________________
( ४४ ).
यामुळे मुनींनीं परिग्रह धारण केला तरी मुक्ति प्राप्त होते हैं - तांबरांचे झणणे अनुचित आहे हें सिद्ध होतें.
दयावधूं समाश्रित्य भगवान् लोके किं कृतवानित्याह । दयारूपी प्रियतमेचे पाणिग्रहण करून भगवान् अभिनंदनांनी या लोकीं काय केलें हें खर्तिकार सांगतात. अचेतने तत्कृतबन्धजेऽपि,
ममेदमित्याभिनिवेशकग्रहात् । प्रभङ्गुरे स्थावर निश्चयेन च,
1
क्षतं जगत्तत्वमजिग्रहद्भवान् ॥ १७ ॥ अचेतनेत्यादि । जगत्तत्वमजिग्रहदिति सम्बन्धः । कथम्भूतं जगत् ? क्षतं नष्टं । कुत इत्याह-अचेतने इत्यादि । अचेतने शरीरे । तत्कृतबन्धजेऽपि । चेतनाचेतनेन शरीरेण सह यः कृतः कर्मवशादात्मनो बन्धः तस्माज्जातं यत्सुखदुःखादि पुत्रकलत्रादि च तस्मिन् । अपिः संभावने । चकारः समुच्चये । तस्मिन् योसौ ममेदं शरीरादिकमहमस्य स्वामी इत्यभिनिवेशस्तस्मिन्भव आभिनिवेशकः स चासौ ग्रहश्च ग्रहणं । तस्मात्क्षतं नष्टं जगत्प्राणिसंघातः । न केवलं एतत्स्यात् । क्षतं नष्टं । प्रभङ्गुरे कथञ्चिदनित्ये च स्थावरनिश्चयेन च नित्यत्वाध्यवसायेन च क्षतं जगत् । अतस्तत्त्वं यथ बज्जीवादिस्वरूपं । अजिग्रहद् ग्राहितवान्भवानमिनन्दनस्वामी |
मराठी अर्थ:- अचेतन पदार्थामध्ये हा माझा आहे व मी यांचा स्वामी आहे. अशा तऱ्हेचा जो मिथ्याभिमान - मिथ्या प्रीति उत्पन्न होते इच्या योगानें सर्व लोक त्या पदार्थांचे ग्र हण करतात. तसेंच अचेतन जे कर्म व शरीर यांच्या साहा-. यानें उत्पन्न झालेल्या रागद्वेषाच्या स्वाधीन होऊन पुत्रमित्र कलत्रादिक पदार्थामध्ये अतिशय स्नेह उत्पन्न होतो. त्यामुळे ते
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org