________________
( १०३ )
तत्वें नित्य अनित्य एक व अनेक अशीं आहेत झणजे जीव. दि तत्वांमध्ये नित्यत्व, अनित्यत्व, एकत्व, अनेकत्व असे अनेक विरुद्ध धर्मही आहेत. अशा तत्वांचे वर्णन, सुगत नैयायिकादि वाद्याकडून, जे आपल्या आज्ञेपासून विमुख आहेत, होऊ शकणार नाहीं. हे जिनेश आपणच आपल्या दिव्य ज्ञानानें या तत्वचें वर्णन केले आहे. यास्तव आपल्या वचनामध्यें प्रमाणता आहे.
भावार्थ:-श्री पुष्पदन्ततर्थिकरांनी आपल्या केवलज्ञानाच्या सामर्थ्याने जीवादितत्वांचा उपदेश केला यामुळे त्यांच वचन आह्मी प्रमाण मानतो. अज्ञ मनुष्याचे वचन आपण अप्रमाण कां मानतो याचे कारण हें आहे की त्याच्या भाषणामध्ये विसंगतपणा आढळून येतो. श्री पुष्पदंत तीर्थकर पूर्ण ज्ञानी व पूर्णवैराग्ययुक्त होते. त्यांचा कोणांशीं द्वेष नव्हता व ते कोणावर प्रीतीही पण करीत नसंत. यामुळें बिलकुल पक्षपात सोडून वस्तूच्या खऱ्या स्वरूपाचा ते उपदेश करीत अत. पक्षपात व अपूर्णशान ही दोन ज्याच्या ठिकाणी आहेत त्यांचे वचन खरे आहे असे मानतां येत नाहीं. आतां येथे अशी शंका येइल की हे स्तोत्रकार, किंवा अकलंक विद्यानंद वगैरे मोठे आचार्य देखील पूर्ण यानी नव्हते व ते पूर्ण निर्मोही पण
ते यामुळे त्यांचें वचन प्रमाण कसें मानता येईल. ' परंतु ही शंका योग्य नाहीं, कारण, जरी हे आचार्य पूर्ण ज्ञानी नव्हते तथापि परम गुरु पूर्ण ज्ञानी अशा महावीर स्वामीच्या वचनांना अनुसरून त्यांनी धर्मोपदेश केला आहे. व त्यांच्या वचनामध्ये विसंगतपणा बिलकूल आढळून येत नाहीं. तसेंच दर्शनमोहनीय कर्माचा त्यांच्या ठिकाणी उदय नाहीं व चारित्रमोहair कर्माचा देखील एकदेश क्षय झाला असल्यामुळे ते कथं
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org