________________
होत. वाद करून विजय मिळविणारे ते वादी व श्रोत्यांचे मनोरंजन करणारे ते वाग्मी होत. समंतभद्राचार्यांच्या ठिकाणी हे चारी गुण पूर्ण उतरले होते. यामुळे त्यांचे यश सर्वत्र पसरले होते. यावरून न्यायकाव्य, व्याकरण व वक्तृत्व या गुणांमध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता हे व्यक्त होते.
धीरनंदि आचार्यांनी चंद्रप्रभ काव्यामध्ये सत्पुरुषांच्या पचनाचे महत्व वर्णन करितांना समंतभद्र आचार्याविषयी . असें झटले आहे. गुणान्विता निर्मलपत्तमौक्तिका नरोत्तमै उविभूषणोकता । महारयष्टिः परमेव दुर्लभा समंतभद्रादिभवाच भारती ।।
अर्थ:-दोग्याने युक्त, स्वष्ठ व गोल मोती ज्यामध्ये आहेत आणि ज्याला श्रीमंत लोक आपल्या कंठामध्ये धारण करून त्याला शोभा भाणतात, अशा सुंदर हाराबी प्राप्ति होणे अशक्य नसते. परंतु धैर्य भौदार्य किंवा मूलगुण व उत्तरगुण गचे वर्णन करणारी, निर्मल पा. रित्राला धारण करणाग्या मोक्षवासी जीवा कथन करणारी, मोठ. मोगा आचार्यानी भूषणाप्रमाणे आपल्या कंठामध्ये सतत धारण केलेली अशी समतमा महान आचार्य ची वाणी. आपणास प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे. भगवान् समंतभद्र आचार्याची वाणी प्राप्त होणे दुर्लभ आहे असा या श्लोकाचा आशय आहे. क्षत्रचूडामणि गथचिन्तामणि या ग्रंथांचे कर्ते यादीभासिंह रवि आपल्या गपचिन्ता. मणि प्रयामध्ये समंतभद्राचार्याविषयों असे प्रशसोद्वार काटतात... सरस्वतीस्वैरविहारभूमयः समंतभद्रप्रमुखा मुनीश्वराः । अरंतु वाग्वजनिपातपाटितप्रतीपराांतमहीप्रकोटयः ॥ .
अर्थ-सरस्वतीची क्रीमममी बनलेले अर्थात् ज्यांच्या दयांत सरलती मनसोक्त क्रीडा करीत आहे असे व बबनलपी वजाच्या प्रहा. हामी भन्ममतांत्री सिद्धांतरूपी पर्वताची शिखरे, जमीनदोस्त करूम डाकणारे-समन्तभवारिक महाकवीश्वर सदा विजयी होवोत. पापरून
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org