १६९) न्यता आली नाही काय? याचे उत्तर आचार्यांनी असे दिले आहे. 'काळा साप' ह्मणजे कथंचित काळा साप, अर्थात पाठीमध्ये व शेपटांत काळा, पोट, दांत, व तोंड ही ध्याचे काळी नाहीत असा, किंवा सर्प देखील एखादाच काळा. सर्वच सर्प काळे आहेत असे विधान या स्यात् शब्दाने होत नाही. स्यात् शब्दाने विशेष धर्मास सामान्यपणा येत नाही. यास्तव आचार्यांनी विशेष धर्मास सामान्यता येईल अशा शंकेचे उत्तर ' विवक्षितात्स्यादिति तेऽन्यवर्जनम् ' या चाक्याने दिले आहे. तेव्हां काळा साप असे जेव्हा आपण मणतो त्यावेळेस आपली विवक्षा पाठीने व शेपटाने काळासाप असे ह्मणण्याची असते. परन्तु स्यात् शब्दाचा प्रयोग केला नाही तर एखादा मनुष्य सापाचे सर्व अवयव काळे असतात, असे समजून घेईल. ते त्याने तसे न समजावें व विशेष धर्म व्यापक होऊन त्याला सामान्यता प्राप्त होऊ नये यास्तव स्यात् शब्दाची योजना केली झणजे में विवक्षित असते त्याचे ग्रहण होते व जे अविवक्षित असते त्याचा त्याग होतो. आतां - पण हमेशा स्यात् शब्दाचा प्रयोग कोठे करीत असतो? कशञ्चित् काळा साप असे आपण कोठे हाणत असतो? स्यात् शब्द न जोडला तरी आपल्याला जे इष्ट असते तेवढेच ग्रहण करतो व बाकीच्याचा त्याग करतो. यास्तव स्यात् शब्द जोडण्याची जरूरत नाही अशीही शंका येते. या शंकेचे उत्तर असें आहे की, स्यात् शब्द कोठे योजावा हे ज्याला चांगल्या रीतीने समजले आहे त्याने ' स्यात् ' शब्दाचा प्रयोग न केला तरी हरकत नाही. कारण 'सोऽप्रयुक्तोऽपि तत्वज्ञैः सर्वत्रार्थात्प्रतीयते ' स्यात् शब्दाच्या प्रयोगाच्या अभावी देखील विद्वान लोक अभिप्रायावरून स्यात् शब्द येथे आहे असेंच समजतात. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #212 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १७० ) परंतु स्याच्छब्दाचा प्रयोग करण्याचा अभ्यास ज्यांचा घर झाला नाही त्याने ' स्यात् ' शब्दाचा प्रयोग अवश्य करावा. त्याने तसे न केल्यास शिष्यांना भ्रान्ति होण्याचा संभव आहे. असो. स्याच्छन्दस्य फलं दर्शयन्नाह । स्याच्छब्दाची सार्थकता आचार्य दाखवितात. नयास्तव स्यात्पदसत्यलाञ्छिता, - रसोपविद्धा इव लोहधातवः । भवन्त्यभिप्रेतगुणा यतस्ततो, _भवन्तमार्याः प्रणता हितैषिणः॥६५॥ नया इत्यादि । नया विकलादेशाः तव विमलस्य भगवतो भवन्त्यभिप्रेतगुणाः । कथम्भूताः ? स्यात्पदसत्यलांछिताः। स्यादितिपदेन सत्येन लाञ्छिता उपलक्षिताः । दृष्टांतमाह स्सेत्यादि । इक्शब्दो य- . थार्थे । यथा रसेनोपविद्धा स्सोपविद्धा रसानुविद्धाः लोहधातवस्ताम्रादिधातवः भवन्त्यभिप्रेतगुणाः । अभिप्रेतः साधयितुमिष्टः । सु. वर्णलक्षणो गुणो धर्मो येषां । अयमर्थो, यथा रसोपविद्धा लोहधातवः सुवर्णरूपं फलं साधयन्ति तथा स्यात्पदोपविद्धा नयाः स्वर्गापवर्गादिफलमिति । यतस्ते तथाभूताः व मते तत्साधयंति ततो भवन्तं विमलस्वामिनं आर्या गणवरदेवादयः प्रणता उपनताः । हितैषियो मो क्षा काक्षिणः। ____ मराठी अर्थ:-ज्याप्रमाणे सिद्धरसाने माखलेले लोखंड वगैरे धातु सुवर्णरूपाने बनून मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करतात. त्याचपमाणे हे विमलप्रभो! आपल्या मतामध्ये स्यात् या सत्य उपपदाने अलंकृत होऊन हे नय भव्यजीवांना स्वर्गमोक्षादि इष्ट पदार्थांची प्राप्ति करून देतात. यास्तव हे जिनेश ! गणधरा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #213 -------------------------------------------------------------------------- ________________ दिक श्रेष्ठ पुरुष स्वहिताची प्राप्ति व्हावी ह्मणून आपणांस नमस्कार करतात. विमलनाथ हे तेरावे तीर्थकर आहेत, यांनी नयाचे व स्याद्वादाचे स्वरूप उत्तम रीतीनें निर्दोष वर्णिले आहे. वस्तूचे स्वरूप एकांत दृष्टीने अपुरे भासते. परंतु स्याद्वादीनेच वस्तूच्या सर्व अंगाचे वर्णन करता येते. विमलनाथ जिनेंद्र दि. व्यज्ञानी असल्यामुळे त्यांनी वस्तूचे स्वरूप एकान्तदृष्टीने वर्णिले नाही. ज्ञानावरणादि चार घातिकर्माचा यांनी नाश केला व आपलें आत्मस्वरूप निर्मल बनविले झणून यांचे विमल हे नांव सार्थक आहे. . - कर्माना 'मल' असें ही ह्मणतात. व कर्माचे मल हे नांव सार्थक आहे. कारण या मलाने आत्मतत्व अनादिकालापासून बिलकुल मलिन झाले असल्यामुळे ते स्वस्वरूपास जागण्यास असमर्थ झाले आहे. परंतु विमलनाथ जिनेंद्रांनी बो कर्ममल स्वस्वरूपापासून धुऊन टाकल्यामुळे त्यांना विमलनाथ हे नांव शोभते. ह्मणून यांचे विमलनाथ हे नांव सा. र्थक आहे. . याप्रमाणे विमलनाथ जिनाचे स्तोत्र संपले. मलनाथ जिन नांब शोभापासून धुऊन Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #214 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १७२ ) ... . . . . अथ अनन्तनाथस्तुतिः । अनन्तदोषाशयविग्रहो ग्रहो . . विषंगवान्मोहमयश्चिरं हृदि । यतो जितस्तत्त्वरुचौ प्रसीदता, - त्वया ततोभूभगवाननन्तजित् ॥६६॥ अनन्तेत्यादि । जितो निर्मूलितस्त्वया । कोसौ ? ग्रहः पिशाचविशेषः । वि.विशिष्ट इत्याह-अनन्तेत्यादि । अनन्ताश्च ते दोषाश्च रागादयः तेषामाशयः, आशेते निवसति रागादिदोषो यस्मिन्नित्याशयः तदा. धारभूतं चित्तं, स एव विग्रहः शरीरं यस्य स तथोक्तः । पुनरपि कथम्भूतः विषङ्गवान्ममेदं सर्व ख्यादिकं इति सम्बन्धो विषङ्गः । सोऽस्यास्तीति तहान् । यदिवा विषङ्गवान्सम्बन्धवान् । क ? हृदि । कथं चिरं बहुतरकालं भवति । पुनरपिकथंभूतः ? मोहमयः मोहेन निवृत्तो मोहमयः । मोहरूप इत्यर्थः । क जितः ? हृदि चिदात्मन्यात्मस्वरूपे । किं कुर्वता ? तत्वरुचौ प्रसीदता तत्वानि जीवादी नि, सेषु रुचिः श्रद्धानं तस्यां प्रसीदता प्रसन्लेन भवता । विपरीताभिनिवेशमलं विशोध्यतेत्यर्थः । यतो यस्मात्कारणादित्थम्भूतो ग्रहस्त्वया जितस्ततस्तस्मात्कारणादभूत्संजातो भगवाननन्तजिन्नाम्ना ॥ मराठी अर्थः-संसाराला वाढविणाऱ्या रागद्वेषांचे उस्पत्तिस्थान असें में चित्त, हेच ज्याचे शरीर आहे असे व घर, द्रव्य, मुलगा स्त्री वगैरे मध्ये ममत्व बुद्धि- भ्रान्ति उत्पन्न करणारे, मोहमय असें पिशाच जीवादि सात तत्वावर श्रद्धान ठेवणाऱ्या आपणाकडून जिंकले गेले. ज्ञानस्वरूपांत निमग्न झा लेल्या आपल्या आत्म्यातून आपण त्याला काढून टाकलें-हुसकून दिले. यास्तव हे जिनेश, आपले 'अनंतजित्' हे नांव सार्थक आहे. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #215 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १७३ तात्पर्यः -- रागद्वेषांनी भरलेलें आपलें चित्त हे पिशाच आहे. व ते जे पदार्थ आपले नव्हेत, आपल्या आत्म्यापासून सर्वथा भिन्न आहेत त्यामध्ये स्वत्वाची कल्पना उत्पन्न करतें; आणि आपणास ते वारंवार भुरळ पाडते. तेव्हा ते आपल्या आत्म्यांतून काढून टाकण्याचा उपाय ह्मणजे जीवादि पदार्थांचे स्वरूप समजून घेणे व त्यावर श्रद्धान ठेवणे आणि आपला आत्मा स्वस्वरूपामध्ये लीन ठेवणे हा होय. या उपायाने हे पिशाच आपल्या आत्म्याचा सम्बन्ध सोडून देईल. श्री अनंतजिनांनी हाच उपाय अमांत आणून या पिशाचाचे दमन केले मणून अनंतजित् हे त्यांचे नां सार्थक होय. तथा तज्जयं कुर्वनसौ कथम्भूत संजातः इत्याहःया पिशाचास जिंकून प्रभूनी पुढे काय केलें हें आचार्य सांगतात, कषायनान्नां द्विषतां प्रमाथिना मशेषयन्नाम भवानशेषवित् । विशोषणं मन्मथदुर्मदामयं, - समाधिभैषज्यगुणैर्व्यलीनयत् ॥६७॥ कपायेत्यादि- कषायनाम्नां कषायसंज्ञानां द्विषतां । कथम्भूतानां ? प्रमाथिनां प्रमथनशीलानां । अशेषयन् निःशेषतः क्षपयन् । किं तत् ? नाम हृदि इत्यनुवर्तते । हृदि तेषां नामाप्यशेषयन् भगवाननन्तजिदशेषवित् सर्वज्ञः संपन्नः । न केवलं तेषां नाम अरोषयन् । व्यलीनयत् द्रवतां नीतवान् । विनाशितवानित्यर्थः । कं ? मन्मथदुर्मदामयं । मन्मयः कामः तस्य दुशे मदो दुरभिमानो दर्पः, स एवामयो व्याधिः, तम् । कथम्भूतं ? विशोषणं सन्तापकं । इत्थम्भूतं. तदामयं कैद्यलीनपत् ? समाधिभैषज्यगुणैः समाधिOनं स एव भैषज्यमौषधं तस्य गुणास्तदामयोपशमकरत्वादयस्तैः । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #216 -------------------------------------------------------------------------- ________________ १७४ ) मराठी अर्थ:- मागील श्लोकांत लिहिलेल्या उपायांनी श्री अनंत जिनांनी त्या भूताचा पराभव केल्यानंतर आत्म्यामध्ये विकार उत्पन्न करून आत्मिक गुणांचा विध्वंस करपाया कषायांचा नाश केला; व हमेशा आत्म्यामध्ये आकुलता अशान्ति उत्पन्न करणाऱ्या विषयाभिलाषा रूपी रोगाचा ध्यानपा औषधाच्या कामरूपी रोग नाश करणाऱ्या, गुणांनी नाश केला. तात्पर्यः -श्री अनन्त जिनांनी कषायांचा नाश केला, त्रिनयाभिलाषारूपी रोग ध्यानरूपी औषधाने दूर केला. ननु मन्मथ दुर्मदामये सति भोग कांक्षायाः प्रवृत्तेः कथं मिराकुलः समाधिर्यतस्तदामयविनाशः स्यादित्याशंक्याहमदनरूपी रोगाने घेरल्यावर भोगादिक भोगण्याची इच्छा होणारच. मग निराकुल ध्यान कसे करता येइल, ज्याच्यायोगें मदनरोगाचा नाश होऊ शकेल ? या प्रश्नाचे उत्तर या श्लोकांत देतात. परिश्रमाम्बुर्भयवीचिमालिनी, त्वया स्वतृष्णासरिदार्य शोषिता । असंगधर्मार्कगभस्तितेजसा, परं ततो नियंतिधाम तावकम् ॥६८॥ परिश्रमेत्यादि-परिश्रमः खेदः स एव अम्बु यस्याः सा परिश्रमाम्बुः कासौ ? स्वतृष्णासरित् स्वस्य तृष्णा विषयाकांक्षा स्वतृष्णा सैव सरिन् नदी। कथम्भूता ? भयवाचिमालिनी भयान्येव वीचयस्तरंगाः तेषां मालाः पंक्तयः ता यस्यां संति तथोक्ता सा शोषिता क्षयमुपनीता । केन त्वया अनंतजिता। हे आर्य साधो । केन कृत्वेत्याह असंगेत्यादि असंगो नि:संगता सकलसंगाभावः स एव धर्मार्को ज्येष्ठाषाढीयादिल्ल Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #217 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १७५) स्तस्य गभस्तप: किरणाः संतानः संगत्वा भ्यास विवेकोपयोग पर मध्यानादयः तेषां तेजः प्रतापस्तगे सामर्थ्य असगघमर्कगभस्तितेजसा । यत एवं ततस्तस्मात्कारणात् । परं प्रकृष्टं । निर्वृतेर्मोक्षस्य धाम अनंतज्ञानादि तेजः । तावकं त्वदीयम् । मराठी अर्थ: - संपूर्ण परिग्रहांचा अभाव हाच कोणी एक ज्येष्ठ व आषाढ मासांतील सूर्य त्याच्या, निःसंगत्व, इंद्रियें तान्यांत ठेवण्याचा अभ्यास, विवेक, शुभोपयोग व परमध्यान, अशा दीप्त किरणांच्या तेजानें- उष्णतेनें, दुःखरूपी पाण्याने भरलेली, इहलोकभय, परलोकभय, मरणभय वगैरे भयरूपी लाटांच्या समूहानें हमेशा वर उसळणारी अशी ही विषय तृष्णारूपी नदी, हे जिनेश, अनंतनाथ आपण शोषून टाकली. यामुळेच अनंत ज्ञानादि चतुष्टय जें मोक्षाची प्राप्ति करून देते हंच तुझें तळपणारे तेज आहे. ननु भगवान्स्तुतिकारिणे लक्ष्मी दन्तेऽन्यस्मै च दारिद्यमतः कथं वा ईश्वराद्विशिष्यते इत्याशंक्याह । भगवान् स्तुति करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण करतात व आपली निंदा करणान्याचा नाश करतात तर मग वीतराग कसे व महादेव विष्णु व ब्रह्मा यांच्यापेक्षां भगवंतामध्ये काय विशेषता आहे ? याचे उत्तर पुढील श्लोकांत आचार्य देतात. सुहृत् त्वयि श्री सुभगत्वमश्नुते, द्विषैस्त्वयि प्रत्ययवत्प्रलीयते । भवानुदासीनतमस्तयोरपि, प्रभो परं चित्रमिदं तवेहितम् ॥ ६९॥ सुहृदित्यादि - सुहृद्भक्तिकरः । क ? त्वयि । किं करोति ? श्रीसुभगत्वमश्नुते । श्रीभगवं लक्ष्मीवल्लभवं अश्नुते प्राप्नोति । द्विषन्नभक्तः खयि मिथ्यादृष्टिः प्रत्यवत् प्रत्ययः क्विप् ज्ञानं वा तद्वत्पली Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #218 -------------------------------------------------------------------------- ________________ यते विनश्यति । नरकादिदुःखमनुभवति इत्यर्थः । भवान् पुनरुदासी. नतमः अतिशयेनोदासीनो मध्यस्थः, तयोरपि द्वयोरपि सुहृद्विषतोः । कथं तर्हि परभोदासीनाद्भवतः प्रागुक्तकलसिद्धिः इत्याह प्रभोइत्यादि । हे प्रभो स्वामिन् , परं प्रकृष्ठ चित्रं आश्चर्यमद्भतं तव ईहितं चेष्टितं, यदुदासीनोऽपि चिन्तामणिरिवानं सफल सम्पत्तिहेतुर्भवानिति । ___ मराठी अर्थ-हे जिनेश आपल्या चरणकमली भक्ति ठेवणारा भव्य प्राणी लक्ष्मीकडून आलिंगिला जातो- अर्थात् तो लक्ष्मीचा पति होतो. व आपला द्वेष करणारा अभक्त (मिथ्यादृष्टि ) व्याकरण शास्त्रात प्रसिद्ध असलेल्या विवप् प्रत्ययाप्रमाणे नाश पावतो. ह्मणजे हे जिनेश, आपली निंदा करपाया दुष्टाला नरकादि दुर्गति प्राप्त होतात. तथापि आपण या दोघांबद्दल अगदी उदासीन-मध्यस्थ आहात. हे प्रभो, आपले चरित्र फारच आश्चर्यकारक आहे. कारण, आपण पूर्ण उदासीन असून देखील भक्ताला चिंतामणि रत्नाप्रमाणे इष्ट वस्तु देता; व अभक्तांस आपल्यापासून नरकादि दुःखें मिळतात. आपले चरित्र जाणणे फार कठिण आहे.... यदि भगवानुदासीनोऽपि स्तुतः स्तोतुर्विशिष्टफलसंपत्तिहेतुस्तदा भगवदीय माहात्म्यं भवान् किं स्तोतुं समर्थ: १ इत्याह । जर भगवान उदासीन असूनही स्तुति करणाऱ्याला मनोवांछित देतात तर अशा भगवंतांचे माहात्म्य आपण व शकता काय अ विचारल्यामुळे आचार्य आपला अभिप्राय सांगतात. त्वमीदृशस्तादृश इत्ययं मम, प्रलापलेशोऽल्पमतेमहामुने। . अशेषमाहात्म्यमनीरयन्नपि, ___शिवाय संस्पर्श इवामृताम्बुधेः ॥७०॥ त्वमीदृश इत्यादि-त्वं अनन्तजित्तीर्थकरदेवः । ईदृशोऽनन्तरो Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #219 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १७७ ) प्रकार: । तादृशश्विरोक्तप्रकारः । इति एवं अयं स्तुतिरूपो मम प्रलापलेशः प्रलापस्य यत्किंचिद्भाषणस्य लेशो लवः । किंविशिष्टस्य मम ? अल्पमतेर्यथावद्भगवद्गुणपरिज्ञानहीनमतेः । यत एवाल्पमतिरहमत एवायं मम स्तुत्यंशः प्रलापलेश: । हे महामुने, सकलार्थप्रत्यक्षवेदिन्, तर्हि विफलो भविष्यतीत्याह - अशेषेत्यादि । अशेषं निरवशेषं तच्च तन्माहात्म्यं च गुणोत्कर्षः । तदनीरयमपि अब्रुवन्नपि । भयं मम प्रलापलेशः शिवाय मोक्षसुखसंपादननिमित्तं भवति । अत्रैव दृष्टान्तमाह- संस्पर्श इवेत्यादि । इवशब्दों यथार्थे । यथा संस्पर्शः संस्पर्शनं । अमृताम्बुधेः अमृतसमुद्रस्य । किंचिदपि अब्रुवाणस्तत्संस्पर्शिनः सुखं सम्पादयति तथा स्तुतिप्रलापलेशोऽपीति । 1 मराठी अर्थः- हे सर्वज्ञ ! आपण असे आहात आपण तसे आहात अशा तऱ्हेची जी मी आपली स्तुति केली ती अज्ञ अशा माझी केवळ थोडकीशी बडबड आहे. कारण, आपल्या अनंत गुणांचे वर्णन मजसारख्या पामराकडून कसें होईल बरें ! तथापि आपल्या दोन चार गुणांचे वर्णन देखील मोक्षसुखाची प्राप्ति करून देण्यास निमित्त होते. जर अमृताच्या समुद्राचा स्पर्श देखील सुखद होतो तर त्या समुद्रामध्यें स्नान केल्यानें सुख होईल ह्मणून काय सांगावयाचें. तात्पर्य - श्री जिनेश्वराचें गुणवर्णन है मोक्षप्राप्तीचें साधन होय. जरी आपण त्यांच्या सर्व गुणांचे वर्णन करूं शकत नाहीं त थापि यथाशक्ति त्यांच्या गुणांचे वर्णन आपण करावें असें ग्रंथकार सर्वास सांगतात. Jain Educationa International बाप्रमाणे अमृतनाथ तीर्थकराचे स्तवन संपले. For Personal and Private Use Only Page #220 -------------------------------------------------------------------------- ________________ (१७८) अथ धर्मनाथस्तुतिः । धर्मतीर्थमनधं प्रवर्तयन् धर्म इत्यनुमतः सतां भवान् । कर्मकक्षमदहत्तपोनिभिः, _ शर्म शाश्वतमवाप शंकरः ॥७१ ॥ धर्मतीर्थमित्यादि । धर्मतीर्थ । धर्म उत्तमक्षमादिलक्षणः चारित्र. लक्षणोवा । स एव तीर्थं ; धर्मस्य वा तीर्थ तत्प्रतिपादक आगमः । कथंभूतं? अनघं अनपद्यं । प्रवर्तयन् कुर्वन् । भवान् धर्म इत्येवमन्वर्थसंज्ञकोनुमतः सतां गणधरदेवादिविपश्चितां । अपरमपि किं कुतवान्भवानित्या ह-कर्मेत्यादि । कर्माण्येव कक्षं वन मटवी तददहत दग्धवान् । कैः ? तपोनिभिः। तपांस्येव अग्नयः तपोग्नयस्तैः । ततः किं ? अवाप प्राप्तवान् । किं तत् ? शर्म सुखं । कथंभूतं ? शाश्वतमविनश्वरं । अतः शंकरोऽनुमत; सतो. भवान् ।। शं सुखमात्मनः कर्मकक्षं दग्ध्वा सकलप्राणिनांच धर्मतीर्थ प्रवर्तयित्वा करोतीति शंकरः । __ मराठी अर्थ:-हे जिनेश, आपण उत्तमक्षमादि दशधमांचा अथवा चारित्ररूपी धर्माचा जगांत प्रसार केला किंवा धर्माचे स्वरूप दाखऊन देणा-या पवित्र आगमाची जगांत प्रसिद्धी केली ह्मणून गणधसदिक सत्पुरुष आपणांस 'धर्म' अशा सार्थक भांवाने हाक मारतातः हे जिनेश, आपण कर्मरूपी जंगल तपरूपी अग्नीने जाळून टाकिलें व अखण्ड सुखाची प्राप्ति करून घेतली. तात्पर्य-धर्मनाथ तीर्थकरांनी धर्माचा प्रसार केला व कमांचा नाश करून स्वतःस सुखी केलें व धर्माचा उपदेश कबन सुखाची प्राप्ति करून घेण्याचा उपाय सांगितला. यामुळे भव्यजीवांना देखील आपण सुख दिले झणून भव्यजीव आपणांस ' शंकर असेंही ह्मणतात. . Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #221 -------------------------------------------------------------------------- ________________ स इत्थंभूतो भगवान् कि कुत्तवानित्याइ-- धर्म व शंकर या दोन मांधाला धारण करणाऱ्या भगवाम् । धर्मतीर्थकरांनी काय केलें हें आचार्य या श्लोकांत दाखवितात. देवमानवनिकायसत्तमै रेजिषे परिवृतो वृतो बुधैः। तारकापरिघृतोऽतिपुष्कलो, व्योमनीव शशलाञ्छनोऽमलः ॥७२॥ देवमानवेत्यादि-रेजिषे शोभितवान् । किंविशिष्ट इत्याह-परिवृतो वेष्टितः । कैः ? देवमानवनिकायसत्तमैः देवाश्च मानवाश्च तेषां निकायाः समूहाः तेषु सत्तमा अतिशयेन प्रशस्ताः भव्या इत्यर्थः, तैः। न केवलं तैः परिवृतः किंतु बुधैः पंडितैः गणधरदेवादिभिः वृतः प. रिवारितः । क इव किंविशिष्टः केल्याह-तारकेत्यादि । शलाञ्छन इव चंद्र इव । किविशिष्टः ? तारकापरिवृतस्तारकाभिः परि समन्ता वतो वेष्टितः । पुनरपि कथंभूतः ? अतिपुष्कलः संपूर्णः । पुनरपि किं विशिष्टः ? अमलो न विद्यते धनपटलादिमलो यस्य । क ? व्योम्नि गगने । .... मराठी:-आकाशामध्ये नक्षत्रांनी सर्व बाजूने वेढलेला, मेघपटल अथवा अहण वगैरेनी रहित, सोळां कळांनी पूर्ण असकेला, असा चन्द्रमा जसा शोभतो तद्वत् देवमानव यांच्या मध्ये अतिशय श्रेष्ठ असलेल्या भव्य जीवांनी व गणधरादिक विद्वान लोकांनी वेढलेले हे जिनेश, आपण समवसरणामध्ये फारच शोभता. ननु सिंहासनादिविभूतिसद्भावात्कथं भगवतो वीतरागता यतो हरिहरादे । विशिष्टता स्यादित्यवाहः Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #222 -------------------------------------------------------------------------- ________________ (१८०) सिंहासन छत्रचामर वगैरे ऐश्वर्य भगवन्ताजवळ असल्यामुळे ते वीतराग कसे व हे ऐश्वर्य असूनही हरिहरादिकांपेक्षा त्यांच्या मध्ये काय विशेषता दिसते याचे उत्तर आचार्य या श्लोकांत सांगतात, प्रातिहार्यविभवैः परिष्कृतो देहतोऽपि विरतो भवानभूत् । मोक्षमार्गमशिषन्नरामरा नापि शासनफलैषणातुरः ॥ ७३ ॥ प्रातिहार्येत्यादि प्रातिहाणिच सिंहासनादीन्यष्टौ । विभवाश समवसरणादिविभूतयः तैः, परिष्कृतः परिवृतः । देहतोऽपि न केवल सिंहासनादिभ्यो विरतो विगतममत्वो वीतराग इत्यर्थः भवान् धर्मतीर्थकरदेवः अभूत्संजातः । इत्थम्भूतोऽपि भगवान् तीर्थकरत्वषुण्यातिशय, वशान्मोक्षमार्ग सम्यग्दर्शनलक्षणं अशिषद्व्युत्पादितवान् । कान् ? नरामरान् नराश्चामराश्च तान् । किं तदुपदेशेन फलमित्याह नापीत्यादि । नापि नैव । शिष्यन्ते मोक्षमार्ग व्युत्पाद्यन्ते येन तच्छासनं प्रवचनं तस्य फलं तस्य एषणा इच्छा तस्यामातुर आदरपरः ॥ मराठी अर्थ-श्री धर्मनाथ तीर्थकर सिंहासन, छत्र, चामर वगैरे आठ प्रातिहार्य व समवसरणादि संपत्ति या दोहोंनी युक्त होते. तथापि यांच्यावर त्यांचे बिलकुल प्रेम नव्हते. इतकेच काय परन्तु शरीराविषयीं देखील ते पूर्ण विरक्त होते. तीर्थकर प्रकतांचा उदय असल्यामुळे मोक्षास कारण असलेल्या रत्नत्रयाचा स्यांनी उपदेश दिला परन्तु ज्यांना आपण उपदेश देत आहो त्यांच्यापासून आपणांस काही मिळावे अशी अणुमात्रही फलेच्छा त्यांना नव्हती, तात्पर्यः-हरिहादिक ऐश्वर्यशाली असतात परन्तु ने Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #223 -------------------------------------------------------------------------- ________________ (१८१ ) त्यापासून विरक्त बिलकुल नसतात ह्मणून ते संसारी असतात. जैराग्य त्यांच्या वाऱ्यासही उभे रहात नाही. यामुळे त्यांना मरणोत्तर दुर्गतीस जावे लागते. ज्याला पूर्ण व उत्कृष्ट वैराग्य झाले आहे. वैराग्याच्या शेवटच्या हद्दीला जो पोहोचला आहे त्याच्याजवळ आपोआप लोकत्रयाची संपत्ति लोटांगण घालीत येते. आपण संपत्तीच्या मागे लागलो तर ती दूरदूर पळते. ते आपला त्याग करते. व तिच्याविषयी आपण उदासीन झालों झणजे ती आपला आश्रय करते. यास्तव श्री जिनेश तिच्याविषयी पूर्ण उदासीन आहेत. • इरिहरादिक आपल्या भक्तांना उपदेश करतात याचे का. रण हे की त्यांनी आपली भक्ति करावी. परंतु श्री जिनेशांच्या स्वप्नी देखील भक्तजनांनी आपल्यावर प्रेम करावें ही गोष्ट आली नाही. ते निरिच्छ होऊन भन्यांना उपदेश देते झाले. यावरून हरिहर व श्री जिन यांच्यातील विशेष वाचकांच्या ननरेस येईल. - यदि शासनफलेषणातुरी न भवति भवान् किमर्थं तर्हि विहरणादिक मित्यत्राहश्री जिनेशास उपदेशाच्या फलाची इच्छा नाही तर ते विहारादि ___ का करतात? या प्रश्नाचे उत्तर, कायवाक्यमनसां प्रवृत्तयो, नाभवंस्तव मुनेश्चिकीर्षया । नासमीक्ष्य भवतः प्रवृत्तयो, धीर तावकमचिन्त्यमाहितम् ॥७॥ कायेयादि-कायश्च वाक्यं च मनश्च, तेषां प्रवृत्तयश्चेष्टाः नाभवन् न संजाताः । कया! चिकीर्षया कर्तुमिच्छया । तर्हि अस Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #224 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १८२ ) मीक्ष्यकारित्वं भक्त स्यादित्यत्राह नेत्यादि । मासमीक्ष्य न वस्तुस्वरूपं यथावदहावा | भवतः प्रवृत्तयः कायादिचेष्टा: हे धीर परीषहादिभ्यः परप्रश्नादिभ्यश्चाक्षुभितचित्त । तावकं त्वदीयं । अचिन्त्यमद्भुतमीहितं चेष्टितं । तीर्थकर नामकर्मोदयाद्भव्यप्राण्यदृष्टविशेष. वशाच सर्वमेतद्भवति इत्यर्थः । मराठी अर्थ :- हे मुनिश्रेष्ठा जिनदेवा ! आपल्या शरीराचे व्यापार, वाणीचे व्यापार व मनाचे व्यापार हे इच्छापूर्वक झाले नाहीत. वस्तूचें स्वरूप यथायोग्य न जाणतांच हे शारीरिक, वाचनिक व मानसिक व्यापार होत असतील असेही नाही. कारण, आपण पूर्ण जाणते आहांत. इच्छापूर्वक शरीरादिकांचे व्यापार होत नाहीत. अज्ञानपूर्वक शरीरादिकांचे व्यापार होणें आपल्या ठिकाणी अगदीच असंभवनीय. ही दोन्ही कारणे नसतांही जर शरीरादिकाचें व्यापार होतात तर हे जिनेश, आपला प्रभाव अचिंत्य आहे यांत कांही संशय नाहीं. विशेष स्पष्टीकरणः श्री जिनाचा देशोदेशी विहार होणें, त्यांच्या मुखांतून दिव्य ध्वनि विवर्णे व त्यांचे मानसिक विचार चालणें ह्या क्रिया होण्यास विहायोगति व तीर्थकर कर्म कारण होत. विहायोगतिने त्यांचा सर्वत्र विहार होतो व तीर्थकर कर्मानें त्यांच्या मुखांतून उपदेश निघतो. तसेंच हे वर सांगितलेले व्यापार होण्यास भव्य जीवांचा पुण्य विशेष देखील कारण आहे. या दोन कारणांच्या साह्याने श्री जिनाचे हे सर्व शारीरिक, वाचिक व मानसिक व्यापार होतात; हैं सिद्ध होतें. केवलींच्या ठिकाणी मानसिक व्यापार कसे असतात. व ते कोणत्या कर्माच्या उदयाने होतात. केवलींना अतींद्रिय ज्ञान असतें, त्यांना इंद्रियजन्य ज्ञान होत नाहीं यामुळे त्यांचे मानसिक व्यापार कसे होतात अशीही शंका येते. या दोन है Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #225 -------------------------------------------------------------------------- ________________ १८३ ) शंकांचे उत्तर असें आहे मणसहियाण वयणं दिळं तप्पुव्वमिदि सजोगिमिः ॥ उत्तो मणोवयारेणिं दियंणाणेण हीणसि ॥२२७॥ इंद्रियज्ञान ज्या जीवांना असते त्यांचे वचन मनःपूर्वक होत असते. यास्तव इंद्रियज्ञानरहित अशा सयोग केवलींनाही उपचाराने मन आहे असे सांगितले आहे. यद्यपि त्यांना भु. ख्यतया मन नाहीं तथापि त्यांचा दिव्यध्वनि होत असतो. परंतु आमांस मन नसेल तर आमच्या ठिकाणी वचनप्रयोग संभवणार नाही; यास्तव केवलींना उपचाराने मन आहे असें घटले आहे. आमासारख्या निरतिशय पुरुषामध्ये असलेला स्वभाव पाहून सातिशय भगवंतामध्येही त्या स्वभावाची कल्पना करणे अयुक्त आहे. परंतु अशी कल्पना करण्याचा हेतु काय आहे हे या गाथेत सांगितले आहे. . अंगोवंगुदयादो दव्वमणष्ठं जिणिंदचंदह्मि । _मणवग्गणखंधाणं आगमणादो दु मणजोगो । अंगोपांग नामकर्माच्या उदयाने हृदयाच्या ठिकाणी विकसित अष्टदल कमलाच्या आकाराचे द्रव्यमान उत्पन्न होते. यास्तव मनोयोग त्यांच्या ठिकाणी उपचाराने आहे तात्पर्यकेवलींना द्रव्यमन आहे. भावमन नाही. तथापि मनोवर्गणायेत असल्याने मनोयोग आहे असे आणण्यास हरकत नाही. न चान्यमनुष्याणां कायादिप्रवृत्तयश्चिकीर्षापूर्विकाः दृष्टा अतो . भगक्तोऽपि तात्तत्पूर्विका एव युक्ता इत्यभिधातव्यं यतः- . छमस्थ मनुष्यांचे सर्व व्यापार इच्छापूर्वक होतात यास्तव श्री जिनांचेही सर्व व्यापार तसेच ज्ञाले पाहिजेत हे ह्मणणे योग्य नाही. कारणमानुषीं प्रकृतिमभ्यतीतवान्, देवतास्वपिच देवता यतः ।। Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #226 -------------------------------------------------------------------------- ________________ १८४ ) तेन नाथ परमासि देवता, श्रेयसे जिनवृष प्रसीद नः ॥ ७५ ॥ मानुषीमित्यादि । मनुष्याणामियं मानुषी तो प्रकृर्ति स्वभावं अभ्यतीतवान् अतिक्रांतवान् । कुतस्तामभ्यतीतवान् भवानिति चेत् 'नित्यं निःस्वेदत्वं निर्मलता क्षीरगौररुधिरत्वं ' इत्यादिस्वभावत्वात् । न केवलमेतस्मात्कारणात् । देवतास्वपि चंद्रेन्द्रादिष्वपि च न केवलं म नुष्येषु देवता पूज्यो यतः । तेन कारणेन तत्प्रकृतिमभ्यतीतत्वेन देवतान हे नाथ असि भवसि । परमा उत्कृष्टा देवता पूज्यतमो भवसीत्यर्थः । इत्थम्भूतस्त्वं हे जिनवृष देशजिनानां गणधरदेवादीनां वृउकृष्ट । प्रसीद प्रसन्नो भव । नोऽस्माकं । किमर्थ ! श्रेयसे मोक्षाय मोक्षप्रदोऽस्माकं भवेत्यर्थः । • मराठी अर्थ - वरच्या शंकेचे उत्तर या श्लोकांत आचा यांनी दिले आहे. जिनेश्वराचे सर्व कायिक, मानसिक, वाचनिक व्यापार हे मनुष्याप्रमाणें होत नाहीत. कारण, त्यांनी मनुष्याचा ( सामान्य मनुष्याचा स्वभाव ओलांडला आहे. ते असामान्य मनुष्य आहेत. जे गुण सामान्य मनुष्यामध्ये आढळून येत नाहीत अशा गुणांचे धारक श्री जिन आहेत ह्मणून त्यांनी मनुष्यस्वभाव सोडून दिला असे ह्मणावयास कांहीं हरकत दिसत नाहीं. श्री जिनेश्वराचे हे असामान्य गुण आहेत कीं केव्हांही घाम येत नाहीं, शरीर सदा स्वच्छ राहतें, रक्त दुधासारखे पांढरें असतें. इत्यादि गुण मनुष्यामध्ये आढळून येत नाहींत. श्री जिनेश हे इन्द्रचन्द्र वगैरे देवतांना देखील पूजनीय आहेत. अर्थात् हे देखील श्री जिनेन्द्राची पूजा करतात. यास्तव गणधर देवामध्येही श्रेष्ठ असलेल्या हे धर्मनाथ जिनदेवा, आपण सर्वोत्कृष्ट देवाधिदेव अहात. आपण प्रसन्न व्हा व आह्मांस मोक्षाची प्राप्ति करून द्या. याप्रमाणे धर्मनाथ तीर्थकराचे स्तवन संपले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #227 -------------------------------------------------------------------------- ________________ ' १८५) अथ शांतिनाथस्तुतिः । विधाय रक्षां परतः प्रजानां, राजा चिरं योऽप्रतिमप्रतापः । व्यधात्पुरस्तात्स्वत एव शांति मुनिर्दयामूर्तिरिवाघशांतिम् ॥ ७६॥ विधाय रक्षामित्यादि । विधाय कृत्वा । कां ? रक्षा पालनं । कासा ? प्रजानां । केभ्यः ! परतः शत्रुभ्यः । चिरं बहुतरकालं राजा सन् यः शांतिर्जिनः अप्रतिमप्रतापः अनस्पविक्रमः । एतत्कृत्वा पुनः किं कृतवान् इत्याह-व्यधादित्यादि । व्यधात् कृतवान् । कां ? अपशान्ति भवस्य पापस्य शांति उपशमं प्रजानामात्मनश्च । कदा पुरस्तात् पश्चात् । कोसौ ! शांतिः शांति म जिनः । कथम्भूतः ! दयामृतिरिव दयायाः कपायाः मूर्तिरिव शरीरमिव । पुनरपि कथम्भूतः ! मुनिः निखिलार्थसाक्षात्कारी । कथं तो व्यधात् ! स्वत एव स्वयमेव न परतः। .. मराठी अर्थ:-अनुपम पराक्रमाला धारण करणा-या शांति तीर्थकरांनी शत्रूपासून आपल्या प्रजेचे उत्तम प्रकारे पुष्कळ कालपर्यत संरक्षण केले. व राज्य केल्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली. दयेची साक्षात् मूर्ति अशा व संपूर्ण पदार्थांना जाणणाऱ्या या शोति तीर्थकरांनी स्वतः आपल्या पापाची व प्रजेच्या लोकांच्या पापांची शांति केली. .. तात्पर्यः-गृहस्थावस्थेत त्यांनी चांगल्या रीतीने प्रजेचें शत्रूपासून रक्षण केले. व तदनंतर ते मुनि झाले. त्यांनी धर्माचरणाने स्वतःच्या पापांची शांति केली व लोकांसही धर्ममागांस लाऊन त्यांची पापें दूर केली. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #228 -------------------------------------------------------------------------- ________________ राज्यावस्थायां एतत्कृत्वा वीतरागावस्थायामेतत्कृतं भगवतेत्यवाह श्रीशान्ति जिनांनी गृहस्थावस्थेत राज्यपालन फेलें व वीतरागा ____ वस्थेमध्ये कर्मक्षय केला हे सांगतात. चक्रेण यः शत्रुभयंकरण, जित्वा नृपः सर्वनरेन्द्रचक्रम् । समाधिचक्रेण पुनर्जिगाय, _ महोदयो दुर्जयमोहचक्रम् ॥ ७७ ॥ चक्रेणेत्यादि । चक्रेण रथाङ्गेन । कथम्भूतेन ? शत्रुभयंकरेण शत्रूणां भयंकर भयजनकं तेन यः शान्तिर्जिनो गृहस्थावस्थायां जित्वा ३. मिभूय नृपः चक्रवर्ती संजातः । किं तजित्वा ? सर्वनरेन्द्रचक्रं सर्वं च ते नरेन्द्राश्च राजानः तेषां चक्रं समूह । वीतरागावस्थायां किं कृतवानित्याह-समाधीत्यादि । समाधिानं तस्य चक्रं समूहो धर्म्यशुक्लध्यानप्रपंञ्चरूपः तेन । पुनः पश्चात् । जिगायः किं तहजयमोहचक्रम् दुर्जयश्चासौ मोहश्च मोहनीयं कर्म तस्य चक्रं मूलोत्तरप्रकृतिभेदप्रपञ्च । किंविशिष्टो भगवान् ? महोदयो महानुदयो गर्भावतारादिकल्याणपरंपरा यस्य सः । - मराठी अर्थ:-विरोध्यांना गर्वगलित करून सोडणाऱ्या भयंकर चक्राने सर्व राजांच्या समूहांस श्री शान्तिनाथांनी जिंसकले व चक्रवर्ति पदवी मिळविली. मुनिपद धारण केल्यानंतर गर्भावतार वगैरे पञ्च कल्याणांचे अधिनायक अशा या शान्ति... जिनांनी धर्मध्यान व शुक्लध्यानांच्या समूहाने दुर्जय असलेल्या मोहनीय कर्माच्या मूल व उत्तर प्रकृतींचा नाश केला. तात्पर्य, शान्तिचक्रवर्तीनी गृहस्थावस्थेत विरोध्याना जिंकलें व मुनि होऊन मोहकर्माला जिंकले Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #229 -------------------------------------------------------------------------- ________________ (१८७) सरागावस्थायां वीतरागावस्थायां च भगवानित्थंभूतया लक्ष्म्या शो. भितवानित्य हसराग व वीतराग या दोन अवस्थामध्ये श्री शान्ति जिन कोणत्या लक्ष्मीला धारण करीत होते हे प्राचार्य सांगतात. .. राजश्रिया राजसु राजसिंहो, रराज यो राजसुभोगतन्त्रः । आर्हन्त्यलक्ष्म्या पुनरात्मतन्त्रो, देवासुरोदारसभे रराज ॥ ७८ ॥ रांजश्रियेत्यादि । राज्ञः श्रीलक्ष्मी राजश्रीस्तया । राजसु नृपतिषु मध्ये य: शांतिनाथो र जा रराज शोभितवान् । किंविशिष्टः ? राजसिंहः राज्ञां सिंहो राजसिंहः प्रधानः। पुनरपि किंविशिष्टः ? राजसुभागतन्त्रो राज्ञां ये शोभनभोगास्तेषां तंत्र आयत्तः ते च तंत्रा आयत्ता यस्य । पुनः पश्च त् परमवीतरागावस्थायां आर्हन्त्यलक्ष्म्या अष्टमहाप्रातिहार्याद्यनन्तज्ञानादिलक्षणया । रराजति सम्बन्धः । कथंभूतः ? आस्मतन्त्रः स्वस्वरूपायत्तः। क रराजेत्य ह देवेत्यादि । देवाश्च असुराश्च देव सुराः, उदारा महती समवसरणवर्तिनी सभा उदारसभा देवासुराणामुदारसभा देवासुरोदारसभं तस्मिन् ।' सभाराजाऽमनुष्यादिति नपुंसकता । मराठी अर्थ:--राजश्रेष्ट हे शान्तिनाथ जिन नानातहेच्या सुखाच्या उपभोगामध्ये निमग्न झाले. व संपूर्ण राजांमध्ये राजलक्ष्मीने फारच शोभू लागले. व दीक्षा घेतल्यानंतर स्वस्त्र रूपामध्ये-आत्मस्वरूपापध्ये निमम होऊन अर्हन्तावस्थेतील लक्ष्मीने स्वर्गवासी, भवनवासी, व्यन्तर व ज्योतिष्क या देवांनी भरलेल्या मोठ्या सभेत (समवसरणांत ) शोभू लागले. तात्पर्य:-श्री शान्तिनाथ तीर्थकरांनी राजलक्ष्मी पुष्कळ कालपर्यन्त धारण केली. तदनंतर दीक्षा घेऊन त्यांनी चार Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #230 -------------------------------------------------------------------------- ________________ (१८८) घाति कमांचा नाश करून आर्हन्त्यलक्ष्मी प्राप्त करून घेतली. आर्हन्त्य लक्ष्मी प्राप्त होण्यास चार घातिकमांचा नाश करावा लागतो. यांचा नाश केल्यापाएन चार आत्मिक गुण प्रगर होतात. ते असेंः झानावरण कर्माच्या नाशाने अनंतज्ञान-केवलज्ञान होते. दर्शनावरण कर्माच्या नाशाने अनंत दर्शन प्राप्त होते. मोहनीय कर्माच्या अभावाने अनंत सुख मिळते. व अंतराय कर्माच्या अभावें अनन्त शक्तिमान् आत्मा होतो. आर्हन्त्यलक्ष्मी ही तेराव्या गुणस्थानांत ( सयोग केवल नांवाच्या गुणस्थानांत) प्राप्त होते. त्यावेळेस तीर्थकर प्रकृतीचा उदय होतो. त्याच्या योगें केवली जीवांना धर्मोपदेश करीत असतात. अपरमपि सरागवीतरागावस्थायां किं कि संजातमित्याहसराग व वीतराग या भावस्थामध्ये अणखी भी शान्तिनाथांना काय मिळाले हे सांगतात. यस्मिन्नभूद्राजनि राजचक्र, मुनौ दयादीधितिधर्मचकम् । पूये मुहुः प्राञ्जलि देवचक्र, ध्यानोन्मुखे ध्वंसिकृतान्तचक्रम् ॥७९॥ . यस्मिन्नित्यादि । यस्मिन् शान्तिनाथै राजनि सति । राजचक्र नृपतिसंघातः । प्राञ्जलि बद्धाञ्जलि अभूत्संजातम् । मुनौ यता सति धर्मचक्र धर्मश्चारित्रमुत्तमक्षमादिलक्षणो वा तस्य चक्र समूहः प्राजलि आत्मायत्तं अभूत् । कथम्भूतं ? दयादीधिति दया एक दीधितयः किरणाः यस्य, दया वा दीधितिः प्रकाशो यत्र । यदि वा मुनौ सकलार्थसाक्षात्कारिणि समुत्पन्नकेवलनाने सति, धर्मचक्र भगवतोऽप्रेसरं रथांग प्राञ्जलि आत्माधीनमभूत् । पूज्ये समवसरणस्थिते, धर्मोपदेशक सति Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #231 -------------------------------------------------------------------------- ________________ (१८९) मुहुः पुनः पुनः प्राञ्जलि बद्धाञ्ज, देवचक्रं इन्द्रादिदेवसंघातोऽभूत्ध्यानोन्मुखे ध्यानस्य व्युपरतक्रियानिवर्तिलक्षणस्य योगचरमसमयवर्तिनः उन्मुखे सलि । ध्वंसि विध्वंसनशीलं कृतान्तचक्रं कर्मचक्रमभूत् । मराठी अर्थ-श्री शांतिनाथ तीर्थकर राज्य करीत असतां सर्व राजे हात जोडून नम्र झाले. मुनिपद धारण केले त्यावेळी यांनी दयारूपी किरणांना धारण करणारा उत्तम क्षमादिरूप दशधर्म आपल्या स्वाधीन करून घेतला. अथवा संपूर्ण पदाथाना एकदम जाणणारे केवलज्ञान यांना झाल्यावर यांच्या पुढे धर्मचक्र नम्र होऊन चालू लागले. पूज्य अशा शांतिजिनांनी समवसरणांत बसून धर्मोपदेश केला त्यावेळी इंद्रादि देवांच्या समूहाने नम्र होऊन वारंवार हात जोडले-भक्ति केली. अयोगिकेवली. नांवाच्या चौदाव्या गुणस्थानात प्रवेश करून शेवटच्या समयीं व्युपरतक्रियानिवृत्ति नांवाच्या चौथ्या शुक्लध्यानाच्या साहाय्याने श्री शान्तिनाथ भगवन्तांनी कर्माचा नाश करून मुक्तिरमा मिळविली. स्तोता स्तुतेः फलं याचमानः स्वदोषत्याधाहस्तुतिकार स्तुतीच्या फलाची इच्छा करतात. स्वदोषशान्त्यावहितात्मशान्तिः, शान्तेर्विधाता शरणं गतानाम् । भूयाहवक्लेशभयोपशान्त्यै, शान्तिर्जिनो मे भगवान् शरण्यः ॥८॥ स्वदोषेत्यादि । स्वस्य दोषा रागादयस्तेषां शान्त्या प्रक्षयेण विहितात्मशान्तिः विहिता कृता आत्मनः शान्तिः अनंतसुखप्राप्तिरूपा येन । एवंविधाया एव शान्तेर्विधाता कर्ता । केषां ? शरणं गतानाम् । संसारमहार्णवोत्तरणार्थमुपमतानां । इत्यम्भूतः शान्तिर्जिनो स्तोता . Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #232 -------------------------------------------------------------------------- ________________ (१९०) भूयादस्तु। किमर्थ ? भवक्लेशमयोपशान्त्यै भवश्च संसारः कशाश्च दुःखानि भयानि च त्रासाः तेषामुपशान्तिरुपशमनं प्रक्षय इत्यर्थः तस्यै। कस्य ? मे मम स्तुतिकर्तुः । किविशिप्रः शान्तिः ! जिनः कारातिनेता । पुनरपि किंविशिष्टः ? भगवान विशिष्टज्ञानवान् , इन्द्रादीनां पूज्यो वा । पुनरपि किंविशिष्टः ? शरण्यः शरणेषु साधुः शरण्यः । जाता इत्यर्थः ।। ___ मराठी अर्थ:--श्री शान्ति जिनांनी आपल्या ठिकाण ध्या रागादि दोषांचा नाश कम्पन अनंत सुवरूप अशी शान्ति मिळविली. व संसारसमुद्रांतून तरून जातां यावें झणून शरण आलेल्या भव्य जीवांना परमशान्ति सुखाचा लाभ करून दिला केवलज्ञानसंपन्न, इंद्रादिपूज्य, सांचे रक्षण करणारे, कमांचा नाश करणारे श्री शान्ति जिन संसारांत उत्पन्न झालेल्या माझ्या दुःखांचा, भीतींचा नाश करणारे व माझं संरक्षण करणारे होवोत. . . तात्पर्यः- ग्रंथकाराने शांति जिनाचे स्तवन करून माझे संसारदुःख दूर करा, मी आपणांस शरण आलो आहे. अशी त्यांची प्रार्थना केली आहे.याशिवाय संसारसंबंधी कोणतेही पदार्थ त्यांनी मागितले नाहीत. कारण, भगवंताची स्तुति करण्याचे हे फळ नव्हें की पुण्यानुबंधिनी विभूति मिळविण्यांत ते पर्याप्त व्हावे; असें ग्रंथकर्ता जाणून आहे. याप्रमाणे शान्ति जिनाचे स्तवन संपले. । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #233 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १९१ ) अथ कुंथुनाथ स्तुतिः । कुन्थुप्रभृत्यखिलसत्वदयैकतानः, कुन्थुर्जिनो ज्वरजरामरणोपशान्त्यै । त्वं धमर्चमिह वर्तयसि स्म भूत्यै, भूत्वा पुरा क्षितिपतीश्वरचक्रपाणिः ॥८१॥ कुंथुप्रभृतीत्यादिः । कुन्थुः सूक्ष्मप्राणी स प्रभृतिः आदिर्येषां अखिलसत्वानां ते तथोक्ताः तेषु दया करुणा एकः प्रधानभूतः तानोऽनंती तस्याः विस्तार आमुक्तेर्यस्य स तथोक्तः । कोसौ ? कुन्धुर्नाम जिनः त्वं । किं कृतवान् वर्तयस्मि प्रवर्तितवान् । किंसत् ? धर्मच धर्मसंघातं क? इह लोके । किमर्थं भूत्यै मोक्षलक्ष्म्यै । कथम्भूतायै ! ज्वरजरामरणोपशान्त्यै ज्वर इत्युपलक्षणं सकलव्याधीनां ज्वरश्च जराच मरणच तेषामुपशांतिर्विनाशो यस्यां तस्यै। किं कृत्वा भूत्वा क्षितिपतीश्वरचक्रपाणिः चक्रं पाणौ यस्यासौ चक्रपाणिः, क्षितिपतीनां ईश्वरः स चासौ चक्रपाणिचक्रवर्ती भूत्वेत्यर्थः । कदा ? पुरा पूर्व । किमर्थं तथाविधो भूतोऽयं ! मुस्त्यै राज्यविभूतिनिमित्तं । भूत्यै इत्येतत्सदेशकन्यायेन पूर्वत्र इह चाभिसम्बध्यते । " मराठी अर्थ - कुंथु वगैरे सर्व प्राण्यावर पूर्ण दया करणारे कुंथुनाथ तीर्थकर जेव्हां गृहस्थावस्थेत होते, त्यावेळीं राज्यप्राप्तिसाठी संपूर्ण पृथ्वीचे शासन करणारे चक्रवर्ती झाले. चरत्नाच्या प्रभावाने संपूर्ण भरनक्षेत्र त्यांनी जिंकले व चक्रर्तित्व प्राप्त करून घेतलें. तदनंतर त्यांनी गृहस्थावस्थेचा त्याग केला व सर्व व्याधि, वृद्धावस्था व मृत्यु यांचा विनाश करणा-या मोक्षलक्ष्मीच्या प्राप्तिस्तव धर्मचक्र आपल्या हाती घेतलें. तात्पर्य - कुन्थुनाथ हे चक्रवतीं होते व तीर्थकरही होते. - Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #234 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १९२ ) यदि राज्यविभूतिसंपन्नो भगवास्तईि किमर्थ सा परित्यक्तेत्यत्राह कुंथुनाथ जिनांनी राज्य का सोडले हे आचार्य सांगतात. तृष्णार्चिषः परिदहन्ति न शान्तिरासा मिष्टेन्द्रियार्थविभवैः परिवृद्धिरेव । स्थित्यैव कायपरितापहरं निमित्त मित्यात्मवान्विषयसौख्यपराङ्मुखोभूत् ॥८२॥ तृष्णेत्यादि-अभूद्भवान् । कथंभूतः ? विषयसौख्यपरानखः । विषयाणां स्नग्वनितादीनां कार्यभूतं सौख्यं विषयसौख्यं तस्मिन् पराङ्मुखो निवृत्तेच्छः। किंविशिष्टः सन् ! आत्मवान्वश्येन्द्रियः । कुतस्तथाभूतः सँस्तत्पराङ्मुखोभूदित्याह तृष्णेत्यादि । तृष्णा विषयाकांक्षास्ता एवाचि. पोग्निज्वाला: परि समन्ताद्दहन्ति । ननु मानुषमात्रं ताः परितापयन्ति तस्य अभिलषितविषयाप्राप्तेः नतु चक्रवर्तिनं विपर्ययादित्यत्राह-नेत्यादि न-शान्तिरुपशम आसां तृष्णार्चिषां । कैः ? इष्टेन्द्रियार्थविभवैः इष्टा . मनोज्ञास्ते च ते इन्द्रियार्थाः स्वस्त्र विषयाः तेषां विभवाः संपत्तयस्तैः । कुतस्तैः तासां न शान्तिः? यस्मात्परिवृद्धिरेव परि समन्ताद् वृद्धिरेव उत्कर्ष एव यतस्तैस्तासां ' लाभालोभः प्रवर्तते' इत्यभिधानात् ।। .. त्रिमासा चिन्तितं कार्य त्रिकोट्या नैव पूर्यते । उक्तंच यथा लाभस्तथा लोभो लाभाल्लोमः प्रवर्धते ॥ . - कथम्भूताः परितापयन्ति ? स्थित्यैव स्वभावेनैव । पदिवा स्थियैव क्रियान्तरोपरमेणैव सन्ततभित्यर्थः । किं पुनः किंचिदपि तद्विभवैन कियते इत्यत्राह-कायेत्यादि । एते इष्टेन्द्रियार्थविभवाः कायस्य शरीरस्य परि समन्ताद्यस्तापः सन्तापः तं हरन्तीति कायपरितापहरं निमित्त कारणं भवंति न पुनस्तृष्णार्चिषां उपशान्तिकरा भवन्ति इत्यर्थः । इति एवं ज्ञात्वा आत्मवान्विषयसौख्यपराङ्मुखोभूत् ॥ मराठी अर्थः- श्री कुंथुजिनेश्वरांनी पुष्कळवर्षे चक्रवर्तिसु Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #235 -------------------------------------------------------------------------- ________________ (१९३) खाचा अनुभव घेतला. तदनंतर त्या सुखापासून त्यांना वैराग्य उत्पन्न झालें, ह्मणून त्यांनी चक्रवर्ति पदाचा देखील त्याग केला. स्त्री, नाना त-हेचे रत्नालंकार व अनेक प्रकारची भोगोपभोगाची सामग्री, जिच्यापासून इन्द्रियसौख्याची प्राप्ति होते; या सर्वापासून ते पराङ्मुख झाले. त्यांनी आपली इन्द्रिय पूर्ण ताब्यांत ठेविली. मनोवांच्छित व इन्द्रियांना तृप्त करणाऱ्या ऐश्वर्याने तृष्णानीच्या ज्वाला जास्तीच पेट घेतात. या ज्वालांचा नाश, आपणांस कितीही असले ऐश्वर्य मिळाले तरी, होत नाही. उलट यांची वाढच होते. या आशारूपी अग्नीच्या ज्वालांनी आत्मा सदोदित दग्ध होत असतो. या आशाग्नीच्या ज्वाला ज्यांना इन्द्रियांचो तृप्ति करणारे पदार्थ मिळत नाहीत त्यांनाच जाळून भस्म करीत असतील असे नाही, तर चक्रव ला देखील आपला प्रभाव या अवश्य दाखवितात. चक्रवर्तीला जरी उत्तम पदार्थ वरचेवर मिळत असतात तथापि, याही पेक्षा अधिक पदार्थ आपल्याजवळ असावेत असे त्याला वाटत असते. यास्तव तो देखील या आशाग्नीच्या ज्वालांनी सदा होरपळत असतो. भोगोपभोगाच्या पदार्थांनी केवळ शरीरास काही वेळपर्यंत सुख मिळत असेल, शरीराचा दाह मिटत असेल, परंतु या पदार्थांच्या प्राप्तीमध्ये आशाग्नीच्या ज्वालांनी होरपळमाया अंत:करणाला अणुमात्रही शांति मिळत नाही. मोगोपभोगाचे पदार्थ अग्नीच्या ज्वालांना तीन दुःखदायक मात्र बनवितात. अशा त-हेच्या विचारांनी कुंथुजिनास वैराग्य उत्पन्न झाले. - किं पुनस्तत्पराङमुखेन भूत्वा कृतमित्याहविषयसै ख्यापासून विरक्त होऊन त्यांनी काय केलें हैं ग्रंथकार सांगतात. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #236 -------------------------------------------------------------------------- ________________ बाह्यं तपः परमदुश्वरमाचरस्त्व माध्यात्मिकस्य तपसः परिवृंहणार्थम् । ध्यानं निरस्य कलुषद्वयमुत्तरस्मिन्, ___ध्यानद्वये ववृतिषेऽतिशयोपपन्ने ॥ ८२ ॥ बाह्यमित्यादि । आचरस्त्वमाचरितवान् । त्वं कुन्थुर्जिनः । किं तत् ? तपः । कथम्भूतं ? बाह्यमनशनादिलक्षणं । किंविशिष्टं ? परमदुश्चरं, परमं च तत् दुश्चरं च अतिदुष्करं । किमर्थ आच(स्वमित्याह आध्यात्मिकस्येत्यादि । अध्यात्मभक्माध्यात्मिकं तस्य तपसो ध्यानलक्षणस्य परि समन्ताबृंहणार्थं वृद्धयर्थं । अतो बाह्यं तप आचरन् ववृतिषे वर्तितवान् । क ? ध्यानद्वये धHशुक्ललक्षणे । कथंभूते ? अतिशयोपपन्ने परमातिशयं प्राप्ते । यदि का अतिशयेन भेदेन उपपन्ने युक्ते ध• म्यं हि आज्ञापायविपाकसंस्थानलक्षणैर्भेदैर्युक्तं, शुक्लध्यानं तु पृथक्त्वै. फत्ववितर्क सूक्ष्मक्रियाप्रतिपातिव्युपरतक्रियानिवृत्तिलक्षणैर्युक्तं । पु. नरपि कथम्भूते एतस्मिन्ध्यानद्वये ? उत्तरस्मिन् , आतरौद्रधHशुक्लानीति विन्यासापेक्षया उत्तरस्मिन् धर्म्यशुक्लरूपे । किं कृत्वा तथाभूते ध्यानद्वये ववृतिषे ? निरस्य । किं तत् ? ध्यानं । किंविशिष्टं ? कलु पद्वयमार्तगैद्ररूपम् । मराठी अर्थः-श्री कुन्थुजिनांनी वैराग्य झाल्यावर अतिशय कठिण असे अनशन अवमोदर्य वगैरे सहा प्रकारचे बाह्य तपश्चरण करण्यास आरंभ केला. हे बाह्य तप, अभ्यन्तरतप जें प्रायश्चित्त, विनय, स्वाध्याय वगैरे सहा प्रकारचे आहे, त्याच्या वृद्धिसाठी करावे लागते. कारण, बाह्य तपानें मनं स्वाधीन राहते. ते आपले ध्येय सोडून अन्यत्र भटकत नाही. यास्तव ते तप अवश्य केले पाहिजे. बाह्य तषाचा त्याग करून अंतस्त प करूं मटले असता ते होणे शक्य नाही. कारण, बाह्य तप नस Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #237 -------------------------------------------------------------------------- ________________ - ( १९५ ) ल्यामुळे इन्द्रिये अनावर होतात. त्यामुळे अंतस्तप होऊ शकत नाही. यास्तव बाह्य तपाची अवश्यकता आहे. बाह्य तप क अंतस्तप यामध्ये साध्यसाधन-भाव आहे. अंतस्तप साध्य होण्यासाठी बाह्य तप हे कारण मानले आहे. ज्या तपति आत्म्याकडे जास्ती लक्ष दिले जाते ते अंतस्तप होय. ध्यान चार तहेचे आहे. आर्तध्यान, रौद्रध्यान, धर्मध्यान व शुक्लध्यान, श्रीकुन्थुजिनांनी आर्तध्यान व रौद्रध्यान या दोन कुध्यानांचा त्याग केला. कारण, या ध्यानाने बाह्य पदार्थावर अतिशय आ. सक्ति उत्पन्न होते. व मनामध्ये वाईट विचार उत्पन्न होतात. या ध्यानापासून क्रमाने तिर्यग्गति व नरकगति प्राप्त होतें. धर्म व शुक्ल ध्याने ही मोक्षाची प्राप्ति करून देण्यास समर्थ असतात. श्री कुंथुजिनांनी या पुढच्या दोन ध्यानात आपली अतिशय प्रगति करून घेतली. .. ___ तत्र वर्तित्वा किं कृतंबानित्यत्रह। धर्म्य व शुक्ल ध्यान ही धारण करून प्रभूनी काय केले हे सांगतात. हुत्वा स्वकर्मकटुकप्रकृतश्चितस्रो, रत्नत्रयातिशयतेजसि जातवीर्यः । .. विभ्राजिषे सकलेवदीवविनेता, ........ व्यभ्रे यथा वियति दीप्तरचिविवस्वान् ।।४। हुत्वेत्यादि। विभाजिव भासितवान् । कथम्भूतः सन् ! विनेता प्रणेता । कस्य ? सकलवेदविधेः सकलस्य लोकालोकस्य वेदः परिज्ञानं सकलवेदः तस्य विधिः विधानं यस्मादसौ. सकलवेदविधिरागमः तस्य । किं कृत्वा ! हुत्वा दावा क्षयमुपनीय । काः ? स्वकर्मकटुकप्रकृतीः, कटुकाः विरूपकफलदायिन्यः । ताश्च ताः प्रकृतयश्च, स्वकर्मणां कटुकप्रकृत्तयः ताः । कति ? चतस्रो घातिचतुष्टयमित्यर्थः 1 . Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #238 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १९६ ) कता ल्याह - रत्नेत्यादि रस्नानां सम्यग्दर्शनादीनां त्रयं तस्य अतिशय: प्रकर्षः, स एव तेजः कर्मेन्धनदहनस्वभावत्वात् तस्मिन् । किं, विशिष्टः ? जातवीर्यः जातं प्रादुर्भुतं वीर्यं सामध्ये यस्य सः । इत्थ म्भृतो भगवान् क इव क. विश्वाजिषे इत्याह व्यभ्रे इत्यादि । विवस्वानादित्यो यथा यद्वत् विभ्राजिषे । कथम्भूतः ? दप्तिरुचिः दीप्ता रुचिर्यस्य । क : वियति गगने । कथम्भूते ? व्यभ्रे विगतान्यभ्राणि यस्मिन् ॥ मराठी अर्थ:- श्री कुन्थुजिनांनी शुक्ल ध्यानानें रत्नत्रयाची उन्नति करून घेतली, व जेव्हां रत्नत्रयरूपी अग्नि चांगला पेटला तेव्हां त्यांत कडू फल देण्यांत प्रवीण असलेल्या ज्ञानावरणादि चार प्रकृतींना समूळ जाळून टाकून त्यांचा पुरा बीमोड केला. ही चार कमैं जाळली गेल्यानें श्रीकुंथुनाथ जिनास आत्मिक सामर्थ्य पूर्ण प्रगट झाले. व त्यायोगे श्री कुंथु जिनेश्वरांनी संपूर्ण पदार्थाचे ज्ञान करून देणाऱ्या आगमाची रचना केली. निरभ्र आकाशांत सूर्य जसा आपल्या तेजस्वी किरणांनी शोभतो तसें श्री कुंथुनाथ भगवान् आपल्या आत्मिक तेजानें शोभू लागले. उक्ताफलं दर्शयन्नाह । मागें सांगितलेल्या अर्थाचा निष्कर्ष या श्लोकांत दाखवितात. यस्मान्सुनन्द्रि तब लोकपितामहाद्या, विद्याविभूतिकणिका मपि नाप्नुवंति । तस्माद्भवन्तमजमप्रतिमेयमार्याः, स्तुत्यं स्तुवन्ति सुधियः स्वहितैकतानाः ॥८५॥ यस्मादित्यादि । यस्मात्कारणात् । मुनीन्द्र यतिप्रभो लोकपितामहाद्याः लोकपितामहो ब्रह्मा आद्येो येषां ईश्वर कपिलसुगतानां ते तथोक्ताः । ते नाप्नुवंति न प्राप्नुवन्ति । कां ? तव विद्याविभूति Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #239 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १९७ ) कणिकामपि । विद्या केवलज्ञानं, विभूतिः समवसरणादिलक्ष्मीः । तव या विद्या विभृतिश्च तयोः कणिकामपि लवमपि । तस्मात्कारणावंतं कुन्थुतीर्थकरदेवं । कथम्भूतं ? अजं न जायते इत्यजः तं जन्मरहितं । पुन- . रपि कथम्भूतं ? अप्रतिमेयं अपरिमेयं, अनन्तं केवलमित्यभिधानात् । पुनरपि कथम्भूतं ? स्तुत्यं स्तवाह । इत्थंभूतं भवन्तं स्तुवंति । के ते? आर्याः गणधरदेवादिमुनयः । किंविशिष्टाः ? सुधियः शोभना धीबुद्धिर्येषां । पुनरपि कथम्भूताः ? स्वहितैकतानाः स्वस्मै हितं निःश्रेणसं तदेकस्तानो विषयो येषां ते स्वहितैकतानाः । मोक्षकांक्षिण इत्यर्थः ।। ___ मराठी अर्थ:-हे मुनिश्रेष्ठा! आपल्या ठिकाणी पूर्णज्ञान व अनुपम ऐश्वर्य आहे. आपल्या ज्ञानाचा व ऐश्वर्याचा एक लवही ब्रह्मा, विष्णु महेश सुगत कपिल वगैरे कुदेवामध्ये आढळून येत नाही. यास्तव हे जिनेश कुंथुनाथ, जन्मरहित अनंत केवलज्ञानसंपन्न स्तवनार्ह असे आपण, मोक्षकांक्षी बुद्धिमान गणधरादिकांकडून हमेशा स्तविले जात आहात. याप्रमाणे कुंथुनाथ जिनाचे स्तवन संपले. टीप:-ब्रह्मादिकांच्या अपेक्षेनें भगवंतास में विद्या व विभूतिमध्ये अधिक दाखविले त्यामुळे पुढे अजत्व आणि अप्रतिमेयत्व विशेषण जोडणे बरे दिसते. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #240 -------------------------------------------------------------------------- ________________ . ( १९८ ) अथ अरनाथ स्तुतिः । गुणस्तोकं सदुल्लंघ्य तहहुत्वकथा स्तुतिः। आनन्त्यात्ते गुणा वक्तुमशक्यास्त्वयि सा कथम् ॥८६॥ गुणस्तोकेत्यादि । गुणानां स्तोकं लवं सद्विद्यमानं 1 उल्लंघ्य अतिक्रम्य । तदहुत्वकथा तेषां गुणानां बहुत्वकथा बहुत्वकीर्तनं स्तुतिर्लोकप्रसिद्धा । सा स्तुतिः त्वयि अरतीर्थ कर देवे कथं कर्तुं शक्या ? कुतो न शक्या ? ते गुणा वक्तुमशक्या यतः । कुतस्ते तत्र गुणा वक्तुं न शक्यन्ते इतिचेत् आनन्त्यात् । . अर्थः-थोड्या गुणांला तिखट मीठ लाऊन त्यांचे मोठ्या भक्तीने वर्णन करणे यास जगामध्ये स्तुति ह्मणण्याचा प्रघात. पडला आहे. परंतु हे अर जिन, आपल्या ठिकाणी थोडकेच. गुण असते तर ते वाढवून त्यांचे वर्णन केले असते. परंतु मापले अनंत गुण आहेत. यास्तव आपली स्तुति होऊ शकत नाही. आपले जेवढे गुण आहेत तेवढ्या गुणांचे वर्णन जर आमी काही करू शकणार नाही तर आमी आपल्या गुणांचे वाढवून वर्णन कसे करणार ? यास्तव आपल्या एखाद्या दुसऱ्या गुणाच्या वर्णनास स्तुति ह्मणता येत नाही. तहि मौनं कर्तव्यमित्यवाह । र गुण वर्णन करता येत नाही तर मौन धारण करावे असे भगवंतानी झंटल्यावर आचार्य उत्तर देतात. तथापि ते मुनीन्द्रस्य, यतो नामापि कीर्तितम् । पुनाति पुण्यकर्तेर्नस्ततो ब्रयाम किंचन ॥८७॥ तथापीत्यादि । तथापि त्वद्गुणानां वक्तुमशक्यत्वपकारेणाऽपि । ते तव । मुनीन्द्रस्य गणधरदेवादिमुनिस्वामिनः । यतो यस्मात्का A N .. . । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #241 -------------------------------------------------------------------------- ________________ । रणात् । नामापि, न केवलं गुणाः । कीर्तितं स्तुतं भक्त्या उच्चारित । घुनाति पवित्रीकरोति । नोऽस्मान् । कथम्भूः स्य ते ? पुण्यकीर्तेः पुण्या प्रशस्ता कीर्तिर्वणी ख्यातिर्वा यस्य | पुण्याय वा पुण्यनिमित्तं कीर्तिः इतुतिर्यस्य स पुण्यकीर्तिस्तस्य । यत एवं ततस्तस्मात्कारणात् । ब्रयाम स्वशक्त्या भक्त्या च स्तुयाम । किंचन तव गुणलवमात्रम् । - अर्थः-पवित्र दिव्यध्वनीला धारण करणान्या आपल्या पवित्र कीर्तिने भूमंडलास भरून टाकणाऱ्या, किंवा आपली स्तुति करणान्यास पवित्र करून सोडणाऱ्या हे मुनिश्रेष्ठा ! गणधरादिकांच्या अधिपते ! आपले गुण तर दूरच राहोत केवळ नांव देखील जर आमी भक्तीने उच्चारिलें तर ते आमचे पाप नाहीसे करतें, आमांस पवित्र बनवून सोडते. ह्मणून हे जिनेश अरनाथ, आपले गुण अनंत असल्यामुळे आमी त्यांचे वर्णन करण्यास असमर्थ असलो तरी स्वशक्तीने व भक्तीने आपल्या गुणांच्या लवाच वेड्यावाकड्या शब्दांनी आली वर्णन करूं. तदेवाह गुणलव वर्णनास प्रारंभ. लक्ष्मीविभवसर्वस्वं, मुमुक्षोश्चक्रलांछनम् । साम्नाज्यं सार्वभौमं ते, जरत्तृणमिवाभवत् ॥८॥ लक्ष्मीत्यादि । ते तव । जरत्तणमिवाभव सं जातं । किं तत् ? साम्राज्यं, कथम्भूतं ? सार्वभौम सर्वभूमौ भवं सार्व. भौमं । पुनरपि कथंभूतम् ? चक्रलांच्छनं चक्रं लांछनं चिह्न यस्य । पुनरपि किंविशिष्ट ? लक्ष्मीविभवसर्वस्वं लक्ष्म्याः विभवो विभूतिः सर्वस्व आत्मीयो यस्य । कथम्भूतस्य ते. मुमुक्षोः सर्वसंगपरित्यागमिच्छोः।। मराठीअर्थ:--लक्ष्मीचे सगळे ऐश्वर्य ज्यांत एकत्र झालें Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #242 -------------------------------------------------------------------------- ________________ (२००) आहे असे चक्रवर्तित्वाचे द्योतक सर्व भरतखण्डाचे राज्य, हे वैराग्यपूर्ण जिना ? आपणांस जीर्ण झालेल्या गवताप्रमाणे वा तात्पर्य:--सांसारिक मनुष्याच्या ऐश्वर्याची शेवटची हद्द झणजे चक्रवर्तिपद प्राप्त होणे हे होय. परंतु अरतीर्थकरांस हैं सर्वोत्कृष्ट ऐश्चर्यही तुच्छ वाटले व त्यांनी त्याचा गवताच्या काडीप्रमाणे त्याग केला. अक्षय सुखाची प्राप्ति व्हावी-अखण्ड मुक्तिसाम्राज्य मिळावे ह्मणून दीक्षा घेतली. . एवमात्मगतं परमवीतरागत्वगुणं प्रदर्श्य शरीरगतं गुणं प्रदर्शयन्नाह । याप्रमाणे आत्मिक पूर्ण वैराग्यगुणाचे स्वरूप ग्रंथकाराने दाखविलें आतां श्री अरतीर्थकराच्या शारीरिक गुणाचे वर्णन ग्रंथकार करतात. तव रूपस्य सौन्दर्य दृष्टा तृप्तिमनापिवान् । घ्यक्षः शक्रः सहस्राक्षो बभूव बहुविस्मयः ॥ ८९ ॥ तवेत्यादि । तव रूपस्य त्वदीयशरीरमूर्तेः, सौन्दर्य रमणीयता दृष्टा । तृप्ति दर्शनाकांक्षापरिपूर्ति, अनापिवान्न प्राप्तवान् । कोसौ ? शक्रः । कथम्भूतः ? यक्षः द्वै अक्षिणी लोचने यस्यासौ द्वयक्षः । पश्चाबभूव संजानः । किंविशिष्टः ? सहस्राक्षः सहस्रमक्ष्णां यस्यासौ सहस्राक्षः सहस्रलोचनः । न केवलं सहस्राक्षो बभूव, बहुविस्मयः अनेका. श्चर्यश्च बभूव ।। . .. .. हे प्रभो ? आपले शरीरसौंदर्य दोन डोळ्यांनी पाहुन तृप्ति न झाल्यामुळे इंद्र हजार डोळे उत्पन्न करून आपलें देहलावण्य पाहू लागला. तथापि त्याच्या हजार डोळ्यांचे पारणे न फिटल्यामुळे तो फारच आश्चर्यचकित झाला. .. तात्पर्य- श्री अरजिनाचे सौंदर्य लोकोत्तर होते. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #243 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २०१ ) इदानीं अंतरंग मोहशत्रपराजयलक्षणं गुणं भगवतः स्तुवन्नाहश्री अरजिनांनी अंतरंग मोहशत्रचा पराजय कला यास्तव भगवन्ताच्या या गुणाचें वर्णन करतात. मोहरूपो रिपुः पापः कषायभटसाधनः । दृष्टिसम्पदुपेक्षास्त्रैस्त्वया धीर पराजितः ॥ ९० ॥ मोहरूप इत्यादि । मोह इत्युपलक्षणं ज्ञानावरणाविघातिकर्मणाम् । मोहो मोहनीय कर्म रूपं स्वभावो यस्य स मोहरूपः । कोसौ ? रिपुः शत्रुः । कथम्भूतः ! पापः पापरूपः । घातिचतुष्टयं हि पापमुच्यते ' सद्वेद्यमानममोत्राणि पुण्यम्, अतोन्यत्पाप' मिति वचनात् । पुनरपि कथम्भूतः ? कषायभटसाधनः । कषाया एव भटास्त एवं साधनं सैन्यं तंत्रं यस्य । इत्थम्भूतो रिपुस्वया मुनींद्रेण पराजितो निर्मूलितः । हे धीर परिषहादिभ्योऽक्षोभितं चिच । केः स्वेत्याह दृष्टीत्यादि । दृष्टिः सम्यग्दर्शनं पद्यते गम्यतेऽर्थो यया सा पत् प्रतिपतिः । समीचीना पत् संपत् सम्यग्ज्ञानमित्यर्थः । उपेश्वा परमौदा1 सीन्यलक्षणं चारित्रं । दृष्टिश्च सम्पचोपे ना च ता एवात्राणि प्रहरणानि तैः ॥ मराठी अर्थः- परिवह, उपसर्ग इत्यादिकापासून तिळमात्रही न भिणान्या है धीर अरजिना ! नरकादि कुगतिमध्ये ढकलून देणान्या व कषायरूपी शूर सैन्य ज्याने स्वतः जवळ बाळगले आहे अशा दुष्ट मोहरूपी शत्रूंस आपण सभ्यग्दर्शन, सभ्यग्ज्ञान व सम्यक् चारित्र या तीन अमोघ अस्त्रांनी पूर्ण जिंकिलें. विशेष स्पष्टीकरणः-या लोकांत ' मोहरूप' हा शब्द आला आहे त्याचा अर्थ केवळ मोहनीय कर्म असाच नव्हे. ज्ञानावरणादि चार पातिकमें' असा मोह या शब्दाचा अर्थ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #244 -------------------------------------------------------------------------- ________________ :":": ":-: - : " : " R ". - ": ... (२०२) होतो. जसें मांजर घरांत शिरेल बरें का ? असे आपण ह्मणतो. येथे मांजराने मात्र घरति शिरू नये, इतर प्राणी शिरल्यास काही हरकत नाहीं; असा जर कोणी विपरीत अर्थ केल्यास आपण सास 'वेडा आहे ' असें मणं. तेव्हा या ठिकाणी मांजर या शब्दानें मांजराचा बोध होऊन इतर प्राण्यांचा देखील बोध होतो. तद्वतच मोह या शब्दाचा देखील अर्थ समजावा. या चार घाति कर्मामध्ये मोहकर्म हैं बलाढ्य आहे. 'मुनिजन याचाच प्रथम नाश करतात. जोपर्यंत या कर्माचा नाश होणार नाही तोपर्यंत केवलज्ञानाचा उदय होणे अशक्य आहे. प्रथमतः मोहनीय कर्म नष्ट होते. यांचा नाश झाल्यावर तदनंतर ज्ञानाचरण, दर्शनावरण व अंतराय या तीन कमांचा नाश करपास फारच सोपे जाते. मोह कर्माच्या आश्रयाने ही कमें आपले प्रभुत्व आत्म्यावर दाखविनात. मोह कर्माला सर्व कमांचा राजा असें मटले आहे. राजाला जिंकल्यावर त्याचें सैन्य जिंकण्यास उशीर लागत नाही. ही तीन कमें देखील समर्थ असल्यामुळे यांना देखील मोह असें बटले आहे. मो. हनीय कर्माचा श्री जिनाने विध्वंस केला याचा अर्थ जिनाने मोहकर्मासह तीन कमांचा नाश केला असाच होतो.. ज्यावे स याकर्माचा नाश होतो त्यावेळेस मुनीश्वरांस श्री जिन अशी संज्ञा प्राप्त होते. या चार कर्माना घातिकम किंवा पापकमे असे ह्मणतात. यास्तव प्रथमतः अरजिनांनी या पापकर्मास मोहजयाचब्जातं तद्दर्शयन्नाह-- मोहकर्माचा पराभव केल्यावर अरतीर्थकरांना काय प्राप्त __ झाले हैं दाखवितात. कंदर्पस्योधुरो दर्प स्त्रैलोक्यविजयार्जितः। Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #245 -------------------------------------------------------------------------- ________________ (२०३) हेपयामास तं धीरे, त्वयि प्रतिहतोदयः ॥ ९१ ॥ कंदर्पस्येत्यादि । कंदर्पस्य कामदेवस्य । उधुरः उत्त्रण उत्कटः। दर्योऽहंकारः । कथम्भूतः ! त्रैलोक्यविजयार्जितः लोक्यस्क वि-- नबस्तन अर्जित उपार्जितः । हेपयामास लज्जा नीतवान् । ते कं. दर्ष । कथम्भूतः सन् ! प्रतिहतोदयः प्रतिहतो विनाशित उदयों बस्यासौ प्रतिहतोदयोऽलब्धास्पदः । क ! त्वयि । कथम्मूते। धीरे अक्षुभितचित्ते। : मराठी अर्थः - संपूर्ण त्रैलोक्याला जिंकल्यामुळे उत्पन्न झालेला मदनाचा उत्कट गर्व, धीर अशा हे अर जिनेश, आपल्यावर बिलकुल प्रभाव चालवू शकला नाही. उलट मी त्रैलोक्यास देखील जर्जर करून सोडलें असें मणणाया मदनाच्या गर्वाने मदनासच लाजविलें. . तात्पर्यः-श्री अरजिनेश्वराने जसा मोहाचा पराभव केला तसा या मदनांचाही पराभव केला. मदनास, मी त्रैलोक्यात जिंकलें आहे; मास्यासारखा शूर कीणं आहे, असे वाटत होते. त्याने सर्व त्रैलोक्य वश केले होते. परंतु श्री जिनेश्वरास तो आपल्या कह्यांत आणू शकला नाही.... एकदा रति व मदन हे विहार करण्यासाठी निघाले असता त्यांनी वाटेंत श्री जिनेश्वरास पाहिले. त्यावेळेस रति व मदन यांच्यामध्ये जो मजेदार संवाद झाला त्याचे येथे वर्णन केल्यास तें विसंगत दिसणार नाही असे वाटते. ते वर्णन असें कोऽयं नाथ जिनो मवक्तव वशी हुँ हुँ प्रतापी प्रिये । हुं हुं तर्हि विमुंच कातरमते शौयोवलेपक्रियाम् । मोहोऽनेन विनिर्जितः प्रभुस्सौ. ताकिंकराः के क्यम् । इत्येवं रतिकामजल्पविश्यः स.श्रीजिनः पातु वः ॥१॥...... Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #246 -------------------------------------------------------------------------- ________________ (२०४) रति-प्राणनाथ, हे कोण आहेत ! मदन-हे जिनेश्वर आहेत, .: रति-आपण सर्व विद्याला स्वताच्या आधीन केले आहे ना? मग यांनाही वश केलेच असेल? . . मदन-प्रिये, हे फारच थोर आहेत. हे माझ्या स्वाधीन कसमें होतात. यांच्यापुढे माझी दाळ बिलकुल शिजली नाही. यांना पाहिले की माझ्या अंगांत कापरेंच भरते. . . रति-वाहवा, तर मग धापण पुरे भ्याड आहात असेच ना! आणि माझ्यापुढे जे आपल्या शौर्याचे पोवाडे आपण गाता ते केवळ आपला भित्रेपणा दिसू नये एवढ्याच करितां ___ मदन-प्रिये, तूं माझ्यावर भित्रेपणाचा जो आरोप केलास तो व्यर्थ आहे. अग राजाधिराज व पराक्रमी अशा मोह सम्रादवा देखील यांनी युद्धांत पराभव केला तर मग आमी तर शा मोह सम्रादाचे नोकर. आमचा श्रीजिनेश्वरापुढे काय पार. याप्रमाणे ज्यांना पाहून ति व मदन यांच्यामध्ये असा संवाद झाला ते श्रीजिनेश्वर सतत संरक्षण करोत. . मेहे कन्दर्पे च विनिर्जिते यज्जातं तद्दर्शयन्नाह । - भगवंतांनी मोहक मदन यांना जिंकल्यावर पुढे आणखी काय केलें ग्रंथकार सांगतात. आयत्त्यां च तदात्वे च, - . दुःखयोनिर्दुरुत्तरा। तृष्णानदी त्वयोत्तीर्णा, विद्यानावा विविक्तया ॥ ९२ ॥ प्रायस्यामित्यादि । तृष्णव नदी तृष्णानदी । त्वया भरा। Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #247 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २०५ ) उत्तीर्णा तृष्णानद्या दूरे भगवान्व्यवस्थित इत्यर्थः ॥ कया ! विद्यानावा विद्यैव नैस्तथा । कथम्भूतया ? विविक्तया विशुद्धया निर्दोः षया । किंविशिष्टासौ ? दुरुत्तरा दुःखेन महता कष्टेन उत्तीर्यते इति । पुनरपि कथम्भूता ! दुःखयोनिः दुःखस्य योनिरुत्पत्तिहेतुः । कदा है आयस्यां च परलोके तदात्वे च इहलोके । चकार उभयत्र परस्परसंमच्चये ॥ ... .... . मराठी अर्थ:-हे प्रभो, निर्दोष ज्ञानरूपी नौकेने इह परलोकी दुःखोत्पत्ति करणारी व मोठ्या कष्टाने जी तरू शकू अशी आशारूपी नदी आपण तरून गेला... .. ____ तात्पर्य-जेव्हां मोह व मदन यांचा पराभव श्रीजिनेश्वरांनी केला तेव्हां त्यांना निर्मल ज्ञानाची प्राप्ति झाली. व जेवहां ज्ञानरूपी नोंका त्यांच्या हातांत आली तेव्हां दुलेध्य अशी आशानदी देखील तरून ते पर तीराला जाऊन पोहोचले. ___मोहकामतृष्णोन्मूलने च यज्जातं तद्दर्शयन्नाइ । मोह, काम व आशा या त्रयीला जिंकल्यावर भगवंतांना __ काय प्राप्त झाले हे दाखवितात. अन्तकः क्रन्दको नृणां, जन्मज्वरसखा सदा। त्वामन्तकान्तकं प्राप्य, .... व्यावृत्तः कामकारतः ॥ ९३ ॥ अन्तक इत्यादि । अन्तको यमः । कथम्भूतः ! क्रन्दक: आक्रन्दनहेतुः । केषां ? नृणां । पुनः कथम्भूतः ? जन्मज्वरसखा जन्म च स्वरश्च तयोः सखा । कदा ! सदा सर्वकालं । स इत्थम्भूतोऽन्तको व्यावृतः उपरतः ! कस्मात् ! "कामकारतः कामेर इच्छया करणं कामकारः तस्मात्कामकारतः यहन्छावृत्तितः । स्वपि प्रतिहतेन्छः संपन्न Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #248 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २०६ ) इत्यर्थः । किं कृत्वासौ ततो व्यावृत्तः ? प्राप्य । कं ! त्वां अरतीर्थकरदेव । कथम्भूतं ? अन्तकान्तकं अन्तकस्य यमस्य अंतकं विनाशकं ॥ । मराठी अर्थः-यम हा मनुष्यादि प्राण्यांना रडविणारा आहे. व तो जन्म व ज्वरादि रोगांचा मित्र आहे. परंतु हे जिनेश, आपण त्या यमाचाही नाश करणारे असल्यामुळे यम हा आपण होऊनच आपल्याकडे पाठ करून निघून गेला. तात्पर्य पमाला जिनेशांनी जिंकले घणून ते अविनाशी पदास पोहोचले. व जन्म ज्वरादिकांची श्रीजिनांनी नाश केल्यामुळे त्यांच्या मित्राचा-यमाचा त्यांना नाश करता आला. ननु भगवंति मोहादिप्रक्षयः कुतोऽवगत इत्याहश्री जिनांच्या ठिकाणी मोहादिकांचा अभाव झाला हैं आपण , कसे जाणलें या शंक, उत्तरभूषावेषायुधत्यागि, ... विद्यादमदयापरम् ॥' रूपमेव तवाचष्टे, धीर दोषविनिग्रहम् ॥ ९४ ॥ भूषेत्यादि । तव रूपमेवाचष्टे कथयति । क. दोषविनिग्रह दोषस्य मोहादेविनिग्रहं प्रक्षयं । धीर भरस्वामिन् । कयम्भूतं रूपं ? भूषावेषायुधत्यागि । भूषा भलंकार; । कटककटिसूत्रादिः । वेषः शरीरोत्कर्षः उद्धततादिः । आयुधं प्रहरणं । तानि सजतीत्येवंशीले । पुनरपि कथम्भूतं ! विद्यादमदयापरं परमज्ञानोपशमकारुण्यतंत्रम् ॥ मराठी अर्थ:-हे धीर अरजिनेश, कटक कुंडल, कमर- : पहा इत्यादि अलंकार व वेष आणि नाना त-हेची आयुधे-शा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #249 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २०७ ) यांनी रहित व निर्मल ज्ञान, पूर्ण इंद्रियजय व परम दयेनें भरलेलें असें हे आपले स्वरूपच, आपण मोह, मदन व मृत्यु यांचा नाश केला आहे असे आह्यांसं स्पष्टपणे सांगत आहे. - अपरमपि तन्निग्रहे यज्जातं तद्दर्शयन्नाह-- . - मोहादिकांचा विनाश केल्याने श्री जिनशास काय प्राप्त झाले हे सांगतात. समंततोगभासांते, परिवेषेण भूयसा ॥ तमो बाह्यमपाकर्णि __मध्यात्म ध्यानतेजसा ॥ १५ ॥ समंतत इत्यादि । समंततः सर्वतः अंगमासां शरीरतेजसा । ते तव परिवेषेण परिमण्डलेन । कथम्भूतेन ? भूयसा महता तमोऽन्धकारः । कथम्भूतं ? बाह्यं । अपाकीर्ण ध्वस्तं । अध्यात्ममभ्यंतरं तमो ज्ञानावरणादिलक्षणं ध्यानतेजसा अपाकीर्णम् । मराठी अर्थ:-हे अरजिनेश १ चोहीकडे पसरलेल्या आपल्या शरीराच्या मोठ्या प्रभेने आपण बाह्य अंधकाराचा नाश केला व ध्यानरूपी तेजाने आत्म्यामध्ये पसरलेला ज्ञानावरगादिरूपी अंधकार आपण नाहींसा केला. एवमपायातिशयं स्तुत्वा भगवतः पूजातिशयं स्तोतुमाहश्रीजिनाच्या मोहविनाशादि अतिशयाची स्तुति करून ग्रंथकार श्री जिनाची सर्वजनपूज्यता दाखवितात. सर्वज्ञज्योतिषोद्भूत स्तावको महिमोदयः। ....: Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #250 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २०८ ) कं न कुर्यात्प्रणनं ते, सत्वं नाथ सचेतनम् ॥ ९६ ॥ सर्वज्ञेत्यादि । (१) सर्वज्ञस्त्र ज्योतिरनतज्ञानं तेन उत्कर्षण उद्भूतो जातः । कोसौ ? महिमोदयः महिम्नो माहात्म्यस्य उदयः प्रादुर्भावः । किविशिष्टः ? तीवकस्त्वदीर: । क न कुर्यादपि तु कु. यदेिव । कं ? सत्वं । प्राणिनं. । कथम्भतं ? सचेतनं गुणदोषविवेकचतुरं। कथम्भूतं कुर्यात् ? प्रणानं प्रणमनशीलं । ते तव ॥.. . मराठी अर्थः - हे अर प्रभो ! सर्व पदार्थांना जाणणा-या आपल्या ज्ञानरूपी ज्योतीने-प्रकाशाने प्रगट झालेले आपले महत्व-पूज्यत्व कोणत्या गुणदोषांचा विचार करणाऱ्या प्राज्याला नम्र बनविणार नाही बरें ? आपले माहात्म्यच असें आहे की ते सर्व प्राण्यांना आपल्या पायांचे भक्त बनविते. । अथेदानी भगवतो वागतिशयं स्तुवन्नाह । आतां श्रीजिनाच्या वचनांचे दिव्य ध्वनीचे माहात्म्य सांगतात. तव वागमृतं श्रीमत्, सर्वभाषास्वभावकम् । - प्रीणयत्यमृतं यदत्, प्राणिनो व्यापि संसदि ॥ ९७ ॥ तवेत्यादि । तव संबधि वागेव मृत वागमृतं अनंतसुखहेतुतया प्राणिनामाप्यायकत्वात् । कथम्भूतं ? श्रीमत् यथावन्निखिलार्थप्रतिपाद. नलक्षणा श्रीविद्यते यस्य त छीमत् । पुनरपि कथम्भून ! सर्वभाषास्वभावकम् सर्वभाषा स्वभावो यस्य तदित्थम्भूतं । तव वागमृतं प्रीणगति सन्तर्पयति । कान् ! प्राणिनः । किंवत् ? अमृतं यद्वदमृतं यथा । किविशिष्टं ! व्यापि । क ? संसदि समवसरणरूपायाम् ॥ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #251 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २०९ ) मराठी अर्थ - हे प्रभो अर जिनेश ! प्राण्यांना अनन्त सुखाची प्राप्ति करून देण्यास कारण असलेलें दिव्यध्वनिरूप अमृत, संपूर्ण पदार्थांना प्रतिपादन करण्याच्या शक्तीनें युक्त आहे व तें सर्व भाषांमध्ये परिणत होतें. भिन्न भिन्न भाषा जाणणाऱ्या प्राण्यांना आपला दिव्यध्वनि सर्व भाषेत परिणत होतो असे झटलें आहे. अशा तऱ्हेचें हें वचनामृत संपूर्ण सम वसरणांत व्यापून राहते व तें अमृताप्रमाणे प्राण्यांना तृप्त करते सुखी करतें. नन्वेकान्तेऽपि वाचो वास्तवार्थप्रतिपादकत्वेन प्राणिनां संवर्षकत्वसम्भवान्न कश्चिद्भवदीयवचोतिशयः सम्भवतत्यिाहएकान्त मतांत देखील एकान्ताचें स्वरूप दाखविणान्या वचनांनीं वस्तूंचें खरें स्वरूप समजतें व त्यापासून मनास आनंद होतो यास्तव आपल्याच वचनाला महत्व कसे देता येईल ? एकान्तवचन देखील महत्वाचे आहे या शंकेचें उत्तर ग्रन्थकार देतात. अनेकान्तात्मदृष्टिस्ते सती शून्यो विपर्ययः || ततः सर्व मृषोक्तं स्या- . तदयुक्तं स्वघाततः अनेकान्तेत्यादि । ते तव या अनेकान्तात्मदृष्टिरनेकान्तात्मकं मतं सा सती सत्या 1 विपर्ययः एकान्तदृष्टिरूपः शून्योऽसत्यः । यथा चैकान्तोऽसत्यस्तथा ' अन्वर्थसंज्ञ' इत्यादौ प्ररूपितम् । ततः एकान्ताश्रयेण निरवशेषं मृषाऽसत्यमनृतमुक्तं स्यात् । कथं पोतं तत्स्यादिति चेत् तदयुक्तं यतस्तर्या एकान्तदृष्ट्या अयुक्तं सर्वं वक्तुमनुचितं । कुतस्तया तदयुक्तं ? स्वघाततः स्वशब्देन सदसदाद्येकान्तो गृह्यते । स्वस्य Jain Educationa International -- For Personal and Private Use Only Page #252 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २१०) घातः स्वघातस्त स्मात् । नहि नीलसुखादिपदार्थप्रपंचप्ररूपणया शून्यैकान्तः सत्ताधेकान्तो वा न विरुध्यते यतस्तया स्ववातो न स्यात् । ___ मराठी अर्थ:-हे अर प्रभो ! आपले अनेकांतात्मक मत खरे आहे. व इतरांनी कल्पिलेले एकांत मत असत्य. अनेकांत मत खरे कसे व एकांत मत खोटे का याचे वर्णन 'अन्वर्थसंज्ञः सुमतिर्मुनिस्त्वं ' या स्तोत्रामध्ये केले आहे. यास्तव एकांताच्या मते जे पदार्थस्वरूप वर्णिले जाईल ते सर्व असत्य आहे-अयोग्य आहे. एकांत दृष्टीने पदार्थस्वरूप वर्णिले जाणार नाही. जर एकांतदृष्टीने देखील पदार्थांचे वर्णन आह्मांस करतां येईल तर, शून्यैकांत, सत्ताद्वैत, वगैरेचा विरोध आह्मी कसा करूं शकू ? आमी या एकांत पदार्थाचा विरोध करतो- त्यांचे खंडन करू शकतो. यास्तव ते एकांतमत असत्य आहे. अं. तरंग पदार्थ आत्मा, ज्ञान, सुख वगैरे व बाह्य पदार्थ पुद्गलादि जड वस्तु या आपणास अनुभवास येतात. यांची आह्मी सिद्धि करूं शकतो. आमचे सर्व व्यवहार हे पदार्थ मानल्याने सुरलोत चालतात. यास्तव शून्यकांत मत असत्य आहे. तसेच सुखदुःख ज्ञान, शक्ति वगैरे गुण भिन्न भिन्न आत्म्यामध्ये दि. सतात. व जडपदार्थामध्येही तदनुरूप गुण दिसून येतात. ह्मणून ब्रह्मवादही खोटा आहे असें मणण्यास काय हरकत आहे. यावरून एकांतवाद खोटा आहे हे सिद्ध होते. नन्वनेकांते विरोधादिदोषसम्भवात्कथमसौ युक्त इत्याशंक्याह--- अनेकांत मतांत विरोधादिक आठ दोष उत्पन्न होतात यामुळे हे मत योग्य कसे मानावें या शंकेचे उत्तरये परस्खलितोनिद्राः स्वदोषेभनिमीलिनः । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #253 -------------------------------------------------------------------------- ________________ । २११) तपस्विनस्ते किं कुर्यु रपात्रं त्वन्मतश्रियः ॥ ९९ ॥ ये इत्यादि। ये एकांतवादिनः परस्मिन्ननेकांते स्खलित दोषो विरोधादिस्तस्मिन्नुन्निद्राः न्यपगतनिद्राः तदर्शने पटवः, स्वदोषभनिमीलिनः स्वस्मिन्सदायेकांते सुखनीलादेविरोधादिदोषे इभनिमीलनं येषां । यथेभः पश्यन्नपि अपश्यन्निव वर्तते तथैते स्वदोषं पश्यं. तोऽपि न पश्यंतीति । कथम्भूतास्ते ? तपस्विनो वराकाः । किं स्व. पक्षसाधनं परपक्षदूषणं वा कुर्युः ? नैव । कुतः ? अपात्रं अभाजनं ते यतः । कस्याः ! त्वन्मतश्रियः तव मतं त्वन्मतं द्वादशांगादिलक्षणं तस्य श्रीर्यथावद्वस्तुस्वरूपविवेचकत्वं तस्याः । __ मराठी अर्थः-एकांतवादी अनेकांतमतामध्ये विरोधादि दोष आहेत असे अणून ते दाखविण्यास सदा आपली तयारी दा. खवीत असतात. व शून्यकांत, सत्ताद्वैत वगैरे एकांतांतील दोषाकडे हत्तीप्रमाणे दुर्लक्ष्य करितात. जसे हत्ती पदार्थांना पहात असनही पहात नसल्याप्रमाणे दाखवितो. तद्वत् हे ए. कांतवादी देखील आपल्यामतांतील दोषाकडे पहात असूनही पक्षपातवश होऊन एकांतमतच निर्दोष आहे असे मानतात. पक्षपातग्रस्त झालेले हे एकांतवादी स्वपक्षसिद्धि व परपक्षखंडन कसे करू शकतील. असो. हे अरजिनेश ! हे एकांतवादी आपल्या द्वादशांगवर्णित पदार्थाचे निर्दोष वर्णन करण्यास अपात्र आहेत-अयोग्य आहेत. - विशेष स्पष्टीकरण--अनेकांतामध्ये विरोधादिक आठ दोष उत्पन्न होतात; यामुळे ते मत ग्राह्य नाही असे एकांतवादी लोक मणतात. परंतु विचार केला असता त्यांचे आणणे योग्य दिसत नाही. परंतु ते आठ दोष कोणते व त्यांचा अनेकांत Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #254 -------------------------------------------------------------------------- ________________ (२१२) बादामध्ये कसा प्रवेश झाला याचे एकांतवाद्याच्या तर्फे वर्णन करून त्या सर्व दोषांचा परिहार करून अनेकांत वाद सर्वथा निर्दोष आहे हे सिद्ध कव. १ विरोध-एका पदार्थामध्ये परस्परविरोधी दोन स्वभाचांची कल्पना केली ह्मणजे किंवा हे दोन धर्म त्या पदार्थात मानले झणजे तेथे विरोध दोष उत्पन्न होतो. जसें अग्नि शीतल व उष्ण ही आहे असे मानणे. हे मानणे विरोध दोप सहित आहे. तसेच अनेकांतमत ही पदार्थामध्ये परस्परविरुद्ध असे अस्तित्व व नास्तित्व हैं दोन धर्म मानते, यामुळे या मतांत हा विरोध दोष उत्पन्न होतो. कारण जेथें अस्तित्व आहे तेथे नास्तित्व राहणे अशक्य आहे. जेथे नास्तित्व आहे तेथें अस्तित्व रहात नाही. २ वैयधिकरण्य-ज्यांचा आधार भिन्न भिन्न आहे अशा दोन स्वभावांची एका पदार्थात कल्पना करणे यास वैयधिः करण्य दोष ह्मणतात. जसें स्त्रीत्वधर्माचा आधार स्त्री आहे व पुरुषत्व धर्माचा आधार पुरुष आहे. परंतु या दोन्ही धर्माची -स्वभावांची एका आधारामध्ये कल्पना केली मणजे हा दोष उत्पन होतो. परंतु अनेकांत मत दोन भिन्न आधारामध्ये राहणाऱ्या अस्तित्त्व, नास्तित्व धांची एका आधारामध्ये का ल्पना करते. अस्तित्व हे भावात्मक पदार्थामध्ये राहते व नास्तित्व हे अभावात्मक पदार्थामध्ये राहते. गाढवाच्या शिंमा: मध्ये नास्तित्व धर्म आहे व पदामध्ये अस्तित्व धर्म आहे. परंतु यांची एकाच आधारामध्ये कल्पना करणे. जसे घागर आहे व नाहींही, असें ह्मणणे. ३ अनवस्था- ज्या रीतीने पदार्थामध्ये एक धर्म मानतो व ज्या रीतीने आपण दुसरा धर्म मानतो त्याच रीतीने याचा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #255 -------------------------------------------------------------------------- ________________ (२१३ ) माणे त्या प्रत्येकवर्मामध्ये तेच धर्म मानीत जाणे. पदार्थामध्ये अस्तित्व धर्म व नास्तित्व धर्म ज्याप्रकारे मानतात त्याचप्र काराने त्या प्रत्येक अस्तित्व नास्तित्व धर्मामध्ये पुनः देखील तेचतेच धर्म अनेकांत मत मानते. योग्यप्रमाणाने-पद्धतीने प. दार्थाच्या परंपरेची कल्पना करणे सोडून देऊन वाटेल त्या रीतीने पदार्थांच्या परम्परेची कल्पना करीत बसल्याने पदार्थाच्या परम्परेचा शेवट लागत नसल्यामुळे अनवस्था दोष उत्पन्न होतो. संकर--ज्या रूपाने अस्तित्व धर्माची आपण कल्पना करितो त्याचरूपाने-रीतीने नास्तित्व धर्माची देखील कल्पना. करणे. यास संकर मणतात. ५ व्यतिकर-वस्तु ज्या रीतीने भेदात्मक किंवा अस्तित्वात्मक मानली जाते त्याच रीतीने ती अभेदात्मकच किंवा नास्तित्वधर्मत्मकच मानणे यास व्यतिकर. ह्यणतात. एकमेकांचा स्वभाव एकमेकामध्ये मानणे, यास व्यतिकर ह्यणतात. ६ संशय - वस्तु अस्तित्वधर्म व नास्तित्व धर्मानी युक्त आहे असे मानले तर वस्तु या दोन धर्मापैकी कोणत्या धर्माने युक्त आहे याचा निश्चय होत नाही. यास संशय दोष ह्मणतात. ७ अप्रतिपत्ति--वस्तूचे ज्ञान न होणे. जेव्हां व स्तूच्या स्वभावाविषयी मन साशंक होते त्या वेळेस वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान होत नाही. हा अप्रत्तिपत्ति नांवाचा दोष अनेकांतामध्ये संभवतो. कारण, त्या मतांत वस्तु अनेकधर्मात्मक मानली आहे. परंतु तद्धर्मात्मक वस्तुचे ज्ञान होत नाही. ८ अभावः -त्या वस्तूचे ज्ञान न झाल्यामुळे व तिचे अ. स्तित्व जाणण्याचा दुसरा मार्ग नसल्यामुळे, अभाव दोष उ' स्पन्न होतो. अनेकधर्मात्मक वस्तूचे ज्ञान न झाल्यामुळे तिचा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #256 -------------------------------------------------------------------------- ________________ (२१४) अभाव आहे असे आह्मी प्रणतो. याप्रमाणे हे आठ दोष बनेकांत वादामध्ये उत्पन्न होतात. - वर जे अनेकांतवादामध्ये दोष दाखविलें ते खरोखरच त्यांत आहेत किंवा व्यर्थच त्याच्यामाथी ते लादले आहेत. हे पुढल्या विवेचनावरून स्पष्ट होते. प्रथमतः विरोध दोष अनेकांतामध्ये आहे किंवा नाही हे पाहूं. वस्तूमध्ये अनेक धर्म आहेत. जसे एखादा वादी ज्यावेळेस परमताचे खंडन करतो त्यावेळेस त्याचे भाषण केवळ खंडन. परच असते असे नाही. जर त्याचे भाषण खंडनपरच मानले तर ते त्याच्या पक्षाचे देखील खण्डनच करील. परंतु असें नाही. त्याचे भाषण स्वपक्षाचे मण्डन करीत असते व इतरपक्षाचे खण्डन करीत असते. अर्थात या दोन स्वभावांनी भरलेले असते. एका मनुष्याचे अनेक व्यक्तींशी भिन्न भिन्न नाते असते. व निरनिराळ्या अपेक्षांनी सिद्ध होते. यामुळे ते युक्तियुक्त मानले जाते. व तसले आपेक्षिक स्वभाव त्यामध्ये आहेत हे सिद्ध होते. याचप्रमाणे वस्तूमध्ये अस्तित्व नास्तित्व वगैरे अनेक गुण आहेत. हे जरी विरुद्ध आहेतसे वाटते, परंतु अपेक्षांच्या सहायाने यांतील विरोध दूर करता येतो. विरोध त्या ठिकाणीच आढल्न येतो, जेथे जे नसते तेथे मानले झणजे. जसे गाढवाला शिंग नसतांनाही ते आहे असे मानल्याने. परंतु अस्तित्व नास्तित्व हे धर्म वस्तमध्ये आझाला अविरुद्ध असलेले आढळून येतात. यामुळे यामध्ये विरोध नाही. जसे घागर ही स्वरूपाने आहे व ती पटरूपानें नाहीं ह्मणजे कापडासारखी नाही. तेव्हां ती अमुक रीतीने आहे व अमुक रीतीनें नाहीं हे आपण प्रत्यक्ष तिचे स्वरूप पाहून देखील जाणू शकतो. ज्या रीतीने ती घागर अस्तित्व स्वभावाला धा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #257 -------------------------------------------------------------------------- ________________ (२१५.) रण करते त्याच रीतीने ती नास्तित्व स्वभावास धारण करते असे जर स्याद्वाद मणत असला तर तो अवश्य सदोष झटला गेला असता. स्याद्वादाने वस्तूमध्ये अनेक धर्माची सिद्धि करता येते. जीवाचा ज्ञान दर्शन मूळ स्वभाव आहे झणून त्यास जीव ह्मणतां येते. व प्रमेयत्वादि धर्माचेही त्याच्या ठिकाणी अस्तित्व असल्यामुळे त्यास अजीव असेंही झणता येते. यास्तव सकद्दशनी विरुद्ध वाटणारे गुण देखील स्याद्वाद दृष्टि प्राप्त झाली मणजे अविरुद्ध वाटू लागतात. पदार्थामध्ये विरुद्ध धर्म असतातच. तथापि त्यायोगे कोणतीही हानि होत नाही. जसें ग. जाननाचे अर्धे शरीर मनुष्याकृति धारण करतें व अर्धे शरीर हत्तीच्या तोंडाचे स्वरूप धारण करते. अ.पण नृसिंहाकडे पहा तेथेही हाच प्रकार; तोंड सिंहाचे व सर्व शरीर मनुष्याचें. झाडाचा बुंधा स्थिर असला तरी त्याच्या फांद्या वाऱ्याने हलत असतात. तेव्हां चलाचलत्व हे विरुद्ध धर्मही त्यामध्ये राहूं शकतात. यास्तव शीत व उष्ण हे धर्म जसें एकत्र राहत नाहीत तद्वत् अस्तित्व नास्तित्व हे विरुद्ध धर्म एकत्र राहू शकत नाहीत असे मणणे चुकीचे आहे, हे सिद्ध होते. धूपारतीचा वरचा भाग गरम असतो व खालचा भाग थंड असतो. यावरून शीतोष्णधर्म देखील एका वस्तूमध्ये अविरुद्धपणे राहू शकतात, हे सिद्ध होते. याचप्रमाणे वैयधिकरण्य नांवाचा दोषही अनेकांत वादांत प्रवेश करीत नाही. अस्तित्व नास्तित्व हे दोन धर्म जर भित्र भिन्न वस्तूमध्ये आढळून आले असते-यांचे आधार जर भिन्न असते तरच हा दोष या स्याद्वादामध्ये आढळून आला असतां. परंतु हे दोन धर्म एकाच आधारामध्ये राहू शकतात. याचप्रमाणे वर सांगितलेली उदाहरणे येथेही उपयोगी पडतील. अनवस्था-हाही दोष या मताचा आश्रय करीत नाही, Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #258 -------------------------------------------------------------------------- ________________ जैनमतामध्ये पदार्थांचे वर्णन दोन रीतीने करितात. त्या दोन रीती द्रन्यार्थिक व पर्यायार्थिक या दोन नयाचा आश्रय घेतला हणजे सिद्ध होतात. वस्तूमध्ये सामान्य व विशेष असे धर्म आहेत. हे पर्यायार्थिक दृष्टीने वर्णन केले आहे. द्रव्यार्थिक दृष्टीने वस्तु अभेदस्वरूप आहे. यावरून वस्तु एकानेकात्मक आहे. अभेद दृष्टीने ती एक आहे; त्यावेळेस गुण पर्याय यांची कल्पना गौण होते. भेद दृष्टीने ज्यावेळेस आपण पदार्थाकडे पाहतो त्यावेळेस आपली अभेददृष्टी गौण होते व आपल्या नजरेसमोर गुण व पर्याय हे येत असतात. भेददृष्टीने वस्तुधर्म अनंत असल्यामुळे तेथें अनवस्था कशी? द्रव्यामध्ये सामान्य व विशेष हे दोन धर्म आहेत. यांच्यामध्ये अनुवृत्ति व व्यावृत्ति यांच्या योगे भेद उत्पन्न होतो. व तो भेद त्यांची भिन्न भिन्न कार्य होतात ह्मणून आहे. व त्यांची भिन्न भिन्न कार्ये देखील तशा त-हेच्या दोन पदार्थातील अनेक शक्तीमुळे होतात. व त्या शक्तिमध्येही सहकारी कारणांच्या सहायाने अनेकपणा येतो. तेव्हां यादृष्टीने विचार केल्यास अनवस्था उत्पन्न होते; परंतु ही दोषावह नाही. जेथें पदार्थामध्ये वास्तविक अनंत धर्म दिसून येतात तेथें अनवस्था काली ? परंतु मूळ पदार्थाची जेथे सिद्धि होत नाही व युक्तीचा आश्रयं न घेतां पदार्थपरं. परा कल्पना केली जाते तेथेच अनवस्था दोष मानला आहे. - संकर व व्यतिकर हेही दोष स्याद्वादामध्ये नाहीत. ज्या रीतीने पदार्थामध्ये आमी अस्तित्व स्वभाव मानतो त्याच रीतीने नास्तित्व स्वभावाची कल्पना आह्मी मानीत नाही. पदार्थामध्ये एकत्व ज्या रीताने मानतो त्याच रीतीने अनेकत्व आह्मी मानीत नाही. यामुळे संकर दोष आमच्या मतामध्ये शिरत नाही. एकत्व जसे द्रव्यार्थिक नयाने आह्मी मानतो. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #259 -------------------------------------------------------------------------- ________________ २१७ ) पाचप्रमाणे पदार्थात अनेकत्व देखील द्रव्यार्थिक नयाने मान् तर अवश्य संकर दोष : या मतामध्ये शिरला असता पदाथाचे अस्तित्व स्वरूप चतुष्टयाने आहे. नास्तित्व पररूप चतुष्टयाने आहे. यास्तव संकर दोषः स्याद्वादांत बिलकूल येत नाही, ? व्यतिकर दोपही यांमध्ये नाही. तसेच, वस्तु सामान्यविशेषधर्मात्मक नित्यानित्यात्मक व एकानेकात्मक आहे हे युक्तीने सिद्ध झाले आहे. यास्तव, ती एकस्वभावात्मक आहे किंवा अनेकस्वभावात्मक आहे. असा संशयच रहात नाही. संशय नसल्याने त्या वस्तूविषयी अज्ञानहीं रहात नाही. यामुले अप्रतिपत्ति हा दोष स्याद्वादात उद्भवत नाही. तसंच व. स्तूचे अस्तित्व सिद्ध होत असल्यामुळे अभाव दोषालाही या मतामध्ये आश्रय , मिळत नाही. याप्रमाणे "एकतिवधानी स्याद्वादामध्ये आरोपिलेल्या या आठ दोषांचे निराकरण झालें. व स्याद्वाद हा निर्दोष आहे. एकांतवाधीनी केवळ स्वपक्षवश होऊन द्वेषबद्धीने या आठ दोषांचे खापर स्थावादा माथीं मारले होते परंतु स्यांद्वाद निर्दोष आहे हैं या विवेचनावरून 7.65 TET om FAA न सवेमतदयुक्त वस्तुमा याचामगविगत्वादिस्याहएकांतवाद टाकाऊ आहे व अमेकांतवाद ग्राह्य आहे असे हार णणे अयोग्य आहे. कारण, वस्तूचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. ती अवाच्य आहे. अशा शंकेचे निरसन आचार्य या श्लोकांत कारतात. ते तं स्थघातिनं दोष, शमीकर्तुमनीश्वराः । त्वद्विषः स्वहनो बाला स्तत्वावक्तव्यतां श्रिताः ॥ ८ ॥ FE Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #260 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २१८ ) ते इत्यादि । ते एकांतवादिनः । तं स्वघातिनं दोष स्वं हन्तीत्येवंशीलं । शमीक परिहतुं । अनीश्वराः असमर्थाः । त्वां अनेकांतवादिनं द्विषन्तीति त्वद्विषः । स्वहनः स्वमात्मानं घ्नन्तीति । बाला यथावद्वस्तुस्वरूपानभिज्ञाः । तत्त्वावक्तव्यतां श्रिताः आश्रिताः । अवक्तव्यं हि तत्वमभ्युपगच्छद्भिस्तैरात्मनो न किंचिद्रूपं प्ररूप्यते इत्यात्मघातिनस्ते भनेकधर्मात्मनो वस्तुनः क्रमेण वक्तव्यत्वसम्भवेऽपि अवक्तव्यत्वाभ्युपग. मादाला इति । ___ अर्थ-हे अर जिनेश, स्वतःचे रागादिक दोष दूर करण्यास असमर्थ असलेले व तुझा द्वेष करणारे ते एकांतवादी लोक वस्तूच्या खन्या स्वरूपाचे ज्ञान नसल्यामुळे लहान अज्ञान बालकाप्रमाणे स्वतःचा नाश करून घेत आहेत. व वस्तु सर्वथा अवक्तव्य आहे असे झणतात. विशेष स्पष्टीकरण-सर्वथा पदार्थाचे स्वरूप अवक्तव्य आहे असे मानल्यावर पदार्थांचे वर्णन कसे करता येईल. आत्म्याचे स्वरूप समजून घेऊन आपले कल्याण करण्याचा मार्गच कुंठित होईल. व या मताचा आश्रय करणाऱ्या लोकांस आत्मिक स्वभावांचा परिचय न झाल्यामुळे त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला असे अणण्यास कोणती हरकत आहे ? अथवा या श्लोकांत ' त्वद्विषः ' असें एक पद आहे. त्याचा अर्थ प्रकृत प्रकरणांत जिनेश्वराचा द्वेष करणारे असा होतो. आणि जे जिनेबराचा द्वेष करतात ते स्वहनः' गजे आपला नाश करतात असे समजावे. याचे कारण अ अ. की जिनेश्वराने सत्य कोक्षमार्गाचा उपदेश भ.ना केली आहे. व त्या उपदेशानेच जीवांना मोक्षप्रालि हो... अशा सा उपदेशाचा अव्हेर करून जिनेश्वराचा द्वेष केल्याने अनंत नापाच्या भाराने आत्मा अधोपीस प्राप्त होतो. त्याला बनत दशेला पोहोचविणे Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #261 -------------------------------------------------------------------------- ________________ १२१९) अणजे आत्मघात करणे नव्हे का? यास्तव जे जिनेश्वराचा द्वेष फरतात ते आत्मघातकी होत हे सिद्ध होते. - सर्व पदार्थाचे स्वरूप शब्दांनी अवर्णनीय मानल्यावर वस्तूचे स्वरूप शिष्यांना समजावण्याचा उपाय कोणता ? अथवा पदार्थाचे स्वरूप अवक्तव्य आहे असे जर मटले तर अवक्तव्य शब्दाने त्या पदार्थाचे स्वरूप सांगितले असे होत नाही का? पदार्थ सगळे अवक्तव्य आहेत असे ह्मणणारा मनुष्य मी मौन. व्रत धारण केले आहे असे सगळ्यांना सांगणाऱ्या मनुष्याप्रमामेंच समजावा. कारण, ज्या मनुष्याने मौनव्रत-न बोलण्याचे व्रत घेतलें तो बोलणार कसा? व बोलूं लागेल तर मौनव्रती कसा? याचप्रमाणे सर्व पदार्थ अवक्तव्य आहेत असे झणणारा मनुष्य समजावा. कोदशास्तहि प्रतिपत्तरभिप्रायाः सत्याः कीदृशाश्नासइत्याहजाणणायाचे कोणते अभिप्राय खरे समजावेत व खोटे कोणते समजावेत या प्रश्नाचे उत्तर आचार्य या श्लोकांत सांगतात. सदेकनित्यवक्तव्या स्ताद्वपक्षाश्च ये नयाः । सर्वथेति प्रदुष्यन्ति ___पुष्यन्ति स्यादितीह ते ॥ ९९ ॥ सदित्यादि । संश्च एकश्च नित्यश्च वक्तव्यश्च इत्येवंविधा ये नयाः । तद्विपक्षाच असदनेकानित्यावक्तव्याश्च ये नयास्ते । प्रदुष्यन्ति प्रकर्षेण दुष्टा भवन्ति । कथं ? सर्वथेति सर्वप्रकारेणेति । कथं तर्हि ते सत्या भवन्तीत्याह-पुष्यन्तीत्यादि । पुष्यन्ति स्वार्थप्रतिपादने निर्वाधत्वेन पुष्टा भवन्ति स्यादित्यनेनोपलक्षिताः सन्तः । इह जगति ते तव मते । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #262 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २२० ) अर्थ:-सर्वथा वस्तु संदात्मकच आहे, एक स्वभावात्मकेंचे आहे, नित्यच आहे पणना करण्याजागीच आहे अस कर णन करणार नया सर्वथा वस्तु असताना अन्त्य अवतव्यस्त्रभाषत्मिक आहे असे वर्णन करणार नय हे असत्व अहित. यांच्यामागे वस्तूंच्या खन्या स्वभावांच साता होत नाही. परंतु हेजिनेश हेच नय ज्यावळस: स्यात् यी शो दीन अलंकृत होतात त्यावेळेस पदार्थांच्या स्वभावांचे वर्णन: निर्देषण करावयास समय होतात. तात्पर्य - पदार्थाच्या स्वभावांच वर्णन सर्वथा असंच आहे सन्यासितीने होऊ शकत नाही. असे जेव्हा नया हाणतात। मव्हा समिथ्या आहेतकास मालाच. बावस्तु कथांचतः सा बमामाला धारण करतलब कथंचित त्याही स्वभावाला या रण करते असे वर्णन करणार नय सत्य हात कारणा, वस्तु एक स्वभावाचीच नाही तिच्यामध्ये नानास्वभान आहेत. तेव्हा अर्जुन कमावत्र वस्तमध्ये आहे. दुसरा स्त्रभाव तिच्यांत नाहीच असा नियम करणारे लय असत्य को नसावत, यास्तव जैनांनी जें वस्तूचे वर्णन केले आहे ते. खरें होय. व इतरांनी केलेले वर्णन मिथ्या होय. स्याद्वादाच्या आश्रयान विरोध कोठेच दिसत नाही व त्यांचा आश्रय सोडला झणजे सर्वत्र विरोधच विरोध आहे असे समजाय। स्याच्छब्दगुणमाहस्यात् या पदाचे स्वरूप काय आहे हे आचार्य सांगतात. सर्वथानियमत्यागी यथादृष्टमपेक्षका।। स्यांच्छब्दस्तावकै न्याये नान्येषामात्मविद्रियामा सर्वथेत्यादि. । सदेवासदेवत्यादिको नियमः सर्वथानियमः "तं त्यजतीत्येवंशीलस्तत्त्यागी । कोसौ ? स्याच्छब्दः । पुनरपि कथम्भूतः? Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #263 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २२१ ) reserves in प्रकारण दत्यादिरूपेण दृषं प्रमाणप्रतिपन्न यथादृष्ट, बाहरन्नश्च तत्वमपत । क इत्थम्भूतः स्याच्छदः कनिका नाम सिया दि शिवमिति पर्सामा राखन विद्वेषणात् T मराठी पदार्थ सरपंच आहे का तो असम आहे असा जो नियम (याचा त्याग ' स्यात् शब्दात सता. अर्थात एकान्त वादाचा निरास स्याने करता यता वस्तच स्वभाव त्यांचा प्रत्यक्षादि गणना Patra Final शोध करणारा असा हा स् है जिनेश, या ' स्यात् ' शब्दाचा प्रयोग आपण अतिया सेल्या अनेकान्त मताशिवाय इतर मतामत्र्याला नाही. हे जिनेश, एकताच आपला नाश करून घेतला आहे. कारण, जीवादि पदार्थाची अथवा त्यांच्या स्वभावांची वाण कि सिद्धि स्याद्वादाशिवाय होत नाही. एकांतवादी पदार्थ सद्रूपच आहे किंवा असच आहे असे अह्मणतात ते त्याचे झणण देखील स्वशिदाचा न केल्यान सिद्धी होत नाही. या त्यांनी स्वतः जापल्या पायावर कुल्हाड मारून घेतली "अस होत नाही काय मत एकांतवादी 7 'अहित' हे सिद्ध होते. f 'नमुन्येनारूपेण जीवादि वस्तु नित्या विस्वभावं ते काकथञ्चित्तथा सर्वथा का ? यदि सर्वथा सदेकांस प्रसंगा दकतक्षति कथं वित्तदानवस्थेत्या श्री जिनेश्वरांच्या मतामध्ये ज्या रीतीने, जीवादि वस्तु -नित्यादि सर्वभावाला धारण करणाच्या आहेत असे सांगितले, त्याच शेतीने त्या वस्तु कथंचित् नित्यादि स्वभावयुक्त मानता। Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #264 -------------------------------------------------------------------------- ________________ १२९१) आहेत किंवा सर्वथा मानल्या आहेत ! जर सर्वथा नित्यादि स्वभावयुक्त वस्तु आहेत असे मानले तर एकांतवादाचाच स्वी कार केला असे होईल. व या योगे तुमचा अनेकांतवाद नाश पावेल. कदाचित् कथंचित् नित्यादिस्वभावयुक्त वस्तु आहेत असे मानीत असाल तर अनवस्था नांवाचा दोष येतो. तो असा-की आपण अनेकांतही कथंचित् - अनेकांतस्वरूपाचा मानला व त्यांत पुनः पुनः अनेकांताची कल्पना करीत गे: ल्यास त्या परंपरेचा अंतच लागणार नाही. या शंकेचे उत्तर आचार्य देतात. अनेकांतोऽप्यनेकांतः, प्रमाणनयसाधनः। अनेकांतः प्रमाणात्ते, तदेकांतोऽपितानयात् ॥१.१॥ अनेकांतोऽपीत्यादि । अनेकांतोऽपि न केवलं सम्यगेकांत इत्यपिशब्दार्थः । कथम्भूतःअनेकान्तः कथंचित्स्यादित्यर्थः । पुनरपि कथंभूतः प्रमाणनयसाधनः । प्रमाणे च नयाश्च साधन यस्य । एतदेव दर्शयननेकांत इत्याद्याह । प्रमाणात्साधनात् अनेकांतः सिध्यति । ते तव मते । सकलादेशः प्रमाणाधीनः इत्यभिधानात् । तदेकांतः तस्मिन्ननेकांत एकांतः तदेकांतः प्रतिनियतधर्मः । स कस्मात्सिध्यति ? नयात् कथम्भू. तात् अर्पितात् विवक्षितात् । विकलादेशो नयाधीनः । _ अर्थ हे अरजिनेश, आपल्या मतामध्ये अनेकांत देखील क थंचित् अनेकांत आहे. सम्यगेकांत कथंचित् अनेकांत अस‘णार. त्याच्याबद्दल काय सांगावयाचे आहे? अनेकांताची सिद्धि प्रमाणापासून होते. व सम्यगेकांताची सिद्धि सत्य नयापासून होते. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #265 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २२३ ) विशेष स्पष्टीकरण - एकांताचे दोन भेद आहेत सम्यगेकांत व मिथ्या एकांत . वस्तूच्या अनेक स्वभावांना विषय न करता एकाच स्वभावाला मुख्यतेनें जाणणार व इतर स्वभावांना त्या. वेळेस गौण समजणारे जे ज्ञान त्यास सम्यगेकांत ह्मणतात. या सम्यकांताला अनेकांत हाणण्याचे कारण हे आहे कीं हा एकांत, वस्तु एक स्वभावात्मकचें आहे, असें समजत नाहीं. एवढेच की, वस्तूंतील एका धर्माला मुख्य समजतो व तिच्या इतर धर्माला गौण समजतो. वस्तूच्या जेवढ्या अंशाला मुख्यता अनेकांत देतो तेवढाच अंश त्यावेळेस मुख्यतेनें या अनेकांताचा विषय असल्यामुळे मुख्यत्वाच्या दृष्टीने या अनेकांताला ' सम्यकांत' असें आह्मी ह्मणूं शकतो. व वस्तूच्या इतर स्वभावांचा निषेध न करतां त्यांना गौण मानीत असल्यामुळे या एकांतास अनेकांत असेंही ह्मणतां येते. व पदार्थात वि. वक्षित स्वभावाशिवाय दुसरे स्वभाव नाहींत असें समजणारें जे ज्ञान त्यास मिथ्यैकांत ह्मणतात. याप्रमाणे एकांताचें जसें दोन भेद आहेत तसेच अनेकांताचे देखील दोन आहेत. सम्यगनेकांत व मिथ्या अनेकांत, वस्तूच्या सर्व स्वभावांना सांगणारा युक्ति व आगम यांच्या योगें ज्याला बाधा येत नाहीं किंवा जो युक्ति १ आगम यांचे उल्लंघन न करतां त्यांना अनुकूल असतो तो सम्यगनेकांत होय. वस्तु एकानेक स्वभावात्मकच आहे असे मानणारा तो मिथ्या अनेकांत होय. या अनेकांताचे युक्ति व आगम या उभयतांबरोबर विळा भोपळ्या एवढे सख्य असतें. ह्मणून यास मिथ्या अनेकta ह्मणतात. तसेच सम्यगनेकांतास प्रमाण ह्मणतात व मिथ्या अनेकांतास प्रमाणाभास असें ह्मणतात. जर अनेकांत हा सर्वथा अनेकातच असतां तो कथंचित् एकांत न होता तर एकांताचा अ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #266 -------------------------------------------------------------------------- ________________ भाष शास्वा एकांताच्या समूहापासून बनलेल्या अनेकी ताया देखील अभाव झाला असतानस वृक्ष मैगजें "काय याचा विचार करू लागली तर आपणांस असे पंटिल की शाखा पाने फुल बुंधा इत्यादिकांच्या समहालाच वक्ष हणतो. यौना सोडून पूर्व अy शकेल काय तर एकांतीया समूहाला. साडून अनेशांत निसळा असं शकत नाही. जया वस्तूमध्ये सिामान्य विशेष असे धर्म असतात. या धमाया पिउंच विस्तू होय. वस्तूने जर विशेष धर्म सोडून दिली तर सामान्य स्व रहिणार नाही. याप्रमाणे विशेष धमाधान करून देगीच्या एकांताची त्याग अनेकांतान केला तर नाताचा ही लोप होऊन सर्वस्वी ज्ञानाचा लोप होईल. यास्तव अमकान्त देखोल' कचित् एकांत य कचित् अनेकांत बिहि, असे समजावे. प्रकृतार्थमुपसंहरन्नाह , . .... आता प्रकृत विषयाचा उपसंहार करितानइति निरुपमयुक्तशासनः, प्रियहित्रयोगगुणामुशासनः । अरजिन दमतीर्थनायक - स्वमिव सता प्रतिबोधनाय कः॥१२॥ हतीत्यादि । इति एवं निरुपम उपमायाः निष्क्रांतं युक्त शासन युक्तं प्रमाणोपपन्नं शं सन मतं यस्य । युक्तिशासन इतिच कचि पाठः। निरुपमा निर्वाधा युक्तिः प्रत्यक्षादिलक्षणां "यस्य शासनै मते इतिच । प्रिय हितयोगगुणानुशासनः । 'प्रिया; "सुर्खदा 'हिती परिणामफटका: तेच ते योगगुणाश्च । योगा प्रशस्तमनोवाकाय याचाराः गा सम्यग्दर्शनादयः तेषामनुशासन अनुशासकः । इत्थंभून असजिन अरसंज्ञक जिन ! दमतीर्थनायकः दमस्येन्द्रियजयस्य सूचकं तीर्थ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #267 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २२५) प्रवचनं तस्य नायकः प्रवर्तकस्वभित्र सतां पंडितानां प्रतिबोधनाय प्रतिबोधनार्थ कोन्यो नैव कश्चित् । अर्थ-पूर्वी सांगितल्याप्रमाणे निर्दोष युक्तींनी भरलेलें ज्याचें मत आहे, सुखदायक व परिणामी हितकर असे ज्याचे मानसिक, शारीरिक व वाचनिक व्यापार आहेत व जो सभ्यग्दर्शनादिक गुणांचा भव्यांना उपदेश करतो. इन्द्रिय विजयाचें सूचक अशा शास्त्रांचा भव्यांना ज्याने उपदेश केला, अशा हे अरजिना ! तुझ्याशिवाय कोणता मनुष्य पंडित जनांना उपदेश देण्यास समर्थ आहे ? ___ इदानी स्तुतेः फलं याचमानः प्राहआतां ग्रंथकार स्तुतीच्या फलाची याचना करतातमतिगुणविभवानुरूपत स्त्वयि वरदागमदृष्टिरूपतः ॥ गणकृशमपि किंचनोदितं, _ मम भवतारितासनोदितम् ॥१०॥ मतीत्यादि । मतेर्बुद्धेर्गुणो यथावदर्थपरिच्छेदकत्वं तस्य विभवः सम्पत्तिः तस्यानुरूपतो यावान्मतिगुणविभव इत्यर्थः । त्वयि विषये वरद आगमदृष्टिरूपतः अगमेन दृष्टिदर्शनं परिज्ञानं भवद्गुणानां तस्या रूपं तस्मादागमदृष्टि पतः आगमप्रतिपादितभवद्गुणानतिक्रमणेत्यर्थः । गुणकशमपि गुणानां भवद्गुणानां कृशमपि स्तोकमपि लेशोऽपि किञ्चन कि उदितं न्यावर्णितं । मम स्तोतुः । भवताद् भूयात् । दुरितासनो. दितं दुरितं पापं तस्य असनं क्षेपणं विनाशनं तस्मिन्नुदितं उदयि । समर्थम् । अर्थ-शास्त्रामध्ये जे आपल्या गुणांचे वर्णन केले अहो. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #268 -------------------------------------------------------------------------- ________________ (२२६) त्यास अनुसरून व माझ्या बुद्धिमध्ये जी विचारशक्ति आहे, तिचा आश्रय घेऊन यथाशात जे आपल्या गुणांचे अल्प वर्णन मी केले, हे अर जिनेश, ते आपले थोडेसें गुणवर्णन माझ्या पातकांचा नाश करो.. इति अरनाथस्तुतिः । याप्रमाणे श्रीअरनाथ जिनाचे स्तोत्र संपलें । अथ मल्लिनाथ जिनस्तुतिः । यस्य महर्षेः सकलपदार्थ प्रत्यवबोधः समजनि साक्षात् । सामरमर्वं जगदपि सर्व प्राञ्जलि भूत्वा प्रणिपतति स्म ।।१०६॥ यस्येत्यादि । यस्य मल्लिनम्नस्तीर्थकरदेवस्य । कथम्भूतस्य ? महर्षेः महानिन्द्रादीनां पूज्यः स चासो ऋषिश्च तस्य । किं ? समजनि संजालः । कोसौ ? सकलपदार्थप्रत्यवबोधः सकलाश्च ते पदार्थाश्च तेषां प्रति समंतात् अव अशेषविशेषतो बोधः परिज्ञानं । कथं समजनि ? साक्षात् परिस्फुटतया । अतएव प्रणिपततिस्म प्रणतं संजातं । किं तत् ? जगत् । कथम्भूतं ? सर्वमपि । पुनरपि कथम्भूतं ? सामरमर्त्य अमराश्च मत्यांश्च तैः सह वर्तते इति सामरमत्यं । किं कृत्वा प्रांजलि भूत्वा प्रबद्धांजलि भूत्वा । अर्थः--ज्या इंद्रादिपूज्य श्री मल्लि जिनेश्वरास संपूर्ण पदा. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #269 -------------------------------------------------------------------------- ________________ (२२७ ) थाचे पूर्ण व स्पष्ट असे ज्ञान झाले आहे; व ज्यास चतुर्णिकाय देव व सर्व मनुष्य आणि सगळे जग मोठ्या भक्ताने हात जोडून नम्र होऊन नमस्कार करतात, त्या श्रीमल्लिाजनेश्वरास मा शरण जातो, _भगवदीयं शरीरं वचनं चैवविधमित्याह । श्री मल्लिाजिनांच शरीर व दिव्य ध्यान यांचे वर्णन. यस्य च मूतिः कनकमाव, स्वस्फुरदाभाकृतपारवेषा। बागपि तत्वं कथयितुकामा, . स्यात्पदपूर्वा रमयति साधून ॥१०७॥ यस्य चत्यादि । यस्य मल्लितीर्थकरदेवस्य मूर्तिश्च शरीरं च । कथम्भूतं ? कनकमयोव सुवर्णन निवृत्ता इव । पुनरपि कथम्भूतेत्याह स्वत्यादि स्फुरन्ती चासौ आभाच दीप्तिः स्फुरदामा, स्वस्य स्फुरदाभा, तया कृतः परिवेषः सकलशरीरव्याप्तिः, भामण्डलं वा यस्यां स तथोता। न केवलं मूर्तिरेवंविधा किंतु वागपि वचनमपि । यस्येति सम्बन्धः । किंविशिष्टा ?. कथयितुकामा । किं तत् ? तत्वं यथावद्वस्तुस्वरूपं अचेतनापीयमुपचारादेवमुच्यते, यथा भिक्षा भिक्षुकान वासयति । सा इत्थं. भूता वा किं करोति इत्याह रमयति आत्मन्यनुरक्तान्करोति । कान् ? साधून भव्यान् । कथम्भूता ? स्यात्पदपूर्वा स्यात्पदोपलक्षिता इत्यर्थः ___ अर्थः-श्री मल्लि जिनेश्वराचे शरीर सोन्याने बनविल्या प्रमाणे दिसत होते. व कांताचे मंडळ त्यांच्या शरीराभोवती पसरले होते व स्याद्वादाने भरलेला त्यांचा दिव्य ध्वनि, वस्तूचे खरे स्वरूप दाखविणारा असल्यामुळे तो भव्य जनांची मने आपल्याकडेच आकर्षण करून घेत असे. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #270 -------------------------------------------------------------------------- ________________ मनु प्रमाणबाधितासी भाविष्यत्यतः कथं तारमायावतीत्याह । श्री मल्लिजिनांचा दिव्य ध्वनि जर प्रमाणांनी बाधित असेल तर भन्यजीवांना आपल्याकडे आकर्षित कसा करूं शकेल था शंकेचे उत्तर. यस्य पुरस्ताद्विगलितमाना, न प्रतितीया भुवि विवदन्ते । भूरपि रम्या प्रतिपदमासी ज्जातविकोशाम्बुजमृदुहासा ॥ १०८ ॥ यस्येत्यादि । यस्य भगवतः । पुरस्तादग्रतः । प्रतितीर्थ्या एकांतवादिनो न विवदन्ते न विप्रतिपत्तं कुर्वन्ति । क ? भुवि पृथिव्यां कथम्भूता: ? विगलितमाना विगलितो विनष्टो मानो दो येषां ते तथोक्ताः । अत: कथ प्रमाणबाधिता तद्वाक् । भगवत्समागमने भूमिरपि इत्थंभूता संजातेत्याह भूरपीत्यादि । भूरपि पृथिव्यपि । रम्या मनोज्ञा । पदं पदं प्रति प्रतिपदं । आसीत्संजाता । कथंभूता इत्याहजातेत्यादि । विकोशानि विकासतानि च तानि अंबुजानि पद्मानि तै जतो मृदुः कोमलो हासो यस्याः । ___ अर्थः-या पृथ्वीतलावर श्री मल्लिजिनेश्वरापुढे एकांतवादी बिलकुल वाद करूं शकत नाही. एकांत वाद्यांचा गर्व श्री मल्लि जिनेश्वरास पाहिल्याबरोबर कोठे पळून जातो हे समजतच नाही. यावरून त्यांचे वचन युक्तियुक्त होते. श्री मल्लि जिनाचा दिव्यध्वनि इतका आकर्षक होता की त्यायोगें भ. व्यजीवच मोहित होत होते असे नाही, परंतु अचेतन पृथ्वी देखील आनंदाने मनोहर दिसू लागली व विकसित कमलांच्या मिषाने ती गालांतल्या गालांतच मंद मंद हसू लागली. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #271 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २२९ ) इदानीं भगवतो वचनप्रतिग्रहशिष्यसंपदं दर्शयन्नाह. आतां भगवंताच्या वचनाचे ग्रहण करणान्या शिष्यांचे वर्णन कारतात. यस्य समताज्जिनशिशिरांशाः, शिष्यकसाधुग्रहविभवोऽभूत् । तीथमपि स्वं जननसमुद्र- त्रासितसत्वात्तरणपथाग्रम् ॥ १०९ ॥ यस्येत्यादि । यस्य मल्लिनाथस्य समतात्सर्वतः । अंशव इव किरजा इव अंशवो वचनविशेषाः स्वरूपप्रकाशकत्वात् । शिशिराः eneelaicaranda शीतला अंशवो वचनानि यस्य स तथोक्तः । जिनवासी शिशिरांशु तस्य । शिष्यकसाधुग्रहविभवोऽभूत् । शिष्यकाश्च ते साधवश्च यतयो भव्या वा त एव ग्रहास्तारकास्तेषां विभवः सम्पत् अभूत्र संजातः । न केवल तद्विभव एवाभूत् किंतु तार्थमाम - तमपि । अभूत् । कथम्भूतं ? स्वं आत्मीयं । पुनरपि कथम्भूतमित्याह- जननेत्यादि । जननं जन्म संसार: तदेव समुद्रो दुष्पारत्वात् तेन वासिता भयं नीतास्तेच ते सत्वास्तेषामुत्तरणपथः । अत एव संकलतीर्थभ्योऽग्र प्रधानं तत् । अर्थ:-- संपूर्ण लोकांचा संसारताप दूर करणारे वचनरूपी थंड किरणांना धारण करणाऱ्या मल्लिनाथ जिनचंद्रांचे शिष्य असें यतीश्वर व भव्यजीव हेच नक्षत्रं होत व हेच श्री जिनेश्वरचन्द्राचे ऐश्वर्य आहे. व मल्लिनाथ तीर्थकरांना आपल्या दिव्यध्वनiतून सांगितलेलें द्वादशांगश्रुत, संसारसमुद्र तरून जाणे अशक्य आहे अशा विचाराने घाबरलेल्या भव्यजीवांना तो तरून जाण्याचा मार्ग दाखविण्यामध्ये अग्रस्थान पटकाविले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #272 -------------------------------------------------------------------------- ________________ १२३०) ननु लागुतोषेशषणाधाशष्टोऽपि भगवान्कथं कर्मणां प्रक्षयं कुर्याद्यत सकलपदाथप्रत्यवगाधभाक, सकलकमावप्रमाक्षलक्षण माक्षभाग्वा भवदित्याहपूर्ववर्णन विशिष्ट श्री जिनेश्वर कमांचा कसा नाश करतात ज्यायोगे सर्व पदाथाच त्यांना ज्ञान होते किवा सपूर्ण कर्माचा नाश रूपो मोक्षप्राति हाइल ? या शकचे उत्तर आचार्य दतात. यस्य च शुक्ल परमतपोऽग्नि __ ध्यानमनन्तं दुरितमधाक्षात् । तं जिनासह कृतकरणीयं, _माल्लमशल्य शरणामतोगस्म ॥११॥ यस्थ चेत्यादि । यस्य भगवतः शुक्लच ध्यान । परमतपोऽग्निः परमं च तत्तपश्च तदेवाग्निरशेषकमनिदाहकत्वात् । तद्रूप यत् शुक्ल. ध्यानं च। यद्दुारत अष्टकर्मरूपं अधाशात् । कथम्भूत दुरित ? अनन्तं न केनचिदंतः कर्तुं शक्यते यस्य । एकत्ववितकवीचारलक्षणन हि शुक्लध्यानेन घातिकर्माणि दग्धानि अतः सकलार्थावबोधसम्भवः । व्युपरतक्रियानिवृत्तिलक्षणन तु शेषकमाणि ततः सकलकमविप्रमोक्षल: क्षणमोक्षसंमवः । तं जिनासह तं प्रागुक्तविशषणविशिष्ट । जिनश्चासा सिंहश्च, जिनानां का सिंहः प्रधानस्तं । माल मल्लिनामानं तीर्थकरदेवं । कथम्भूत ? कृतकरणायं कृतं करणीयं संसारोच्छेदल. क्षण यन । पुनरपि कथंभूतं ? अशल्यं न संति मायादीनि शल्यान्यस्य । शरणं इतो गतोऽस्मि भवामि । अर्थ-संपूर्ण कर्माचा नाश करण्यास अति पाणं असलेल्या ज्याच्या उत्कृष्ट तपोरूपी शुक्लथ्यानाने, ज्यांचा नाश करण्यास अशक्य अशा आठ कमांचा नाश व ज्याने सं Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #273 -------------------------------------------------------------------------- ________________ (१.२३१) साराचा उच्छेद-जाश केला; माया, मिथ्यात्व, निदान ही शल्ये ज्याने आपल्या आत्म्यापासून दूर केली; आणि जो गणधरादिकामध्ये श्रेष्ठ आहे, त्या श्री मल्लिजिनेश्वरास भी अनन्यभावाने शरण गेलो आहे. तात्पर्य-तपश्चरण हे कमनिर्जरा व मोक्षाची प्राति करून देणारे आहे. ध्यान हा तपाचाच भेद आहे. एकत्वपितवीचार नांवाच्या ध्यानाने मल्लिजिनांना घातिकमांचा नाश केला. त्यामुळे त्यांना सर्व वस्तूंचे ज्ञान झाले. व्युपरत-क्रियानिवृत्ति नावाच्या ध्यानाने त्यांनी अधाति कमांचा नाश केला. त्यामुळे त्यांना मोक्षलक्ष्मीची प्राप्ति करून घेतां आली. त्यांनी काँचा नाश कसा केला व ज्ञान प्राप्ति त्यांना कशी झाली या शंकेचे उत्तर आचार्यांनी या श्लोकांत दिले आहे. असो. ..मोहरूपी मल्लाचा---पहिलवानाचा यांना पाडाव केला यामुळे यांचे मल्लि हैं नांव सार्थक आहे. जगामध्ये मोहमल्ल हा अद्वितीय पहिलबान त्याच्यावर विजय मिळविणे सामान्य माणसाला अगदी अशक्य आहे. त्याला जिंकण्याचे काम या जिनेश्वरांनी केलें यास्तव इंद्रादिकांनी या 'मल्लि' असें नांव ठेविलें. इति मल्लिनाथस्तुतिः । याप्रमाणे मल्लिनाथ जिनांचे स्तोत्र संपले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #274 -------------------------------------------------------------------------- ________________ १ २३२ ) अथ श्री मुनिसुव्रत स्तुतिः। अधिगतमुनिसुव्रतस्थिति मुनिवृषभो मुनिसुव्रतोऽनघः । मुनिपरिषदि निर्बभौ भवा नुडुपरिषत्परिवीतसोमवत् ॥ १११ ॥ अधिगतेत्यादि । शोमनानि च तानि ब्रतानि च सुब्रतानि । मुनीनां सुव्रतानि मुनिसुव्रतानि तेषां स्थितिः सा अविगता निश्चिता येन स तथोक्तः । कोसौ ? मुनिसुव्रतः अनेनान्वर्थसंज्ञा भगवतः प्रतिपादिता । पुनरपि कथम्भतः ? मुंनिवृषभो मुनिनायकः । पुनरपि किविशिष्टः ? अनघो न विद्यतेचं घातिकमेचतुष्टयरूपं पापं यस्य स इत्थम्भतो भगवान् निर्वभौ विराजितवान् । क ? मनिपरिषदि समव. सरणे । क इव केत्याह उडत्यादि । उडूनां नक्षत्राणां परिषरसंघातः तया परिवीतः स चासौ सोमवेदः स इव तद्वत् । - अर्थ-पापरूप चार घातिकमानी रहित, मुनिनायक, मुनी. श्वरांच्या व्रतांचा निर्णय ज्यांनी केला आहे ह्मणूनच मुनिसु. बत हैं सार्थक नांव धारण करणारे श्री जिनेश--[ २० विसावे तीर्थकर ] तारागणाने वेष्टिलेल्या चंद्राप्रमाणे मुनिजनांच्या सभेमध्ये शोभले. भगवतः शरीरातिशयं दर्शयन्नाह । भगवंताच्या शरीराचे माहात्म्य सांगतात. परिणतशिखिकण्ठरागया कृतमदनिग्रहविग्रहाभया । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #275 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २३३ ) तव जिन तपसः प्रसूतया, ग्रहपरिवेष रुचैव शोभितम् ॥ ११२ ॥ परिणतेत्यादि । अनंतरश्लोके वपुरिख्याते तदिहाभिसम्बध्यते । तेनेत्थं व्याख्यायते । शोभितं । किं ? तद्वपुः कस्यः तत्र हे जिन । कया ? कृतमदनिग्रहविग्रहाभया मो मदनो दर्पो वा कृतो मदनस्य नित्रहो येन स चासौ विग्रहश्च तस्य भा दीप्तिस्तया अथवा कृतमदनिग्रहेति संबोधनासज्जिनेत्यस्य विशेषणं | कथम्भूतयेत्याह परिवेत्यादि । परिणतो युवावस्थः स चासौ शिखी च मयूरः तस्य कंठः तस्य राग इव रागो यस्याः सा तथोक्ता तया । रागः छायालादृश्यनित्यः । पुनरपि कथम्भूतया : तपसः प्रसूतया अनशनादिलक्षगं तपः तस्मात्सूतया जातया । कयेव शोभितमित्याह ग्रहेत्यादि । महत्य चन्द्रमसः परिवे मंडलं तस्य रुक् दीतिस्तयेव ॥ अर्थ :- हे जिनेश ! अनशनादि वारा प्रकारच्या तपि उत्पत्तिस्थान व भर तारुण्यांत आलेल्या मधूराच्या कंठासारखा नीलवर्ण धारण करणाऱ्या आणि मदनाचा अथवा गवोच । विध्वंस करणाऱ्या अशा शरीराच्या कांतीने आपले शरीर प्रभामंडलानें पेटिलेल्या चंद्राप्रमाणे शोभुं लागलें. पुनरपि कथम्भूतं वपुरित्याह । पुनः भगवंताच्या शरीराचें वर्णन. शशिरुचि शुचि शुक्ललोहित, सुरभितरं विरजो निजं वपुः । तव शिवमतिविस्मयं यते, यदपिच वाङ्मनसीयनहितम् ॥ ११३ ॥ पंषीत्यादि । शशी चन्द्रः तस्य रुचिरीतिस्तद्वच्छुचिर्निर्म Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #276 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २३४) शुक्ललोहितं रुचिरं यस्य । सुरभितरं सुगन्धितरं । विरजो विगत रजो यस्य । निजं आत्मी, वपुः शरीरं । तव हे यते महामुने शिवं प्रशस्तं शुभं । अतिविस्मयं सौन्दर्येण साश्चर्य । यदपि च वाउपमसीयं वाङ्मनसोद्भवं ईहितं तदपि अतिविस्मयम् । अर्थ-हे जिनेश, हे महामुने, चंद्रकिरणाप्रमाणे निर्मल व पांढऱ्या रक्ताने युक्त, सुगंधित, निष्पाप, धूळ वगैरेनी रहित, शुभ असे आपले शरीर सर्व जनांना आश्चर्यात गुंग करून सोडले. व आपल्या शरीराप्रमाणेच आपल्या मनाने वचनाचे व्यापार देखील, अत्यंत निमेल व शुभ आहेत. तात्पर्य:-श्री मुनिसुव्रत तीर्थकरांचे शरीर, मन व भाषण ही सारखी होती. शरीर सौंदयात ज्याची बरोबरी कोणी करजारे नाही असे होते, मन सर्व सद्गुणांच्या विकासाने सुंदर दिसत होते. आणि भाषण चित्ताकर्षक व जगाच्या कल्या. माला वाहिलेलें असें होतें. पास्तव या तिहींची समानता होती. सर्वज्ञतालिंग वेदमित्याह । भोजिनेश्वराच्या दिव्य धनीने ते सर्वज्ञ आहेत हे सिद्ध होते. हे आचार्य सांगतात. स्थितिजनननिरोधलक्षणं, चरमचरं च जगत्प्रतिक्षणम् । इति जिन सकलज्ञलांछन, वचनमिदं वदतां वरस्य ते ॥११४ ॥ स्थितीत्यादि । स्थितिः थ्रीष्यं जननमुत्पादो निरोधो विमाश• एतल्लक्षणं स्वरूपं यस्य ततभोक्तं । किं तत् । जगत् । कथम्भूतं ! परमगार बेसनाचेनाकामि सभः । किं कदाधिनत्तपाभूतमिलामाई Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #277 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २१५ ) प्रतिक्षणं क्षण प्रति । इति एवं यद्वचनं तत्ते तब जिन सकलज्ञलांछन सर्वज्ञताचिह्नं । किंविशिष्टस्य ते वदतां वरस्य । वदतां तत्वमुपदिशत मध्ये वरस्य श्रेय | • अर्थ - हे मुनिसुव्रतनाथ जिनेश, आपण तत्वांचा उपदेश करणा या गणधरादिकांमध्यें श्रेष्ठ आहांत व प्रतिक्षणी जगांतील वेतन पदार्थांच्या स्थिति, उत्पत्ति व विनाश ह्या तीन अवस्था होतात असा आपण उपदेश केला. या उपदेशावरूनच आपण सर्वज्ञ आहांत हैं ठरते. हा आपला उपदेश सर्वज्ञपणाचे चिह्न आहे. तात्पर्य -- कित्येक लोक पदार्थ क्षणिकच मानतात, कि. स्येक पदार्थ नित्य आहेत असे समजतात. व कित्येक पदाथीची उत्पत्ति हमेशा होते असें समजतात. परंतु प्रतिक्षणीं उपरोक्त तीन अवस्था पदार्थामध्ये होतच असतात. प्रत्येक पदार्थाच्या पूर्व अवस्थेचा नाश होतो, नवीन अवस्था उत्पन्न होते व या दोन अवस्थेमध्ये पदार्थ आपली स्थिरता राखीत असतो. अणून पदार्थ या तीन अवस्थांना धारण करीत असतो. जसे समुद्रामध्ये एक लाट उत्पन्न होते, तिला विनाश होऊन तिचें दुसन्या लाटेमध्यें परिणमन होतें. परंतु लाटेच्या उत्पत्ति व विनाश या दोन अवस्थामध्यें जल कायम असतें. जसें जलामध्ये ह्या तीन अवस्था दृष्टिगोचर होतात तशाच या तीन अवस्था सर्व पदार्थामध्यें प्रतिक्षणी होत असतात. असा उपदेश श्री मुनिसुव्रतनाथ जिनांनीं भव्यांना केला ह्मणून त्यांच्या या उपदेशावरून ते सर्वज्ञ होते हैं ठरतें. भगवतोऽपायप्राप्तिप्रतिपादनपूर्वकं स्तोता स्तुतेः फलं याचमानः प्राह । श्री मुनिसुव्रतनाथ देखील प्रथम अष्ट कर्मसहित होते; तदनंतर कर्मांचा नाश करून त्यांनी मोक्ष मिळविला. मला देखील Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #278 -------------------------------------------------------------------------- ________________ मोक्षपदाची माप्ति करून देबोन. अशी षकार प्रार्थना करतात. दुरितमलकलंकमष्टक, निरुपमयोगबलन निर्दहन् । अभवदभवसाख्यवान् भवान्, भवतु ममापि भवोपशान्तये ॥११५॥ ". दुरितेत्याद्याह-अभवत्संजातः । कोसौ ? भवान् मुनिसुव ततीर्थकरदेवः । यथग्भूतः ? अभवसौख्यवान् । भव संसारे सौंख्यमिन्द्रियप्रभवं भवसौख्यं न भवसौख्यमभवसौख्यमतीन्द्रियं मोक्षसौख्यमित्यर्थः । तदस्यारतीति तद्वान् । किं कुर्वन्नभवसौख्यवानमवत् ! निईहन् भस्मसात कुर्वन् । किं तत् ? दुरितमलकलङ्क दुरितं कर्म तदेव मलो जीवस्वरूपप्रच्छादकत्वात् तेन कलंक आत्मन उपलपस्तं । कथम्भूतं ? अष्टकं ज्ञानावरणाद्यष्टप्रकारं । केन निर्दहन् ? निरुपमयोगबलेन योगः समाधिः शुक्लध्यानलक्षणो, निरुपमश्चासौ योगश्च तस्य बलं सामथ्यं तेन । स इत्थम्भूतो भगवान् भवतु अस्तु । किमर्थं ! भवापशांतये संसारविनाशाय । कस्य ? ममापि स्तोतुरपिं । न केवलं स्वात्मन एव ॥ . अर्थः-आपल्या उत्कृष्ट शुक्लध्यानाच्या सामर्थ्याने जीवाचें वास्तविक स्वरूप झाकून टाकणाचा आठ कर्ममलांचा नाश करून हे मुनिसुन्नतनाथ जिनेश ! आपण अतींद्रिय मोक्षसुखाची प्राप्ति करून घेतली आहे. यास्तव हे जिनेश, माझे देखील आपण संसारदुःख दूर करा. इति मुनिसुव्रतनाथस्तुतिः। याप्रमाणे श्री मुनिसुव्रतनाथ जिनाचे स्तवन संपले. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #279 -------------------------------------------------------------------------- ________________ जय श्री ममिनावरसुतिः। स्तुतिः स्तोतुः साधोः कुशलपरिणामाय स तदा, भवेन्मा वा स्तुत्यः फलमपि ततस्तस्य व सतः। किमेवं स्वाधीन्याज्जगति सुलभे श्रायसपथे, स्तुयान्न त्वा विद्वान्सततमाभपूज्यं नमिजिनम् ॥११६ स्तुतिरित्यादि । स्तुतिः स्तोत्रं । कुशलपरिणामाय कुशलं पुण्यं तस्य साधकः परिणामः कुशलपरिणामः तस्मै । भवतीत्यध्याहायं । कस्य ! स्तोतुः स्तुतिकर्तुः । कथग्भूतस्य ? सापाः भव्यस्य । स स्तुत्य: तदा स्तोतुः काले । उपलक्षणमेतत्सद्देशस्य । तत्र भवेन्मा वा भवेत् । नायमाङ । लुङिति' लुग् भवति । ततः स्तुत्यात्फलमपि स्वर्गादिकं भवन्मा वति योज्यं । तस्यः च सतः। चो यस्मादर्थे । तस्य स्तोतुः मतो विद्यमानस्य । यस्मान्कुशलपरिणामप्रसाध्यपुण्यविशेषादेव तत्फलं संभपति अतश्च कथं स प्रक्षापूर्वकारी भवन्तं न स्तुय'त् इत्याह-किमेवमित्यादि । किं न त्वा त्वां स्तुयात् अपितु स्तुयादव । कोसौ ! विद्वान् दिवेकी । कस्मिन्सति ? श्रायः.पथे श्रेयो निःश्रेयस तदधिकृत्य कृतः श्रायमः । देविकाशिंशपादीर्घसत्रश्रेयसामा इत्ये. कारस्याकारः। स चासौ पंथाश्च सम्यग्दर्शनादिलक्षणो मोक्षमार्गस्तस्मिन्। कथम्भूते ? सुलभे सुखप्राप्ये । क ? जगति । कस्मात् ? स्वाधीन्यात् आत्मायत्तत्वात् । इत्थं एवमुक्तप्रकारेण । कथम्भूतं त्वां ? नमिजिनं नमिनामानं जिनं तीर्थकरदेवं । पुनरपि कथम्भूतम् ? सततमभिपूज्यं सलतं सर्वदा अभि समन्तादिन्द्रादीनां पूज्यमाराध्यम् । . अर्थः-स्तुति ही पुण्य उत्पन्न करते, स्तुतीच्या योगाने पुण्य उत्पन्न होईल असे आत्म्याचे परिणाम शुभ होतात. परंतु ज्या आराध्य देवाची आपण स्तुति करतो तो आराध्य देव स्तुति करतेवेळी त्या ठिकाणी असो किंवा नसो. अथवा त्या स्तुतीपासून आमांस स्वर्गादिकांची प्राप्ति होवो अथवा न होवो विद्यमान कथं म प्रक्षाला स्तुयात प्रायः पथे अासामा इत्ये Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #280 -------------------------------------------------------------------------- ________________ परंतु स्तुति केल्यापासून पुण्य उत्पन होते हैं खरें. व पुण्यापा. सुन स्वादिकांची प्राप्ति आपोआपच होईल. यास्तव सम्यग्दर्शनादि लक्षणाचा मोक्ष मार्ग शुलभ रीतीने या स्तुतीपासून आपणांस प्राप्त होतो, व स्तुती करणे हे आपल्या स्वाधीन आहे. यास्तव इन्द्रादिकांकडून पूजनीय अशा हे नमि जिना ! कोणता विद्वान मनुष्य तुला नमस्कार करून तुझी स्तुति कर. णार नाही बरे. कि तेन कृतं येनत्थं पूज्योसो संपन्न इत्याह । श्रीनमि जिमानी असे कोणते कृत्य केलें क्याच्यायोगे ते सघलोकबंध झाले ? याचे उत्तर. त्वया धीमन् ब्रमप्रणिधिमनसा जन्मनिगलं, समूलं निभिन्नं त्वमसि विदुषां मोक्षपदवी । त्वयि ज्ञानज्योतिर्विभवकिरणैभाति भगव-॥ नभूवन्खद्योता इव शुचिरवावन्यमतयः ॥११७॥ त्वयेत्यादि । त्वया नमितीर्थकरदेवेन । धीमन्विशिष्टबुद्धि युक्त ! निभिन्न विनाशितं । किं तत् ? जन्मनिगलं जन्मैव निगलं बन्धनं । कथं निर्भिन्न ? समूलं तत्कारणभूतकर्मणा सहेत्यर्थः । कथम्भूतेन त्वया ? ब्रह्मप्रणिधिमनसा ब्रह्मणि परमात्मस्वरूपे प्रणिधिः प्रणिधानमेकाग्रता यस्य तत्तथाविधं मनो यस्य तेन । यतस्वया तन्निभिन्नं ततस्त्वं असि भवसि । मोक्षपदवी मोक्षमार्गः । केषां ? विदुषां विपश्चितां । ननु सुगतादिभिरपि निर्भिन्नं भविष्यति अतस्तेपि तत्पदवीरूपाः स्युरित्यत्राह त्वयीत्यादि । त्वयि नमिजिने । कथम्भूते ? शुचि. रवी शुचिनिमलो रविः शुचिकाले वा आषादकाले रविः तस्मिन् । तद्रवाविव तद्रवौ । किं कुर्वति ? भाति । कैरित्याह ज्ञानेत्यादि । ज्ञानमेव केवटस्वरूपं ज्योतिस्तस्य विभवः सम्पत्तिः स एव किरणास्तैः । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #281 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २३९ ) इत्थं त्वयि विभाति सति हे भगवन् , अभूवन संजाताः । के ? अन्यमतयः भवत्प्रणीततत्वादन्यस्मिंस्तत्वे मतिर्बुद्धिर्यषामीश्वरकपिलसुगतादीनां । कथम्भूता अभूवन् ? खद्योता इव खे आकाशे द्योतन्ते इति खद्योताः कीटविशेषाः त इव । हतप्रतापाः संजाताः इत्यर्थः । _ मराठी अर्थ:-हे केवलज्ञानसंपन्न नमि जिनेंद्रा! तूं परमात्मस्वरूपामध्ये लीन होऊन कर्माचा त्यांच्या कारणासह नाश केलास, यामुळे विद्वान लोकांना तूं मोक्षमार्ग झाला आहेस. विद्वानांना हे जिनेश तूं मोक्षमार्ग दाखऊन दिला आहेस. आषाढ महिन्यांतील सूर्याप्रमाणे केवलज्ञानरूपी तेजस्वी किर णांनी अद्वितीय सूर्य असा तूं प्रकाशित झाला असतां तुझ्यापुढे असे महादेव, कपिल, बुद्ध वगैरे कुदेव काजव्याप्रमाणे कांतिः हीन दिसू लागले. तात्पर्य-मोक्षमार्गस्य नेतार, भेत्तारं कर्मभूभृताम् । ..... . ज्ञातारं विश्वतत्वानां, वन्दे तद्गुणलब्धये ॥ .... __या श्लोकांत वर्णिलेल्या तीन गुणांचे धारक नमि जिनेश होते. त्यांनी कर्माचा नाश केला होता मणून त्यांच्या ठिकाणी कर्मभेदनत्व गुण होता. विद्वानांना मोक्षमार्गाचा उपदेश केला होता आणून त्यांच्या ठिकाणी नेतृत्व गुण होता. व ते सर्वज्ञ असल्यामुळे त्यांनी ज्ञातृत्व गुणाला धारण केले होते. . सदानी सप्तभंगसमाश्रयणेन भगवता यथा तत्ममुपदिएं तथा प्रदर्शयन्नाह । सर्वज्ञ अशा नाम निनांनी त्यावेळेस सप्तभंगाच्या आश्रयाने जो तत्वांचा उपदेश केला त्याचे आचार्य वर्णन करतात. ' विधेयं वार्य चानुभयमुभयं भिश्रमपि तत्, विशेषैः प्रत्येक नियमविश्यैश्वापरिमितेः । सान्योन्यापेक्षा सफलभूवनश्येष्टगरणा, Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #282 -------------------------------------------------------------------------- ________________ १२४०) त्वया गीतं तत्वं बहुनयाववक्षेतरवशात् ॥ ११८ ॥ विधेयमित्यादि-त्वया नमितीर्थकरदेवेन । गीतं कथितं । किं तत् ? तत्वं जीवादि । कुतो ? बहुनयविव क्षेतरवशात् बहवश्च ते नयाश्च नैगमादयः तेषां विवक्षाच इतरा चाविवक्षा तयोर्वशादायत्तत्वात् । कथं तद्वशात्तत्प्रतिपादितमित्याह-विधेयमित्यादि । विधेयं स्वरूपादिचतुष्टयापेक्षयास्तित्वं, वार्य चापि पररूपादिचतुष्टयान्नास्तित्वं । चः समुच्चये । अपिः सम्भावने । अनुभयमवाणं युगपत्तयोर्वक्तुमशक्यत्वात् । उभयं चास्तिनास्तिरूपं क्रमविवक्षितस्वपररूपचतुष्टयापेक्षया । मिश्रमपि, स्यादत्त्यवक्तव्यं, स्यान्ना त्यवक्तव्यं, स्यादस्तिनास्ति चावक्तव्यंच तत्तत्वं । एते सप्तभंगाः कैवन्तात्याह-विशेषः त्रिकालंधनैः । कथं: - प्रत्येक एक एकं प्रति प्रत्येकं । कथम्भूतैः ? नियमविषयैः सप्तधैव नायिका भंगाः इति योयं नियमः तद्विषयः । पुनरपि कथम्भतैः । विशेषैः अपरिमितः एकस्यापि वस्तुनोऽनन्तधर्मसम्भवात् । पुनरपि कथम्भूतैः ? सदान्योन्यापेक्षः सदा सर्वकालं, अन्योन्यापेक्षैः परस्परापेक्षैः । स्वरूपादिचतुष्टयेन सत्वं हि पररूपादिचतुष्टयेनासत्वमपेक्षते । मूर्तस्वममूर्तस्वं स्थूलत्वं सूक्ष्मत्वं इत्यादि । कथम्भतेन त्वयेत्साह सकलेत्यादि । सकलं च तद्भवनं च तस्य ज्येष्ठो महान् स वासी गुरुप भाराभ्यः तेन ॥ भर्थ:-हे नमि जिनेश, आपण सर्व जगाचे गुरु आहोत. पदार्थाचं वर्णन सप्तभंगीच्या आश्रयाने केले आहे. व तें वर्णन निरपेक्ष नसून पदार्थातील प्रत्येक धर्मास अनुसरून आहे. पदा. थांतील धर्म एकमेकाची अपेक्षा ठेवतात. जसें मित्र आपल्या मित्राची मदत घेऊन आपली कार्य तडीस नेतो, त्याचप्रमाणे पदार्थातील धर्म देखील परस्परांची अपेक्षा ठेवतात. आणि अशा मोगाने ते धर्म पदार्थाचे व स्वतःचे देखील अस्तित्व राखीव असतात. यास्तव त्या धर्माचे निरपेक्ष वर्णन बस्वली । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #283 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २४१ ) तद्गतधर्माची सिद्धि करू शकत नाही. श्री नमि जिनांना पदार्थाचे वर्णन सात प्रकारांने केले आहे ते असें १ पदार्थांचा सद्भाव स्वरूपचतुष्टयाचे योगाने आहे. जसें घागर ही आपल्या स्वरूपांतच राहते. ती परस्वरूपांत राहत नसते. अर्थात् ती कपड्याच्या आकाराची नाही यास्तव घागरीचे अस्तित्व स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेने आहे. [ या स्वरूपचतुष्टयाचे वर्णन मागें केले आहे. हणून घागर ही कथंचित् स्वस्वरूपाने आहे. २ पदार्थांचा अभाव परचतुष्टयाच्या अपेक्षेने आहे. घागरीचा कापडाच्या दृष्टीने अभाव आहे. कपड्याचे गुणधर्म घागरीमध्ये न..तात. यास्तव त्या दृष्टीने तिचा अभाव आहे; असें झणतां येते. घागरीचा सर्वथा अभाव मानता येत नाही. तसे मानले तर तिचे जे कापडाच्या स्वरूपाहून भिन्न स्वरूप - दिसतें तेंही दिसले नसते. यास्तव घागर ही कथंचित् पर.. चतुष्टयाच्या दृष्टीने अभावात्मक आहे असें ह्मणता येते. ३ स्वरूपचतुष्टय व पररूपचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तु अव. : क्तव्य आहे. जसें एक मनुष्य एकाचा मामा आहे व एकाचा काका आहे. येथे एका नात्याच्या आश्रयाने त्याला मामा किंवा, काका असें ह्मणता येईल. परंतु एकदम दोन्ही नाती आपल्या दृष्टीपुढे ठेऊन त्याचे एकदम शब्दद्वारे वर्णन करूं झटल्यास ते साधणार नाही. कारण, आपण शब्दांची रचना क्रमानेच करू शकतो. यास्तत्र एकदम त्या दोन नात्यांचे ब. र्णन करता येत नाही. यावत्रमाणे स्वपरराष्टयाची अपेक्षा एकदम जेव्हा मनांत उदाते तेगा वस्तूही अबक्तब्ध ठरते. ४ सहायतुष्टय व पररूपवतुष्टपाची क्रमाने ओक्षा के. स्यास पस्नु कचित् भावामातामह आहे. दूमाहियाने Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #284 -------------------------------------------------------------------------- ________________ (२४३) वस्तु सदात्मक आहे व पर्यायार्थिक नयाने ती असदात्मक आहे. या नयांची क्रमाने विवक्षा केली ह्मणजे वस्तु कथंचित् सदसदात्मक आहे हे ठरतें. ५ स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेसह एकदम स्वपररूपचतुष्टयाची विवक्षा असली झणजे हा भंग तयार होतो. यास कथंचित्सदवक्तव्य असें ह्मणतात. स्वपरचतुष्टयाची एकदम विवक्षा असल्यामुळे पदार्थाचे वर्णन करता येत नाही ह्मणून त्यास अवक्तव्य ह्मणतात. त्या अवक्तव्य भंगासहित पुनः स्वरूपचतुष्ट. याची अपेक्षा ठेविली झणजे हा पांचवा भंग होतो. ६ अबक्तव्य भंगावरोवर पररूपचतुष्टयाची अपेक्षा ठेवल्या. ने हा भंग होतो याचे स्यानास्त्यवक्तव्य असे नाव आहे. ७ अवक्तव्य भंगायरोपर स्वपरचतुष्टयाची अपेक्षा ठेव. त्याने हा भंग होतो. याचे नाव स्यादस्तिनास्ति अवक्तव्य असे आहे. याप्रमाणे या सात भंगांच्या आश्रयाने श्री नमि जिनांनी भव्यांना उपदेश केला. . परमपि भगवती गुणमाह । । पुनः नमिजिनाच्या गुणाचे वर्णन आचार्य करतात. अहिंसा भूतानां जगति विदितं ब्रह्म परमम् न सा तत्रारंभोऽस्त्यणुरपि च यत्राश्रमविधौ । ततस्तत्सिद्धयर्थं परमकरुणो ग्रन्थमुभयम् । भवानेवात्याक्षीन च विकृतवेषोपधिरतः ॥ ११९ ॥ अहिंसेत्यादि-अहिंसा दया । भगवता जगति लोके । विदिता यथावत् हाता विदितमित्येतलिंगपरिणामेनाभिसम्बध्यते । सा केषां Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #285 -------------------------------------------------------------------------- ________________ (२४१) 'भूतानां प्राणिना । तथा ब्रह्म परमात्मस्वरूपं, ब्रह्मचर्य बा, परममुत्कष्टं जगति विदितं यथावज्ञातं । न सा अहिंसा तत्र तस्मिन्नाश्रमविधौ पाखं• जिप्रकारे । यत्र यस्मिन् तद्विधौ । आरम्भो व्यापारोऽस्ति । कथम्भूत ? अणुरपिच स्वरूपोऽपि न केवलं महान् । यत एवं ततस्तस्मारका रणात् तत्सिद्धयर्थं तस्या अहिंसायाः सिद्धयर्थं निरतिचाराहिंसावतसिद्ध ग्रन्थं परिग्रहं । उभयं बाह्याभ्यन्तरं च भवानेव न सुगतादिः । अत्याक्षीत् परित्यक्तवान् । किंविष्टिः परमकरुणः परमा करुणा दया यस्य तथाभूतस्यापि भगवतो यथा जातलिंगविरोधी कश्चिद्विकारादिर्भविष्यति इत्यत्राह नचेत्यादि । वेषव जटा मुकुट भस्मोलनादिः उपविश्व वस्त्राभरणाक्षसूत्राजिनादिपरिग्रहः विकृती यथाजात लिंगविशेधिनौ तौ तौ वेषोपधीच तयो रत आसक्तो नच नैव । मराठी अर्थ :- संपूर्ण प्राणिमालावर दया करणं हेच परमात्म स्वरूपाची प्राप्ति होण्याचे साधन होय. संपूर्ण प्राण्यांवर दया करणें झणजे संपूर्ण प्राण्याविषयीं परमसमता धारण करण होय. शत्रु व मित्र याविषयीं रागद्वेषाचा त्याग करणे अर्थात् शत्रु व मित्र ही भेदकल्पना सोडून देणे. यासच पूर्ण अहिंसा झणतात. जेव्हां अशी अहिंसा - अशी शांति आपणांस लाभते तेव्हां आपल्या आत्म्यास परमात्मपद मिळतें. परंतु हे नमि प्रभो, पाखंडी ऋषींच्या आश्रमामध्ये या अहिंसेचा ले शसुद्धां दिसून येत नाहीं. कारण, तेथे पंचादि साधन जलस्नान इत्यादि कृत्यें पाखंडी ऋषींकडून केली जातात. पंचाग्निसाधन केल्यान जावहिंसा होते, जलस्नान केल्यानें जलकायिक जी वांची हिंसा होते. तसेंच स्नान करतांना बरेच सूक्ष्म जंतु जटेमध्ये अडकतात व पंचामितपाच्यावेळीं ते जंतु अग्रीमध्ये पडून मृत्यु पावतात. यामुळे पाखंडीऋषींच्या आश्रमामध्यें आरंभ पूर्ण भरलेला आहे. जेथें असा आरंभ आहे अशा ठिकाणीं Jain Educationa International - For Personal and Private Use Only Page #286 -------------------------------------------------------------------------- ________________ अहिंसचे पालन होत नाही. जथे अत्यल्प देखील आरंम असतो तथंही जर अहिंसावत पाळले जात नाही तर अशा पाखंडी ऋषांच्या आश्रमामध्ये अहिंसेचे पालन होणे नितांत असम्भपनीय समजावे. यास्तव हे जिनेश, या अहिंसचे पूर्ण पालन व्हावं ह्मणून अतिशय दयाळू अशा हे नमिजिनेश, आपणच बाह्याभ्यन्तर परिग्रहांला त्याग केला व यथाजात स्वरूपामध्ये विरोध उत्पन्न होईल अशा वेषाचाही आपण बिलकुल त्याग केला. आपण डोक्यावर अटा बाढविली नाही, अंगाला भस्म लाविलें नाही. तसंच वस्त्र, अलंकार जपमाला, हरणाचे कातडे वगैरे परिग्रह देखील जवळ बाळगला नाही. यामुळे आपल्या ठि. काणीच आहेसा पूर्णपणे दिसून येत आहे. यत एवंविधस्त्वं ततरत्वदीयं वपुस्ते परमवीतगगतां कथयतीत्याह -- ज्या अर्थी हे जिनश, आपण पूर्ण अहिंसावतप्रतिपालक आहां . त्या अर्थी आपले शरीर परमवीतरागतेचे स्पष्ट निदर्शक ___ आहे. श्री जिनेश्वराच्या शरीराचे आचार्य वर्णन करतात. वपुर्भूषादेषव्यवधिरहितं शांतिकरणं । यतस्त संचष्टे स्मरशरविषातंकविजयम् ॥ विना भीमैः शस्त्रैरदयहृदयामविलयं । ततस्त्वं निर्मोहः शरणमसि नः शांतिनिलयः॥१२०॥ वपुरित्यादि । ते तव वपुः शरीरं। संचष्टे कथयति । कं ? स्मरशरविषातंकविजयं स्मरः कामस्तस्य शर बाणास्त एर विष संतापमोहहेतुत्वात् तेनातकश्चित्तपीडा म एव वातकोऽप्रतीकारो व्याधिः तस्य विजयं विनाशं । कथम्भूतं वपुरित्याह भूमादि । भूषा कटककटिसूत्राद्यलं. कारः तस्या आ समन्ताद्वेषो व्याप्तियवास्थानं विनिवेशः तेन व्यवधिः Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #287 -------------------------------------------------------------------------- ________________ ₹ ३०५ ) मैपुत्रः प्रछादनं तेन रहितं । पुनरपि कथम्भूतं ! शान्तकरणे शान्तानि उपशान्तानि स्वस्वविषयस्पृहाव्यावृत्तानि करणानीन्द्रियाणि यस्य | पुनरपि कथम्भूतमित्याह अदयेत्यादि । न विद्यते दया अस्ये. त्यदयं हितं तच्च तदयं च तस्यामर्षः क्रोधः तस्य विलयो विनाशो यत्र । ननु भगवानायुधर हितस्तस्कथं तज्जयः स्यादित्याह विनेत्यादि । विना अन्तरेण भीमभयानकैः शस्त्रैः प्रहरणैः । इत्थंभूतं तव वपुः यतस्ते तज्ञ्जयं संचष्टे ततस्तस्मात्कारणात् । त्वं नमितीर्थकर देवः | शरणं असि भवसि । नोऽस्माकं । किंविशिष्टो ! निर्मोह : मोहान्निःक्रान्तो मोहो वा निःक्रान्तो यस्मात् । पुनरपि कथम्भूतः १ शान्तिनिलयः शान्तेः सकलकर्मप्रक्षयस्य निलयः आश्वयः, शांतिर्वा मुक्तिनिलयः आश्रयो यस्य ॥ : : मराठी अर्थ :- हे नमिनाथ जिनेश ! आपले शरीर कुंडल, करगोटा, कडे इत्यादि अलंकारांनी रहित आहे व आपली इंद्रियें आपआपल्या विषयांचा त्याग केल्यामुळे शांत झाली आहेत. यामुळे सन्ताप व मोह उत्पन्न करणान्या मदनाच्या बाणरूपी विषाचा नाश आपण केला आहे, हे आपले शरीर आलांस स्पष्ट रीतीने सांगत आहे. भयानक शस्त्रे हातांत धारण न करतांही हिंस्र हृदयांत उत्पन्न होणाऱ्या क्रोधावर आपण विजय मिळविला आहे, असे आपले शरीर आह्मांस दर्शवीत आहे; व आपण निर्मोह आहांत हे सांगत आहे. हे जिनेश ! आपण सर्व कमीचा नाश करून शांतीचे माहेरघर बनला आहां. यास्तव आपणच आमचे संरक्षक आहां. 6 याप्रमाणे श्री नमिस्तोत्र संपलें. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #288 -------------------------------------------------------------------------- ________________ (२४९ ) श्री नेमिनाथस्तुतिः । भगवानृषिः परमयोग दहन हुतकल्मषन्धनः । ज्ञानविपुलकिरणैः सकल प्रतिबुध्य बुद्धकमलायतेक्षणः ॥ १२१ ॥ 1 भगवानित्यादि । भगवान्विशिष्टज्ञानवानिंद्रादीनां पूज्यो वा । भरिष्टमिरिति द्वितीयवृत्त तेनाभिसम्बन्धः । कथंभूतः ? ऋषिः परमर्धिसंपनः । पुनरपि कथंभूत इत्याह परमेत्यादि । परमश्चासौ योगश्च शुध्यानं स एव दहनः कल्मषं ज्ञानावरणादि कर्म तदेवेन्धनं तदहने हुतं कायेन्धनं येनासौ परमयो गदहन हुतकल्मषेन्धनः । किं कृत्वा प्रतिबुध्य प्रकाश्य ज्ञात्वा । किं तत्सकलं लोकालोकजातं । कैः ? ज्ञानविपुल किरणैः ज्ञानमेव विपुला विस्तीर्णी निरवशेषद्योतनसमर्थः -किरणा रश्मयः तैः । पुनरपि कथम्भूतो बुद्धकमलायतेक्षणः बुद्ध • विकसितं तच तत्कमलं च (कमलशब्देनात्र तत्पत्रमुच्यते) तद्वदायते दीर्घे ईक्षणे लोचने यस्य सः । 1 एतद्विशेषणविशिष्टो भगवान् पुनः कथम्भूतः संजात इत्याह हरिवंशकेतुरनवद्याविनयदमतीर्थनायकः । शीलजलधिरभवो विभव Jain Educationa International स्त्वमरिष्टनोमिजिनकुंजरो ऽजरः ॥१२२॥ हरीत्यादि । अभव आसीभूतवान् । कथम्भूतो विभवो विगतसंसारो मुक्त इत्यर्थः । किंनामा त्वमित्याह अरिष्टनेमीत्यादि । अरिष्टनेमिः अरिष्टनेमिनामा, अरिष्टानां कर्मणां नेमिश्चक्रधारा स चासो जिन For Personal and Private Use Only Page #289 -------------------------------------------------------------------------- ________________ (१४७ ) कुंजरश्च, जिनानां देशजिनानां, कुंजरो नायकः प्रधानः । पुनरपि कथम्भूतः ? अजरो न विद्यते जरा वाक्यमस्येति । पुनरपि किंवि. शिष्टः ? हरिवंशकेतुः हरिवंशे विष्णुवंशे केतुर्ध्वजः । पुनरपि क. थम्भूतः ? अनवद्यविनयदमतीर्थनायकः । न विद्यतेऽवद्यं दोषोऽनयोरियनवद्यौ तौ च तो विनयदमौ च । ज्ञानदर्शनतपश्चारित्रोपचारभेदाद्विनयः पंचविधः , पंचेंद्रियजयनादमोऽपि । अनवद्यता चानयोर्माया. दिरहितत्वात्, तयोस्तीर्थ प्रतिपादकं प्रवचनं तस्य नायकः प्रवर्तकः । पुनरपि किंविशिष्टः ? शीलजलधिः शीलानां जलधिः समुद्रः । __ मराठी अर्थ:-हरिवंशालाभूषणभूत, शीलांचा समुद्र १८००० शीलांना धारण करणारा, कपटाचा ज्यांत लेशही नाही असा निर्दोष पांच प्रकारचा विनय, व पांच प्रकारचा इंद्रिय विजय यांचे प्रतिपादन करणान्या परमागमाचा कर्ता, जन्म, जरा, मृत्यु यापासून दूर असलेला, शंभर इंद्राकडून पूजिला जाणारा, परम शुक्ल यानरूपी अग्नीने ज्ञानावरणादि आठ कर्मरूपी लाको ज्याने जावन टाकली आहेत असा व विकसित सालेल्या कमलाच्या या कळीप्रमाणे सुंदर व लोव नेत्राचा असा भी अरिष्टनेमि तीर्थकर होता. त्याचे अरिष्टनेमि हैं सार्थक गांव होते. कारण, अरिष्ट आठ कर्म व नेमि चाकाची धार. जसे पाक चालत असताना त्याचे खाली आलेल्या पदार्थांचा चु. राडा होतो त्याप्रमाणे या तीर्थकराने कर्माचा नाश केला होता अणून याचे अरिष्टनेमि असे सार्थक नाव होते. या तीर्थकराने लोक व अलोकास प्रकाशित करणान्या आपल्या ज्ञानरूपी कि. रणांनी सर्व पदार्थाचे स्वरूप जाणले व गणधरादिकामध्ये श्रेष्ठ असलेल्या या तीर्थकराने मुक्ति संपादन केली. हत्यम्भूतस्य भगवतः पादयुगलं कीहशमित्याहपर सोगितलेल्या गुणांना धारण करणान्या श्री नेमिनाथ तीर्थ Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #290 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २४८) कराचे पाय कसे होते याचे वर्णन. त्रिदशेंद्रमौलिमणिरत्न करणाविसरोपचुम्बितम् । पादयुगलममलं भवतो विकसत्कुशेशयदलारुणोदरम् ॥१२३॥ नखचंद्रश्मिकवचाति ___ रुचिरशिखरांगुलिस्थलम् । स्वार्थनियतमनसः सुधियः प्रणमंति मंत्रमुखरा महर्षयः ॥ १२४ ॥ त्रिदशेयदि ! त्रिदशा देवास्तेषः मिन्द्राः स्वामिनः तेषां मौलयः मुकुटानि तेषु मणिरत्नानि मणयः पारागादयस्त एव रत्नानि वजा. दीनि वा तेषां किरणाः तेषां विसरः प्रसरः तैरुपचुंबितं । किं तत् ? पादयुगलं । कथम्भूतं ? अमलं न विद्यते मलं पापं यस्य, यदर्शनेन भव्यानां वा कस्य संबंधि तत् ? भवतः अरिष्टनेमितीर्थकरदेवस्य । पुनरपि कथम्भूतमित्याह विकसदित्यादि । विकासश्च तत्कुशेशयंच पन तस्य दलं पत्रं तद्वदरुणं रक्तं उदरं पादतलं यस्य तद्विक सत्कुशे. शयदलारुणोदरम् । पुनरपि कविशिष्टं पादयुगल मित्य ह नखेत्यादि । नखा एव चन्द्रास्तेषां रश्मयस्तेषां कवचः परित्रेवः तेनातिरुचिरं शिखरभग्रभागो यस्य ततथाविव अंगुलीनां स्थलं उन्न प्रदेशो यस्य पादयुगलस्य तत् नखचन्द्ररमिक प्रचातिरुचिरशिखरांगुलिस्थलं तत्कि कुति ? प्रणमन्ति । के ते ? महर्षयः । कथम्भूताः मन्त्रमुखराः मन्त्रेण सप्ताक्षरेण, सामान्यरतु तरूपेग वा मुखरा वाचालाः । पुनरपि कथाभूताः ? सुधिषः शोभना धीर्येषां अत एवं स्वार्थनियतमनसः साथै मोक्षलक्षणे नियतं नियंत्रितं मनो यैः ।। .. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #291 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २४९) अर्थ--देवेंद्रांच्या मुकुटामध्ये असलेल्या पद्मराग व हिरे यांच्या किरणांच्या समूहाने स्पर्शित झालेले [देवेंद्र नमस्कार करीत असतां त्यांच्या मुकुटांतील रत्नांची कांति श्री नेमिनाथस्वामीच्या चरणावर पडली ) व प्रफुल्लित झालेल्या तां. बड्या कमळांच्या पाकळीप्रमाणे तांबडा रंग धारण करणारे, नखरूपी चंद्राच्या किरणांनी व्याप्त झाल्याने अतिशय शोभत आहे पुढचा भाग ज्यांचा अशा बोटांनी शोभणारे, असे आपले पाय हे श्री जिनेश मोक्ष प्राप्तिकडे ज्यांचे लक्ष्य लागले आहे 'नेमिनाथायनमः' या सात अक्षरी मंत्राचा हमेशा उच्चार कर. पारे, किंवा आपलें गुणवर्णन करणारे असे विद्वान् गणधरादिक महर्षि मोठ्या भक्तिनें वंदितात. ( नमस्कार करितात), न केवलं त एव भगवतः पादयुगलं प्रणमंति किन्त्वन्येपीत्याह । । केवळ महर्षीच श्री जिनाच्या चरणांना नमस्कार करितात असे नाही, दुसरे भव्यजीव देखील नमस्कार करितात हे सांगतात. धतिमद्रथांगरविधिबकिरणजटिलांशुमंडलः । नीलजलदजलराशिवपुः सहबन्धुभिर्गरुडकेतुरीश्वरः हलभृच्च ते स्वजनभक्तिमुदितहृदयौ जनेश्वरौ . धर्मविनयरसिकौ सुतरां चरणारविंदयुगलं प्रणेमतुः - घतीत्यादि । द्यतिरस्यास्तीति यतिमत् तच्चतद्रथांग व चक्रं तदेव रविविम्बं । रबिम्बमिब विम्बमाकारो यस्प तस्य किरणास्तैजटिल संपलितमशुमण्डलं देहदीप्तिसंघातो यस्य । अंसमण्डल इति च पाठः । अंसः स्कन्धः तस्य मण्डलं विस्तारस्तैर्जटिलं पस्य गरुडके तोः स तथोक्तः । पुनरपि कथम्भूतः इत्याह नीलेत्यादि । नीलबासे, जलव सजलमेषः स च जलराशिव समुद्रः ताविव वपुः शरी Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #292 -------------------------------------------------------------------------- ________________ (२५० यस्य । नीलजल जमित्यादिश्चकचित्पाठः । नील जल जानि नीलोत्पलानि; तेषां दलराशिः पत्रसंघातः तत्तुल्यं वपुर्यस्य । कोसावित्थम्भूतो ? ग. रुडकेतुर्गरुडध्वजो वासुदेवः । किं विशिष्ट ईश्वरः पृथ्वीपतिः । किमेकाकीत्याह सहबंधुभिरिति । न केवलं गरुडकेतुहलभच्च बलभद्रोऽपि तौ द्वौ प्रणेमतुः स्तुतवंतौ । किंतत् चरणारविंदयुगलं चरणावेव अरविंदे पझे तयोर्युगलं । कस्य ते तव । कथम्भूतौ ? जनेश्वरौ जनस्य लोकस्य ईश्वरौ स्वामिना । पुनरपि कथम्भूतौ ? स्वजनभक्तिमुदितहृदयौ स्वजने बंधौ भक्तिरनुरागः तया मुदितं हृष्टं हृदयं ययोः पुनरपि किं विशिष्टौ ? धर्मविनयरसिकौ धर्मार्थो विनयो धर्मविनयः तत्र रसिको अनुरक्तौ । कथं प्रणेमतुः सुतरां अत्यर्थम् ।। __ अर्थ-प्रकाशमानचक्ररूपी सूर्याच्या किरणांनी ज्याचा सारा देह व्यापून गेला आहे. व ज्याच्या शरीराची कांति निळ्या कमलांच्या पाकळ्यांच्या समूहाप्रमाणे निळी आहे. व ज्याच्या जयपताकेवर गरुडाचे चिह्न आहे असा कृष्ण व बलभद्र या उभयतांनी हे नेमिजिनेश ? आपण त्यांचे बंधु असल्यामुळे भ्रातृप्रेमाने आनंदित चित्त होऊन आपल्या सर्व बंधूसह मोठ्या विनयाने वारंवार आपल्या चरणकमलांस. नमस्कार केला. श्री कृष्ण व बलभद्र हे पृथ्वीपति होते, धर्माचा व धार्मिक जनांचा विनय, आदर सत्कार करण्याचे त्यांना व्यसनच लागले होते. यत पर्वते गत्वा भगवतचरणारविन्दयुगलं तौ प्रणेमतुः स कीश इत्याह--- श्री कृष्ण व बलभद्र यांनी ज्या पर्वतावर जाऊन श्री नेमिनाथ जिनाच्या चरणकमलांस नमस्कार केला तो पर्वत कसा होता याचे वर्णन आचार्य करतातककुदं भुवः खचरयोषिदुषित शिखरैरलंकृतः । Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #293 -------------------------------------------------------------------------- ________________ (३५१) मेषपटलपरिवीततटस्तव लक्षणानि लिखितानि वजिणा ॥१२६।। वहतीति तीर्थमृषिभिश्व सततमभिगम्यतेद्य च । प्रीतिविततहृदयैः परितो भृशमूर्जयंत इति विश्रुतोचलः ॥१२७॥ ककुदमित्यादि । ककुंदमिव ककुदं । कस्या ? भुवः पृथिव्याः । यथा ककुदं वृषभोपरिस्कंधप्रदेशस्थं सर्वतदवयवानामुपरिवर्ति शोभाकारि च तथा ऊर्जयंताचलः सकलभूम्यवयवानामित्यर्थः । पुनरपि किंविशिष्टः इत्याह खचरेत्यादि खचरा विद्याधर्यस्तेषां योषिता विद्याधर्यस्ताभिरुषितानि सेवितानि तानि च तानि शिखराणि च तैरलंकृतः शोभितः । पुनरपि कथम्भूतः ? मेघपटलपरिवीततटः । मेघानां पटलानि तैः परि समंताद्वीतानि व्याप्तानि तटानि सानूनि यस्य । पुनरपि कथम्भूत इत्याह तवेत्यादि । तव अरिष्टनेमेः । लक्षणानि चिह्नानि । लिखितानि उत्कीर्णानि । केन ? वज्रिणा ईद्रेण । तानि वहति धरति इति हेतोः । तीर्थ पुण्यस्थानं । अतएव ऋषिभिश्च ऋषिभिरपि । सततं सर्वकालं | अभिगम्यते समाश्रीयते सेव्यते । कदा ? अद्य इदानीमपि । कथम्भूतैः ? प्रीतिविततहृदयैः प्रीत्या तुष्ट्या वित तानि विस्तीर्णानि उल्हसितानि हृदयानि येषां तैः कथं ? परितः समंतात् । अयं एतद्विशेषण विरिष्टोऽचलः पर्वतः । कथम्भूतो ? लोकविश्रुतः प्रख्यातः । कथं ऊर्जयंत इत्येवं भृशमत्यर्थम् । अर्थः-जसे बैलाच्या खांद्यावर असलेले वशिंड सर्व अवयवामध्ये उंच व शोभादायक असते तद्वत् तो पर्वत पृथ्वीवर Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #294 -------------------------------------------------------------------------- ________________ उंच असल्यामुळे तो पृथ्वीचे वशिंडच आहे असे वाटते दि. चाधरांच्या स्त्रिया ज्यावर क्रीडा करीत असतात अशा शिख. रांनी तो अलंकृत झाला आहे. व मेघांनी त्याचे कडे आच्छादित झाले आहेत. त्याच्यावर इंद्राने हे जिनेश! आपली शुभचिन्हें लिहिली आहेत त्यामुळे हे पुण्यस्थान आहे असे समजून उ. ल्हसित अंत:करणाच्या ऋषीनी हा नेहमी सर्व बाजूने अतिशय सेविला जातो. व जगांत ऊर्जयंत यानांवाने हा पर्वत प्रसिद्ध झाला आहे. अत्राह मीमांसको यदुक्तं ज्ञानविपुलफिरणैरिति । तत्र भगवतो .. . ज्ञानमिंद्रियजं शानत्यादस्मदादिज्ञानवत् , अंतः कथं स.. . र्वज्ञता स्यादित्याशंक्याहमागें ' ज्ञान विपुलकिरणैः । केवलज्ञनरूपी चोहीकडे पसरणाच्या किरणांनी सर्व जगत् श्रीनेमिजिनांनी प्रकाशित केलें असें एका श्लोकांत आचार्यानी सांगितले आहे. परंतु भग वंताचें ज्ञान देखील आमच्या ज्ञानासारखें इंद्रियापासूनच उत्पन्न होते. यास्तव ते देखील आमचासारखेच असर्वज्ञ आहेत, ... . अश मीमांसकाच्या शंकेस आ.. . . चार्य उत्तर देतात. बहिरंतरप्युभयथा च करणमविघाति नार्थकृत् । नाथ युगपदखिलं च सदा त्वमिदं तलामलकवद्विवेदिथ ॥ १२८ ॥ बहिरंतरपीत्यादि । बहिःकरणं चक्षुरादि । अंतरपि करणं मनोलक्षणं । तत्प्रत्येकमुभयथा वा अविधाति सर्वज्ञतास्वरूपस्य विघातक न भवति । उपकारकं तर्हिस्यादित्यत्राह नेत्यादि नार्थकृत न स्वकार्य Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #295 -------------------------------------------------------------------------- ________________ ( १५१ ) कारि यत एवं अतः हे नाथ विवेदिथ ज्ञातवान् किं तत् ? इदे जगत्। किं क्रमेण ? | युगपत् एक हेल्या । किं नियतम् ? अखिलं च नि रवशेषमेव । किं नियतकाले ? सदा सर्वकालं । किमिव ? तलाम1 लकवत् तले करतले आमलकः स्फाटिकमणिः स इब तद्वत् । अर्थ :- हे प्रभो नेमि जिनेश ! आपली नेत्र, कान, नाक, वगैरे इन्द्रियें व अन्तकरण हीं सर्वज्ञपणाला बाधा आणीत नाfia वहीं सर्वज्ञपणाला साहायक ही नाहीत. हे जिनेश ! आपण हे सगळे जग तळ हातांत असलेल्या स्फटिक मण्याप्रमाणे एकदम, पूर्णपणे व हमेशा जाणले आहे. विशेष स्पष्टीकरणः - श्री नेमि जिनेश्वराचे ज्ञान अतीन्द्रि होते यामुळे इन्द्रियांचा व मनाचा पदार्थांचे स्वरूप जाण यामध्ये त्यांना कांही उपयोग होत नसे. तसेंच त्यांच्या अती. न्द्रिय ज्ञानामध्यें हीं इन्द्रिय व्यत्यय देखील आणीत नव्हती. यामुळे ही इन्द्रियें असून नमल्यासारखींच होती. श्री नेमि जिaft पदार्थांना क्रमानें जाणलें नाहीं. क्रमानें जाणू लागल्यास त्यांना सर्वज्ञ ह्मणतां येणार नाहीं कारण पदार्थ अनंत आहेत. त्यांचा एक एक स्वभाव जाणीत बसल्यास अनंत काल निघून जाईल. एका समत्रांत एकच पदार्थ जागला गेल्याने सर्वज्ञपणा नष्ट होईल. यास्तव श्री जिनांचे ज्ञान इन्द्रियजन्य नव्हे हैं सिद्ध होते. इन्द्रियें मात्र क्रमाकमाने पदार्थांना जाणतात. अतीन्द्रिय ज्ञान एकदम सर्व पदार्थांना जाणते. इन्द्रियजन्य ज्ञान सर्व पदार्थांना जाणीत नाहीं. ते पदार्थांच्या कांही अंशांना जाणतें. इन्द्रियजन्य ज्ञान ज्ञानावरणीय कर्माचा जसा क्षयोपशम असेल त्याप्रमाणे त्याला अनुसरून ते पदार्थांना जाणतें. अतीन्द्रिय ज्ञान आत्म्यापासून उत्पन्न होतें. तें ज्ञानावरणीय कर्मांचा अभाव झाल्यामुळे अत्यंत स्पष्ट असतें. यामुळे त्या ज्ञानामध्ये सर्व Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #296 -------------------------------------------------------------------------- ________________ १३५५) वस्तु व त्यांचे त्रिकाल वी पर्याय एकदम प्रतिभामित होतात. अतींद्रिय ज्ञानामध्ये कमी जास्तीपणा दिसत नाही इंद्रियजन्य. ज्ञानामध्येच हा फरक दृष्टीस पडतो. इंद्रियजन्य ज्ञान सर्वदा एकसारखेच नसते अतींद्रियज्ञानमात्र सर्वदा एकरूप असते ते एकदा सर्वपदार्थांना जाणतें व एकदां थोड्या पदार्थाना जाणतें असें स्थित्यंतर या ज्ञानामध्ये होत नाही. यावरून जिनेश्वराचे ज्ञान आमच्या ज्ञानाहून निराळे आहे हे सिद्ध झाले. अतएव ते बुधनुतस्य चरितगुणमद्भुतोदयम् । न्यायविहितमवधार्थ जिने त्वयि सुप्रसन्नमनसः स्थिता वयम् ।। १२९॥ __ यतएवं विवेदिथ त्वमतएव अस्मादेव कारणात् । ते तव कथम्भूतस्य ? बुधनुतस्य बुधैर्गणधरदेवादिभिर्नुतस्तुतस्तस्य । चरितमनुष्ठानं तस्य गुणे निर्विघ्नतः स्वसाध्यप्रसाधकत्वं । किं विशिष्टं ? अद्भुतो. दयं अद्भुतः साश्चर्य उदयः समरसरणकेवटज्ञानादिलक्षणालक्ष्मीर्यस्मात् । पुन पि किं विशिष्टं ? न्यायविहितं न्यायेन नीत्या आगमप्रतिपादितोपपत्त्या विहितं कृतमनुष्ठित । इत्थम्भूतं तद्गुणभवधार्य संचिंत्य। त्वयि अरिष्टनेमितीर्थकर देवे । कथम्भूते ? जिने अशेषकर्मोन्मूलके स्थिताः प्रांजलीभूय व्यवास्थिताः । तेके ? वयंस्तोतारः कथम्भूताः ? सुप्रसन्नमनसः सुष्ठ प्रसन्नं विशुद्धं भक्त्या अनुगृहीतं मनो येषाम् । अर्थः- आपण सर्व पदार्थांचे स्वरूप स्पष्टपणे जाणता मणून हे जिनेश आपणांस सर्व गणधरादि यतीश्वर नमस्कार करितात. आपणांस तपश्चरणकरण्याने आश्चर्यात पाडणाऱ्या स्वरूपाचे समवसराणाची रचना, अनंतज्ञान, दर्शन, सुख व Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #297 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २५५) गैरे अनंतचतुष्टय गुण प्राप्त झाले. ते सर्व गुण आगमामध्ये सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे आपण प्राप्त करून घेतले आहेत. या आपल्या गुणांचा विचार करून हे कर्मोन्मूलका जिनदेवा आह्मी आपल्याच ठिकाणीं भक्तीनें प्रसन्न चित्त झालों आहोत. तात्पर्य - - श्री नेमि जिनाच्या उत्कृष्टगुणांचा विचार केल्याने आमच्या मनांतील श्रद्धा बळकट झाली. व त्यामुळे आह्मी हरिहरादिकांची आराधना करणे सोडून दिले. व नेमिजिनाच्या चरणाचाच आश्रय घेतला त्याच्या चरणाच्या आ श्रयानें आमचे अंतःकरण अतिशय प्रसन्न झाले, असा या श्लो काचा अभिप्राय आहे. कथांश - नेमिनाथ तीर्थकराच्या पित्याचे नांव समुद्रविजय असें होतें व मातेचें शिवादेवी असें होतें. कृष्ण व बलभद्र नेमिनाथ जिनाचे चुलत भाउ होते. नेमिनाथ तीर्थकर अतिशय सामर्थ्यशाली होते. यांचे राजयति नांवाच्या राजकुमारीशीं विवाह होणार होता. परंतु विवाह झाल्यावर हें माझें राज्य हिसकावून घेतील अशी कृष्णाच्या मनामध्यें भीति उत्पन्न झाली. त्यानें पारध्याकडूत नानातऱ्हेचे प्राणी आणवून त्यांना एके ठिकाणी कोंडून ठेविलें. नेमिनाथ स्वामी आपल्या मित्रांसह फिरावयास चालले असतां त्यांच्या कांनी पशुंचें दीन शब्द पडलें. पारध्यानीं तुमच्या लग्नामध्ये हे पशु मारण्यासाठीं श्री कृष्णांनी येथे कोंडून ठेविले आहेत. असें सांगितलें, हें ऐकून त्यांना वैराग्य झाले. त्यांनी दीक्षा घेतली. व त्यांनी केवलज्ञान मात करून घेऊन शेवटी मुक्ति मिळविली. याप्रमाणे नेमिनाथ जिनाचे स्तोत्र संपले, tình tiến hành trình ma Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #298 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २५६ ) अथ पार्श्वनाथस्तुतिः तमाल नीलै: सबस्तडिद्गुणैः प्रकीर्णभीमाशनिघायुवृष्टिभिः ॥ बलाहकैरिवशेरुपद्रुतो महामना यो न चचाल योगतः ॥ तमालनीलरित्यादि । न चचाल न चलितवान् । कस्मात् ? योगतः परमशक्लध्यानात् । किविशिष्ट ? उपद्रुतः पीडितः । कैः ? बलाहकैः मेवैः । कथम्भूतैः ? तमालनीलेः तमालाः वृक्षविशेषाः तद्वन्नीलैः नीलवर्गः । पुनरपि कथम्भतैः ? सधनुस्तडिद्गुणैः तडित एव गुणाः धनुषा इन्द्रचापानां तडिद्गुणा धनुस्ताडेद्गुणा. तैः सह वर्तते इति सधनुस्तडिद्गुणाः तैः । पुनरपि किंविशिष्टैः इत्याह । प्रकीर्णेत्यादि । अशनिश्च वायुश्च वृष्टिश्च अशनिवायुवृष्टयः भीमाश्च ता अशनि वायुवृष्टयश्च ता: प्रकीर्णा समन्ततः क्षिप्ताः यै स्ते तथोक्ताः तैः पुनरपि कविशिष्टः ? वैरिवशः कमठवशवर्तिभिः । कथम्भूतो यः पार्श्वनाथो भगवान् ? महामनाः महत्परीषहेभ्योऽक्षमितं मनो यस्य अर्थः-विद्यल्लतारूपी दोरीने शोभणान्या इन्द्र धनुष्यांना धारण करणान्या, वज्रपात, मोठा वारा व भयंकर वृष्टिं करणाया, दुष्ट कमठानें उत्पन्न केलेल्या, तमाल वृक्षाप्रमाणे काळ असलेल्या मेघांना पीडिलेले, परीषहांनी ज्याचे चित्त डळमळले नाही असें पार्श्वनाथ जिनेश्वर ध्यानापासून बिलकुल ढळले नाहीत. कथांश--पार्श्वनाथ स्वामी ध्यानस्थ असतो एका शंबर नौपाच्या ज्योतिष्क देवाने त्यांना भयंकर उपसर्ग केला. हा देव Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #299 -------------------------------------------------------------------------- ________________ १ २५० ) पार्श्वनाथांचा पूर्वभवांतील कमठ नौवांचा वडील भाऊ होता. याने त्या भरापासून यांच्याशी बैरधारण केले होते व प्रत्येक भवामध्ये याने त्यांना अतिशय दुःख दिले कोही पूर्वपुण्याच्यायोमे हा शंबर नावाचा ज्योतिष्क देव झाला. एके दिवशी विमानांत चम्न जात असतां जेथें पार्श्वनाथस्वामी ध्यान धारण करून बसले होते तेथे ते विमान आल्याबरोबर ते स्वामींच्या माहास्म्याने पुढे जाऊ शकले नाही. हे पाहून माझें विमान थांबदिणारा कोण आहे याचा तपास काढण्यासाठी तो खाली उत. रला. पार्श्वनाथ स्वामीस पाहताच त्याच्या मनात पूर्वभवांचे वैर जागे झाले आणि त्याने पार्श्वनाथ स्वामीस भयंकर उपद्रव केला, तो उपवद्र पातालवासी धरणगाने वेथे येऊन दूर केला. [पार्श्वनाथ स्वामीचें चरित्र पाहिल्याने यांच्याविषयींची विशेष हकीगत समजेल. ] भमवत उपसर्गनिशात हात्वा धरणेंद्रः किं कृतवानित्याहश्रीपार्श्वनाथ स्वामींना भयंकर उपसर्ग होत आहे असें अवधिज्ञानाने जाणून धरणेंद्राने काय केले याचे उत्तर आचार्य देतात. बृहत्कणामंडलमंडपेन में, स्फुरत्तडिपिगरुचोपसार्गणाम् । जुगृह नागो धरणों धराधर, विरागसंध्यातडिदम्बुदो यथा ।। १३२ ॥ बृहदित्यादि । जुगृह वेष्टितवान् । कोसौ ? मागः। किनामा ? धरणेन्द्र नामा । केनेत्याह वृहदित्वादि बृहत्यश्च ताः फणाश्च तास मण्डलं चक्र संघातः तस्य मण्डपः तेन । कथम्भूतेन ? स्फुरत्त डिस्पिगरुचा स्फुरन्ती चासौ तडिच्च स्फुरत्तडित् तस्या इव पिंगा पीता रुक दी तिः यस्य तेन । कथम्भूतं ? थं पवनाथं । उपसर्गिणं उपन Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #300 -------------------------------------------------------------------------- ________________ (२५८) मंन्तम् । क इव जुगृहेत्याह घर घरभित्यादि । धराधरं पर्वतं । यथा मुगृह । कोसौ ? चिरागसंध्यातडिदन्दः तडिता उपलक्षितोऽम्बुदः तद्विदम्बुदः । विगतो रागो यस्याः सा चार सन्ध्या च कृष्णसंध्या लम्यां तटिम्बुदः वित्रियो वा रागो नीलपीतादिवर्गों यस्याः सा चासौ संध्या च तया तुल्या या तडित् तयोरलक्षितोम्बुदः । विराग. सन्ध्यायां वा तडितोपर क्षितोम्बुदः पिंगः ॥ अर्थ:--नानाविध रंगाने रंगलेल्या संध्येची छटा ज्यांत पसरली आहे असा विजेने सहित असलेला मेघ जसा पर्वताला आच्छादितो त्याचप्रमाणे चमकणान्या विजेप्रमाणे पिंगट कान्तीला धारण करणाऱ्या मोठ्या फणाच्या समूहाच्या मंडपाने धरणेंद्राने कमठाकडून उपसर्ग ज्यांना होत आहे असें पार्श्वनाथ तीर्थकर वेष्टित झाले. कथांश-धरणेंद्राने येऊन पार्श्वनाथ स्वामींचा उपसर्ग दूर केला. मेघांच्या द्वारे कमठाने भयंकर जलवृष्टि केली होती तिच्यापासून त्यांना सुरक्षित ठेवण्याकरितां धरणेंद्राने पार्श्वनाथ स्वामीवर मोठा फगांचा मंडप उभा केला. तो भयंकर रुगांचा मंडा पाहून तो दुष्ट कमठ अतिशय भाला व तेथून तो पळून गेला. ___ तदुपसर्गनिवारणानन्तरं झावानिक कृतवानित्याह । उपसर्ग दूर झाल्यानंतर श्रीपार्श्वनाथ स्वामीनी काय केले हे सांगतात. स्वयोगनिस्त्रिंशनिशातधारया, निशात्य यो दुर्जयमोहविद्विषम् । अवापदार्हन्त्यमचिन्त्यमद्भुतं, त्रिलोकपूजातिशयास्पदं पदम् ॥ १३३ ॥ स्त्रयोगेत्यादि । अवापत्प्राप्तवान् । किं तत् ? आर्हन्त्यं । किं Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #301 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २५९) कृता ? निशात्य चिनिपात्य दिनाश्य । कं ! दुजयमोहचिद्विर्ष मोह : एत्र विद्विट् शत्रुमेंहवि द्विट् । दुर्जयश्चासौ मे हविविट् तं । कयेत्याह स्वयोगेत्यादि स्वस्य योगः परमशुक्लध्यानं स एव निस्त्रिंशः खडस्तस्य निशाता तीक्ष्गीकृग या धारा योग भ्यासपर्यंतरूपा तया । कध. ग्भूतमार्हन्त्यं ! अचिन्त्यं चिन्ताया अप्यगोचरं । अदभुतं साश्चर्यगुणोपेतं । पुनरपि किंविशिष्ट ? पदं स्थानं । कथम्भूतं पदं ? त्रिल कपूजातिशयास्पदं त्रिलोकानां पूजा तस्या अतिशयः परमप्रकाषः तस्य भास्पदं आश्रयः ॥ अर्थः- उत्कृष्ट शुक्लध्यानरूपी खगाच्या तीक्ष्ण धाग्ने जिंकण्यास कठिण अशा मोह शत्रूचा ज्याने नाश केला व ज्याचे वर्णन करणे अशक्य आहे, जे आश्चर्यकारण गुणांला था. रण करितें व जे लोकत्रयांतील सर्व प्राण्यांला वंद्य आहे असें आहत्यपद-तीर्थकरपद ज्याने-पार्श्वनाथजिनाने मिळविल. इत्यम्भूतं पार्श्वनाथतीर्थकरदेवं दृष्टा वनवासिनस्तापसाः स्वप्रयासे विफलम तयो भगवन्मार्गेण भवितुमिच्छंतीति दर्शयन्नाहश्री पार्श्वनाथ तीर्थकरांनी अर्हताची पदवी प्राप्त करून घेतली हे पाहून व आपला सर्व प्रयास व्यर्थ गेला हे बघून श्री पार्श्वनाथ स्वमींनी दाखऊन दिलेल्या मार्गाचा आश्रय करून आपणही त्यांच्याप्रमाणेच व्हावे __अशी वनवासी कुतपरव्यांना इच्छा झाली __ हे आचार्य या श्लोकांत दाखवितात. यमीश्वरं वीक्ष्य विधूतकल्मषं ___ तपोधनास्तेऽपि तथा बुभूषवः। वनौकसः स्वश्रमवन्ध्यबुद्धयः शमोपदेशं शरणं प्रपेदिरे ॥ १३४ ॥ यमित्यादि । यं पार्श्वनाथं वीक्ष्य विलोक्य । कथम्भूतं ? ईश्वरं Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #302 -------------------------------------------------------------------------- ________________ सकललोय.प्रभु।। पुनरपि कथम्भूतं ? विकृतकल विधतं करम धातिकर्मचतुष्टयरूपं पापं येनासो तथ कम्त । के ते ? सपोधनाः ताघसाः । किंविशिष्टाः ? बनौकसः वने अटव्य ओको गृहं येषां ते बनौकसो वनवासिनः । तेऽमि परदईन नुः१धिनः, न केवलं भवदर्श - मानुयायिनः शरणं : पेदिरे । किं कलुमि छकः ? तथा बुभूषवः तथा भगवत्प्रकारेण बुभूषवो भवितुमिच्छकः । कथम्भूताः संल: ? स्वश्रमवं. ध्यबुद्धयः स्वस्य श्रमः पंचाग्निसायनादिप्रयास : तस्मिन्यन्या विफला बुद्धियेषां ते । इत्थम्भूताः सन्तः किं कृतवन: ? शमोपदेशं शरणं प्रपेदिरे शमस्य सकलसंसारोपामस्य निखिलराम धुपरमस्य वा उपदेशो मोक्षमार्गस्तं, यदि वा शमस्य उपदेशो परमादलौ शमोपदेशों मगवान् तं. शरणं प्रपेदिरे प्रतिपन्नाः । अर्थः- पापरुपी चार घातिकर्माचा नाश ज्याने केला. आहे. सर्व लोकांचा प्रभु अशा ज्याला ( पार्श्वनाथ ला) पा- . हुन वनवासी पंचाग्निसाधनादि तपश्रण करणारे पतु अशा तपश्चरणाने ज्यचि सर्व श्रम व्यर्थ जातात असं अन्य कुतपस्वी श्री जिनासारखे आपणही अईतावरन संपन्न व्हावे अशी मनामध्ये इच्छा धरून रागादि दुष्ट कासपासून सोडविणाऱ्या किंवा सर्व संसारापासून विरक्त वनविणाऱ्या मोनमार्गाला ते शरण गेले. किंवा मोक्षमार्गाचा उपदेश ज्याने केला त्या पार्श्वनाथ जि. नाला ते.शरण गेले तात्पर्य - श्री पार्श्वनाथ जिनेश्वराचेवेळी मिथ्यात्वाचा चोहोकडे बराच प्रसार झाला होता. परंतु जेव्हां मोक्षाचा रस्ता स्वामींनी खुला केला तेव्हां पुष्कळ मिथ्यातपस्वी श्रीजिनाचा उपदेश ऐकून आपला पूर्वीचा मिथ्या मार्ग सोडून देते झाले. व मोक्षमार्गाचा स्वीकार करून श्री पार्श्वनाथस्वामीस श ण गेले. य एवंविधो भगवान् स के क्रियते इत्याह Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #303 -------------------------------------------------------------------------- ________________ ज्या भगवंताला अर्हतपद मिळाले त्या भगवंताला मजकडून काय केले जाते हैं सांगतात. [ ह्मणजे मजकडून नमस्कार केला जातो असें ग्रंथकार या श्लोकामध्ये सांगतात. ] स सत्यविद्यातपसां प्रण यकः समग्रधीरुग्रकुलाम्बरांशुमान् । मया सदा पार्श्वजिनः प्रणम्यते विलीनभिथ्यापथदृष्टिविभ्रमः ॥१३५ ।। स इत्यादि । स प्रागुक्त विशेषणविशिष्टः पार्श्वजिनः प्रणम्यते । केन ? मया समंतभद्रस्वामिना ! किं कदाचित् ? सदा सर्वकाल कथम्भूतः स इत्य ह सत्येत्यादि । विद्याश्च तपांसि च विद्यातपांसि सत्यानि च तानि विद्यातपांसि च तेषां प्रणायकः प्रणेता । पुनरपि कयम्भूतः समग्रधीः समना संपूर्णा केवलज्ञानलक्षणा धीर्यस्य । पुनरपि पं.विशिष्टः ? उग्रकुलाम्बरांशुमान् उग्रं च तत्कुलं च तदेव अंबरं आकाशं तस्य अंशुमान् चंद्रः तदुद्योतकत्वात् । पुनरपि किंविशिष्ट इत्याह विलीनेत्यादि । मिथ्या चासौ पंथाश्च मिथ्यादर्शनादिकुमार्गः तन्निबंधना दृष्टयो मतानि तैनिता विभ्रमाः सर्वथानित्यक्षणिकाद्वैतवादिसमारोपाः विली-। विनष्टास्ते यस्माद्भव्य नां स तथोक्तः । अर्थः-उग्रवंशरूपी आकाशाची शोभा वाढविण्यास चद्रासारखा असलेला, केवलज्ञान संपन्न, सम्यग्ज्ञान व तपश्चरण यांचे स्वरूप भव्यलोकांना सांगणारा, सर्वथा वस्तु नित्यच आहेत, त्या क्षणिकच आहेत किंवा सर्व ब्रह्ममयच आहे अशा त-हेचे मिथ्यादर्शनाच्या उदयाने भव्य जनांच्या ह. दयांमध्ये उत्पन्न झालेले विचार ज्याने दूर केले आहेत असा तो पार्श्वजिनेंद्र मजकडून [ समंतभद्राचार्याकडून ] हमेशा भतीने दिला जात आहे. याप्रमाणे पार्श्वजिनाचे स्तोत्र संपलें. Jain Educationa international For Personal and Private Use Only Page #304 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २६२ ) अंमहावीरस्तुतिः। (छन्दः स्कन्धकः ) कीर्त्या भुवि भासितया वीर त्वं गुणसमुत्थया भातिया। भासोडुसभासितया सोम इव व्योम्नि कुन्दशोभासितया।॥१३६॥ कीयेत्यादि । हे वीर त्वं भासि शोभसे । क ? शुवि पृथिव्यां कया ? कीा ख्यात्या । कथम्भूता तया कीर्त्या ? गुणसमुत्थ्या गुणेभ्य आत्मशरीर गतेभ्यः समुत्था प्रादुर्भाव यस्याः सा तथोक्त' तया । अत एव भासितया उज्ज्वलया निर्मलया । अत्र दृष्टांतम ह भासेत्यादि। सोम इव यथा सोमश्चन्द्रो व्याम्नि गगने भाति तथा त्वं कीया भासीति सम्बन्धः । कया सोमो भाति ? भासा दीप्या । किंविशे. ष्टया ? उडुसभासितया उडूनां नक्षत्राणां सभा उडुसभं तत्र असितया स्थितया । पुनरपि किंविशिष्टया ? कुन्दशोभासितया कुंदानां शोभा कुंदशोभा तद्वत् आ समंतात्सितया धवलया । अर्थ -जसा चंद्र आकाशात नक्षत्रांच्या समूहाने वेढलेल्या व कुन्द पुष्पाच्या कांतीप्रमाणे पांढऱ्या अशा स्वतःच्या निर्मल कांतीने शोभतो. त्याप्रमाणे आत्मा व शरीर यापासून उत्पन्न झालेल्या गुणामुळे शोभणाऱ्या अशा सुन्दर कीर्तीने हे जिनेश वीरनाथ! आपण या जगामध्ये फारच शोभत आहांत. तात्पर्य-महावीर तीर्थकरांची लोकामध्ये जी प्रसिद्धी झाली ती त्यांच्या आत्मिक गुणामुळे झाली. अनंतज्ञान, शक्ति, सुख वगैरे आत्मिक गुण त्यांच्या अंगी होते. तसेच ते अति. शय सुन्दर व फारच पराक्रमी होते झणून 'महावीर' हे त्यांचे नांव सार्थक होते.. .. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #305 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २६३ ) के ते भवदीया गुणा येभ्यः सा समुत्था इत्याह । महावीर तीर्थकरांचे असे कोणते गुण आहेत ज्यापासून त्यांची कीर्ती उत्पन्न झाली १ य.चे उत्तर आचार्य देतात. तव जिन ! शासनविभवो, ... जयति कलावपि गुणानुशासनविभवः । दोषकशासनविभवः, स्तुवन्ति चैनं प्रभाकृशासनविभवः॥१३७॥ तवेत्यादि । हे जिन ! जयति सर्वोत्कर्षेण वर्द्रते । कोसौ ? शासनविभवः । शास्यन्ते व्युत्पाद्यन्ते हेयोपादेयतस्त्रं शिष्या येन तच्छासनं प्रवचनं तम्य विभवो माहात्म्यं यथावस्थिताशेषार्थप्रतिपादनल मणः । कदा ? कलावपि कलिकालेऽपि इदानीमपि इत्यर्थः । कथम्भूतः ? गुणानुशासनविभवः गुणेषु अनुशासनं येषां भव्याना ते गुणानुशासनाः शि या तेषां विगतो विनष्टो भवः संसारो यस्मात्स गुणानुशासनविभवः । न केवलं जयति किंतु स्तुवन्ति च एनं शासनविभवं । के ते ? दोषकशासनविभवः दोषा एव कशाः चर्मयष्टिकाः पीडाकरत्वात्तपां, असनं क्षेपणं निराकरणं तस्य विभव. प्रभवः समर्थाः गणधरदेवादयः । पुनरपि कथम्भूता ? प्रभाकशासनविभवः । आसते लोका यत्र तदासनं त्रिभुवनं तस्य लोकप्रसिद्धाः विभवो हरिहरादयः प्रभया ज्ञानादितेजसा कृशास्तनूकता आसनविभवो यैः । यदिवा प्रभयाऽकृशान्यासनानि येषां ते प्रभाकृशासनाः वर्द्धमानस्वामिनोऽन्ये केवलिनः इन्द्रादयो वा तेच ते विभवश्व स्वामिनः ॥ मराठी अर्थ:-हे वीर जिनेश ! आपल्या शासनाचे माहात्म्य कलिकालामध्ये देखील विजय पावते. हे जिनेश ! आपले शासन शिष्यांना हेयोपादेय तत्वांचा उपदेश करिते. पु. गलतत्व, कर्म ही टाकाऊ आहेत व जीवतत्व हेच ग्राह्य आहे. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #306 -------------------------------------------------------------------------- ________________ (२६४) कारण जीवतत्वासच मोक्षाची प्राप्ति होते, असे ते सांगत व जीवादि पदार्थांचे निर्दोष स्वरूप तें भव्यांना दाखविते. आपत्या शासनापासून-आगमापासून सद्गुणांचा अभ्यास करणा-या भव्य जीवांना मोक्षाची प्राप्ति होते-ते संसारापासून मुक होतात. हे वीर जिनेश ! चाबकाप्रमाणे दुःखदायक अशा रागद्वेवादि दोषांना दूर झुगारून देण्यास समर्थ असलेले, आ. पल्या ज्ञानतेजाने जगाचे स्वामी मानले गेलेल्या हरिहर ब्रह्म इत्यादिकांना खाली पहावयास लावणारे, व महावीरस्वामीच्या सिंहामनापेक्षा ज्यांची कांति कमी आहे अशा आसनावर ब. सगारे गणधरादिदेव आपल्या आगमाची स्तुति करतात. ते कथं शासनविभवं स्तुवंतीत्याहगणधरादि ऋषि श्रापल्या आगमाचा महिमा कसा गातात ? हे आचार्य सांगतात. अनवद्यः स्याद्वाद स्तव दृष्टेष्टाविरोधतः स्याद्वादः । इतरो न स्याद्वादो . सद्वितयविरोधान्मुनीश्वरास्याद्वादः॥१३८॥ ___ अनवद्येत्यादि । न विद्यतेऽवयं दोषोऽस्येत्यनवद्यो निर्दोषः । कोसौ ? स्याद्वादोऽनेकांतवादः । कुतः ? दृष्टेष्टाविरोधतः दृष्टं प्रत्यक्षादि इष्टं आगमः ताभ्यामविरोवतः संव दगोष्टीतः । कथम्भूतःसोऽनेकांत. रूपः ? स्याद्वादः उत्पाद्येत प्रतिपाद्यते येनासौ वादः स्यादिति वादो वाचकः शब्दो यस्यानेकांतवादस्यासौ स्याद्वादः। स्यादस्तीति रूपः एकांतवादः कुतोऽनत्रयो न भवतीत्याह इतर इत्यादि । इतर एकातः स्थाद्भवेन्न वादो न प्रमाणभूतागमः । हे मुनीश्वर ! गणधरदेवादि. स्वामिन् । कुन: स तथाभूतो न भवति, द्वितयाविरोधात् दृष्योष्टविरोधात Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #307 -------------------------------------------------------------------------- ________________ (२६५ ) तद्विरोधोप्यस्य कुतः १ अस्याद्वादो यतः । स्यादस्तीत्यादिरूपो वादः स्याद्वादः, स न विद्यते यत्र ।। . अर्थ:-हे वीर जिनेश, आपण प्रतिपादिलेला अनेकांत वाद विरोधादि दोष रहित आहे. (विरोधादि दोषांचे वर्णन कलें आहे.) कारण अनेकांत वाद हा प्रत्यक्ष, अनुमान, स्मृति, तर्क प्रत्यभिज्ञान व आगम या प्रमाणांनी बाधित होत नाही. अनेकांतवादाचा द्योतक स्यात् हा शब्द आहे. स्यात् या शब्दानें वस्तूंतील अनेक धर्माचे वर्णन करतां येते. ह्मणून तो अनेकांताचा द्योतक आहे. एकांत वादाला स्याद्वाद ह्मणतां येत नाही. तो प्रत्यक्षादि प्रमाण व आगम यानेही बाधित होतो. ह्मणजे प्रमाणानी स्याद्वादाची सिद्धि होत असल्यामुळे एकांतवादाचे साधक प्रमाण कोणते दिसून येत नाही. यास्तव हे मुनीश्वरा वीरनाथा ! एकांत हा स्वादाद होऊ शकत नाही. त्यास अस्याद्वाद लणतात. भपरमपि भगवतो गुण दर्शवनार ।। भीवीरजिनाच्या पुनः दुसन्या काही गुणांचे वर्णन करतात. - स्वमसि सुरासुरमहितो प्रन्थिकसत्वाशयप्रणामामहितः । लोकत्रयपरमहितो नावरणज्योतिरुज्ज्वलहामहित ॥१३९॥ त्वमसीत्यादि । त्वं असि वर्द्धमानस्वामी भवसि । किंविशिष्टः: सुरासुरमहितः सुरैरसुरैश्च महितः पूजितः । पुनरपि किविशिष्टः ? ग्रंथिकसत्वाशयप्रणामामहितः, ग्रंथो मिथ्यात्वादिविद्यते येषां ते पं. थिका मिथ्यादृष्टयः तेच ते सत्वाश्व प्राणिनः तेषामाशयोऽभक्तं वित्त तेन प्रणामस्तेनामहितोऽपूजितः । यदिवा ग्रंथिकसस्थानामिवाशयो रा. गादिकलषितं चित्तं येषां हरिहरादीनां ते प्रषिकसावाशमा म Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #308 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २६६ ) णामः ' कंकालमालाकुलितोरुदेहः' इत्यादिकः तस्य अमहिरभूमिस्तस्यास्ततः त्वमसि सुरासुरमहितः । पुनरपि कथम्भूतः ? लोकत्रयपरमहितः परमश्चासौ हितश्च परम हितो लोकत्रयस्य परमहितो लोकत्रयपरम. हितः । पुनरपि किंविशिष्टः ? अनावरणज्योतिरुज्ज्वलद्धामहितः अनावरणं च तत् ज्योतिश्च केवलझानं तेन उज्ज्वलत्प्रकाशमानं तच तद्धामच मुक्तिस्थानं तत्र हितो गतः ॥ ___ अर्थः -हे वीर जिनेंद्र ! आपण सुर व असुर यांच्याकडून पूजिले जाता. मिथ्यात्व, अनंतानुबंधी क्रोध, मान, माया लोभ यांनी भरलेल्या मिथ्यात्वी लोकाकडून आपण वंदिले जात नाही. अथवा मिथ्यात्वी लोक हरिहरादिकांना कंकाल. मालाकुलितोरुदेहः, इत्यादि स्तुति मणून नमस्कार करतात. तशा स्तुतीस हे वीर जिनेश, आपण अयोग्य आहांत. ह्मणजे खरे योग्य आहांत. आपण त्रैलोक्याचे हित करणारे आहात. व निरावरण केवलज्ञानरूपी प्रकाशाचें स्थान जो मोक्ष तो आपण प्राप्त करून घेतला आहे. पुनरपि फिविशिष्टस्त्वमित्याहपुनः आपण कसे आहात हे सांगतात. सभ्यानामभिरुचितं दधासि गुणभूषणं श्रिया चारुचितम् ॥ मनं स्वस्यां रुचिरं जयसि च मृगलांछनं स्वकांत्या रुचितम् ॥१४०॥ सभ्यानामित्यादि । दधासि धारयसि । किं तत् ? भूषणं भूषणं अलंकारस्तत्। कथम्भूतं ? अभिरुचितं अभीष्टं । केषां ? सभ्यानां समवसरणस्थितभव्यानां । पुनरपि कथम्भूतं ? श्रिया चारु चितं श्रिया विभूत्या चारु शोभनं यथा भवत्येवं चितमुपचितं पुष्टं । न केवलं दधासि, जयसिब मुगलांछनं चंद्र । कया ? स्वकाल्या स्वशरीरदीप्या । किं. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #309 -------------------------------------------------------------------------- ________________ (२६७ ) विशिष्टं ! ममें निमग्नं । क ! रुचि दीप्तौ । किविशिष्टायां ? स्वस्यामात्मीपायां । तं सुगलांछनं कथम्भूतं ? रुचितं रुचिरं दीप्तं सकलप्राणिनामभीष्टं या। अर्थ:-हे वीर जिनेंद्र ! समवसरणांतील भव्यांना आवडणारा व अष्टप्राप्तिहार्याच्या ऐश्वर्याने ज्याची शोभा द्विगुणित झाली आहे असा गुणरूपी अलंकार आपण धारण केला आहे. आणि आपल्याच कांतीमध्ये मग्न झालेला सुंदर चंद्र हे जिनेश आपण आपल्या शरीराच्या कांतीने जिंकला आहे. के पुर्नगुणा यद्भूषणं भगवान्दधाति इत्याह - . अलंकाराप्रमाणे दिसणाऱ्या कोणत्या गुणांला भगवंतानी धारण केले हे सांगतात. । त्वं जिन गतमदमाय स्तव भावानां मुमुक्षुकामद मायः । श्रेयान् श्रीमदमाय स्त्वया समादेशि सप्रयामदमायः॥१४१॥ त्वमित्यादि । हे जिन, कथम्भूतस्त्वं ? गतमदमायः मदो दर्यो माया वंचना गते नष्टे मदमाये यस्य यस्माद्वा भव्यानां स गतमदमायः यत एवमतो हे जिन ! तव अस्ति । कसो ? मायः प्रमाण केवलज्ञानलक्षणं आगमस्वरूपं वा । स केषां संबधी ? भावानां जीवादिपदार्थांनां । कथम्भूतः ? मुमुक्षुकामदः मुमुक्षुगां मोक्षप्रकाक्षिणां कामदः मोक्षलक्षणवांछितफलप्रदः । किंविशिष्टो मायः ? श्रेयान अतिशयेन प्रशस्यः सकलबाधारहितत्वेन हि त्वात् । इत्थम्भूतेन त्वया किं कृतं ? समादेशि कथितः । कोसौ ? श्रीमदमायः श्रिया मदः श्रीमदः तस्य मायो नाशः मी हिंसायामित्यस्य कृतात्वस्यायं प्रयोगः । अथवा श्री हेयोपादेयतत्व परिज्ञानादिलक्षणा, स्वीपवर्गादिप्रापकत्वलक्षणा वा अस्यास्तीति श्रीमान् से चासौ अमायश्च न विद्यते मायास्येत्यमायो अनुष्ठानविशेषः । तथा Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #310 -------------------------------------------------------------------------- ________________ समयामदमावः स्वया समादेशि। यमो प्रतं यम एव यामः, स्वार्थिफोऽण् । प्रष्टो पामः प्रयामः सह प्रयामेन वर्तते इति सप्रयामः स चासो दमप्रियजयः सस्य अयः आगमनम् ।.. ..... .:: अर्थ:--हे पीर जिनेश ! आपण स्वतः गर्व व कपट यांचा अभाव केला आहे. व भव्यांच्याही या दोन दोषांचा आ. ग्यास शरण आल्याने नाश झाला आहे. आपणांस संपूर्ण जी बादि पदार्थाचे ज्ञान झाले आहे व आपण आगमाचे प्रतिपा. दक आहोत. हे वीर जिनेश, आपण मुक्तिसौख्य इच्छिणाऱ्या भव्यांना मोक्षफलाची प्राप्ति करून देता. हे प्रभो! आपण अतिशय उत्कृष्ट, व संपत्तीविषयीचा गर्व नाहीसा करणाऱ्या व्रतसहित इंद्रियविजयाचा उपदेश भव्यांना केला. अथवा हे. योपादेश तत्वांचे ज्ञान करून देणारा, किंवा स्वर्गव मोक्ष यांची प्राप्ति करून देण्यास समर्थ असलेला, कपटरहित व व्रतसहित.असलेल्या इंद्रियविजयाचा उपदेश आपण भव्यांना केला आहे. अपरमपि भगवतो गुणं स्तोतुमाह गिरीत्यादिपुनः भगवंताच्या गुणाचे वर्णन करतातगिरिभित्यवदानवतः श्रीमत इव दंतिनः स्रवदानवतः ॥ तव शमवादानवतो - गतमूर्जितमपगतप्रमादानवतः ॥१४२॥ . गिरीत्याद्याह । हे जिन तव गतं गमनं ऊर्जितमुदारं उत्कृष्टं । किं कुर्वतः ? अवतः रक्षतः । कान् ? शमवादान् शमो दोषाणामुफसमः तस्य वादा: तत्प्रतिपादका आगमास्तान् । पुनरपि कथम्भूतस्य? अपगतप्रमादानवतः प्रकृष्टा मा हिंसा प्रमा अपगता नष्टा प्रमा अपगतप्रमा अहिंसा अपगतप्रमाया दानं अपगतप्रमादानमभयदानं तदस्या Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #311 -------------------------------------------------------------------------- ________________ तौति अपगतप्रमादानवांस्तस्य । दृष्टोतमाह भीमत वेत्यादि । इस. काग्दो भिन्न प्रक्रमे देतिन इस्यस्य अनंतरं द्रष्टव्यः । देतिन इन ह. स्तिन इब तब गतमित्यर्थः । कथम्भूतस्य दतिनः श्रीमतः सर्वलक्ष. जोपेतस्प भनजातेः । पुनरपि कथम्भृतस्य ! पदानवतः लकाच तहानं च मदः स्त्रबहान तद्विद्यते यस्थासौ स्त्रबहानवतः । अनेन स्वा. यत: तस्य गमनं प्रतिपादितम् । पुनरवि किंविशिष्टस्य ? मिरिंभिस्व. पदानवतः गिरेः पर्वतस्स भित्तयः कटन्यस्तासामवदानं खण्डनं तद्वि. पते यस्यासौ गिरिभित्त्यवदानवांस्तस्य । अनेन महासामयं तस्य सूचितम् । . अर्थ:--हे प्रभो! आपण दोषांचा उपशम करणाऱ्या अ. यात शमाचा उपदेश करणा-या शाखांचे रक्षण करता. व संपूर्ण प्राण्यांना अभयदान देणारा आपला विहार पृथ्वीतला. वर उच्चमशीतीने झाला. जसा सर्व उत्तम लक्षणांनी युक्त, क्याच्या गण्डस्थलांतून मदाचा प्रवाह वाहतो असा भद्र जा-तीचा हत्ती पर्वताचे सुळके आपल्या दातांनी फोडीत फोडीत लीलेने गमन करतो. तद्वत हे वीर जिन, आपली गति हत्तीप्रमाणे अतिशय मनोहर होती. . तात्पर्य-श्री महावीर तीर्थकरांनी देशोदेशी विहार केला व मोठमोठ्या प्रतिवाद्यांचा पराभव केला आणि शमोपदेशक शास्त्राचे प्रतिपादन करून त्यांची प्रवृत्ति कायम ठेविली. अथ परकीयं मतं भवदीयं च मतं कीदृशमित्याहआतां दुसन्याच्या मतामध्ये व महावीर जिनेशाच्या मतांत काय अंतर आहे हे दाखवितात. बहुगुणसंपदसकलं परमतमपि मधुरवचनविन्यासकलम् । नयभक्त्यवतंसकलं Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #312 -------------------------------------------------------------------------- ________________ (२७०) तव देव मतं समंतभद्रं सकलम् ॥ १४३ ॥ बहुगुणेत्यादि। बहपश्च ते गुणाश्च सर्वज्ञत्ववीतरागत्यादयः तेषां संपत् संपत्तिः तया असकलं असंपूर्ण परस्य मतं । अपिशब्दागतमपीति संबंधः । पुनरपि कथंभूतं ? परमतं मधुरवचनविन्यासकलम् मधुराणि श्रुतिरभणीयानि तानिच तानि वचनानिच तेषां विन्यासो रचना तेन कलं मनोज्ञं । भवदीयं मतं कीदृशमित्याह नयेत्यादि । हे देव तव मतं शासनं समंतभद्रं समंताद्रं निर्बाधत्वेन सर्वतः शोभनं समंताद्वा भद्राणि कल्याणानि यस्माद्वा भव्यानां तत्तथोक्तं । किं किंचित्तत्तथा भविष्यति! इत्याह सकलं समस्तं । पुनरपि कथम्भूतमित्याह नयभक्त्यवतंसकलम् । नया नैगमादयः तेषां तद्भक्त्यः स्यादस्तीत्यादिविभंगाः सेवा या ता एवावतंसकं कर्णभूषणं तल्लातीति नयभक्त्यवतं सकलमिति । - अर्थः -हे वीर जिनेश ! अन्यमत सर्वज्ञत्व, वीतरागत्व वगैरे गुणांला पारखे झाले आहे. यामुळे त्या मताला अपूर्णता प्राप्त झाली आहे. परंतु कर्णमधुर भाषणांची रेलचेल त्यांत अ. सल्यामुळे तें मनोहर वाटते. ते कुयुक्तांनी भरलेले असते या. स्तव वरवर विचार करण्याने ते मनोहर दिसते. परंतु हे जिनेश ! आपण प्रतिपादलेले मत सर्व बाजूने सुंदर व कल्याणकारक आहे. आपले मत सर्व भव्यांचे कल्याण करतें व सबागपरिपूर्ण आहे, आणि नैगमादि नयापासून उत्पन्न झालेले स्थादस्ति, स्यान्नास्ति इत्यादि भंगरूपी कर्णभूषणें तें भव्यजनांना देते. तात्पर्य -जैन मतच कल्याण करणारे आहे. इति श्री पंडित प्रभाचंद्रविराचियातां क्रियाकलापटोकायां गौतमस्वामि समंतभद्रस्तुतिविवरणे द्वितीयः परिच्छेदः। याप्रमाणे पंडित प्रभाचंद्र विरचितक्रियाकलाप टोकेंतील गौतमस्वामी व समंतभद्राचार्य यांच्या स्तोत्राच्या विवरणाचा दुसरा परिच्छेद संपला. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #313 -------------------------------------------------------------------------- ________________ ( २७१) संस्कृत टीकाकाराचा शेवटचा प्रशस्तिसूचक श्लोक. यो नि:शेषीजनोक्तधर्मविषय:श्रीगौतमायैः कृतः। सूक्तार्थैरमलैः स्तवोयमसमः स्वल्पैः प्रसन्नै: पदैः ॥ तद्व्याख्यानमदो यथावगमत: किंचित्कृतं लेशतः । स्थेयाचंद्रदिवाकरावधि बुधप्रह्लादचेतस्यलम् ॥ १ ॥ ___ अर्थः-- थोड्या परंतु कोमल अशा शब्दांनी युक्त, निर्दोष व स्पष्ट अर्थास व्यक्त करणारी, जिनेश्वरप्रतिपादित धर्माचे पूर्ण वर्णन करणारी अशी स्तुति गौतमस्वामी व समंतभद्र आचार्य यांनी केली आहे. त्या स्तुतीचा आशय व्यक्त व्हावा ह्मणून यथाशक्ति माझ्या बुद्धीस अनुसरून मी ही टीका लिहिली आहे. ही विद्वान लोकांच्या आनंदी अंत:करणांत जोपर्यंत चंद्र व सूर्य आकाशांत राहतील तोपर्यंत राहो. * *याप्रमाणे स्वयंभूस्तोत्र संपलें. Jain Educationa International For Personal and Private Use Only Page #314 -------------------------------------------------------------------------- ________________ Jain Educationa International For Personal and Private Use Only