________________
प्रस्तावना.
विद्या व कला यांची उन्नति राजांच्या आश्रयाने होते असे ह्मणतात वरे आहे. आपण पूर्वेतिहासाकडे सूक्ष्मरीतीने पाहिल्यास ही गोष्ट | आहे असे आढळून येईल. जैन वाङ्मयाची उन्नति होण्यास राग्य बराच कारणीभूत झाला आहे; अनेक विद्वन्मुकुटमणि जैवार्य, राजांचे गुरु होते. व कित्येक आचार्यांनी तर गृहस्थाश्रमांत
तांना स्वतः राजपद भोगिलें आहे. कित्येक जैनाचार्यांनी वादा। अन्य विद्वानांना परास्त केले, त्यामुळे तत्कालीन राजे जैनाचावे शिष्य बनत असत असेंही इतिहासामध्ये अढळून आले आहे. लिंकदेव लघुहब्ब या नांवाच्या राजाचे पुत्र होते. हिमशीतल राजा वा शिष्य होता. पूज्यपाद आचार्य दुर्विनीत राजाचे गुरु होते. चंद्र आचार्य भोजराजचे गुरु होते. आदि. पुरणकार जिनसेना. र्य हे अमोघवर्ष राजाचे गुरु होते. तसेंच नेमिचंद्र आचार्य चामुंयाचे गुरु होते हे प्रसिद्ध आहे. महान् तार्किक व कवि असे वाराज पंडित जयसिंह राजाचे गुरु होते. पूर्वकाली जैन वाङ्मयाची जी तति झाली तिला राजे व मोठमोठे श्रीमंत लोक कारणीभूत होते.
वरून जैनवाङ्मयाची वाढ व्हावयाला पूर्व परिस्थिति बरीच अनुकूल ती हे दिसते.
खरोखर धर्माची, देशाची किंवा समाजाची उन्नति ही बाङ्मयाच्या कर्षावर अवलंबून आहे. ज्या समाजाचे वाङ्मय उन्नतिशील नाही, समाज उन्नतिमध्ये सर्व समाजांच्या मागे राहील, हे निःसंशय खरें हे. चांगले वाग्मय लोकांचे अज्ञान दूर करिते व त्यांची उन्नति का तं. भशा वायाचा पूर्वकाली जैन समाजाने फार जोराने प्रसार का होता. यामुळेच साकाली जैन जाति जन्मतिशील गणिली
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org