SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 223
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (१८१ ) त्यापासून विरक्त बिलकुल नसतात ह्मणून ते संसारी असतात. जैराग्य त्यांच्या वाऱ्यासही उभे रहात नाही. यामुळे त्यांना मरणोत्तर दुर्गतीस जावे लागते. ज्याला पूर्ण व उत्कृष्ट वैराग्य झाले आहे. वैराग्याच्या शेवटच्या हद्दीला जो पोहोचला आहे त्याच्याजवळ आपोआप लोकत्रयाची संपत्ति लोटांगण घालीत येते. आपण संपत्तीच्या मागे लागलो तर ती दूरदूर पळते. ते आपला त्याग करते. व तिच्याविषयी आपण उदासीन झालों झणजे ती आपला आश्रय करते. यास्तव श्री जिनेश तिच्याविषयी पूर्ण उदासीन आहेत. • इरिहरादिक आपल्या भक्तांना उपदेश करतात याचे का. रण हे की त्यांनी आपली भक्ति करावी. परंतु श्री जिनेशांच्या स्वप्नी देखील भक्तजनांनी आपल्यावर प्रेम करावें ही गोष्ट आली नाही. ते निरिच्छ होऊन भन्यांना उपदेश देते झाले. यावरून हरिहर व श्री जिन यांच्यातील विशेष वाचकांच्या ननरेस येईल. - यदि शासनफलेषणातुरी न भवति भवान् किमर्थं तर्हि विहरणादिक मित्यत्राहश्री जिनेशास उपदेशाच्या फलाची इच्छा नाही तर ते विहारादि ___ का करतात? या प्रश्नाचे उत्तर, कायवाक्यमनसां प्रवृत्तयो, नाभवंस्तव मुनेश्चिकीर्षया । नासमीक्ष्य भवतः प्रवृत्तयो, धीर तावकमचिन्त्यमाहितम् ॥७॥ कायेयादि-कायश्च वाक्यं च मनश्च, तेषां प्रवृत्तयश्चेष्टाः नाभवन् न संजाताः । कया! चिकीर्षया कर्तुमिच्छया । तर्हि अस Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.003839
Book TitleSwayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Original Sutra AuthorN/A
AuthorSamantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
PublisherSakharam Nemchand Doshi
Publication Year
Total Pages314
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy