Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
THE FREE INDOLOGICAL
COLLECTION WWW.SANSKRITDOCUMENTS.ORG/TFIC
FAIR USE DECLARATION
This book is sourced from another online repository and provided to you at this site under the TFIC collection. It is provided under commonly held Fair Use guidelines for individual educational or research use. We believe that the book is in the public domain and public dissemination was the intent of the original repository. We applaud and support their work wholeheartedly and only provide this version of this book at this site to make it available to even more readers. We believe that cataloging plays a big part in finding valuable books and try to facilitate that, through our TFIC group efforts. In some cases, the original sources are no longer online or are very hard to access, or marked up in or provided in Indian languages, rather than the more widely used English language. TFIC tries to address these needs too. Our intent is to aid all these repositories and digitization projects and is in no way to undercut them. For more information about our mission and our fair use guidelines, please visit our website.
Note that we provide this book and others because, to the best of our knowledge, they are in the public domain, in our jurisdiction. However, before downloading and using it, you must verify that it is legal for you, in your jurisdiction, to access and use this copy of the book. Please do not download this book in error. We may not be held responsible for any copyright or other legal violations. Placing this notice in the front of every book, serves to both alert you, and to relieve us of any responsibility.
If you are the intellectual property owner of this or any other book in our collection, please email us, if you have any objections to how we present or provide this book here, or to our providing this book at all. We shall work with you immediately.
-The TFIC Team.
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
वीर सेवा मन्दिर
दिल्ली
1212 - 12 काल न. 44. माना
क्रम संख्या
खण्ड
Page #3
--------------------------------------------------------------------------
Page #4
--------------------------------------------------------------------------
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
मारचरित्र
किंमत १|| रु.
6
सं. अज्ञात
Page #6
--------------------------------------------------------------------------
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
जैनवाष्प्रथकुसुमपाल पुष्प ७ वें .
श्रीमावरिचरित्र
प्रसिद्ध मिति मार्ग. शु. ५ वीर सं. २४७७
किंमत : १॥ रु.
{
लेखक अज्ञात.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक:मोतीलाल हिराचंद गांधी,
पो. मु. उस्मानाबाद.
मुद्रकःलक्ष्मण भाऊराव कोकाटे, हनुमान प्रेस, ३०० सदाशिव पेठ, ... "पुणे सिटी.
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना. श्री. अज्ञात उर्फ मोतीलाल गांधी यांनी प्रस्तुत 'श्री महावीर चरित्र' लिहून जनधर्मानुयायचि नव्हे तर सर्व मराठी वाचकांवर उपकार केले आहेत, असे हे पुस्तक वाचणा-यांस वाटल्यावाचून राहणार नाही. सामान्य वाचकांपैकीच पण त्यांच्याहून काही गुणांनी श्रेष्ठ अशा पुरुषाचे चरित्र वाचकांना एका दृष्टीने जास्त मनोरंजक वाटण्याचा संभव आहे. कारण अशा चरित्रांत साधारण माणसाच्या अनुभवाच्या गोष्टींचाच मुख्यतः समावेश होतो व अशा सर्वसाधारण प्रसंगी आपल्याहून काही अंशी थोर असणान्या चरित्रनायकाने काय केले हे जाणण्याची उत्कंग वाटते. शेकडो जन्मांत ज्यांनी आत्मोन्नाची पूर्वतयारी अलौकिक प्रमागांत केली असल्यामुळे चरित्र विषयभूत आयुःक्रमांत ज्यांचे जीवन सामान्य दृष्टीने अतिशय चमत्कृतिपूर्ण झालेले असते त्यांचे चरित्र अशा वाचकांना, की ज्यांना स्वत:च्या व चरित्रनायकाच्या जीवनात काहीतरी साम्य पाहण्याची इच्छा असते त्यांना, आकर्षक वाटणे काण आहे. परंतु अशा मुक्तात्म्यांची चरित्रं निराळ्याच भावनेने वाचली पाहिजेत. आपल्या आकुंचित जीवनांत येणारे लहानसान अनुभव, छोट्यामोठ्या पण सांसारिक अडचणी व त्यांतून पार पडण्याचे सांसारिक मार्ग श्रीमहावीरस्वामी त्या चरित्रांत आढळणार नाहीत. परंतु अशा गोष्टीकरिता त्यांचे चरित्राकडे जाणें हेंच चुकीचे आहे. फुटक्या शिंपल्या गोळा करण्यासाठी समुद्राच्या तळाला जाणं मूर्खपणाचे आहे. त्या पाहिजे असव्यातर गांवोगावचे उथळ ओढे काय कमी आहेत ? परंतु ज्यांना असल्या शिंपन्याऐवर्जी बिनमोल मोती हवा असतील त्यांनी महासागरांत बुडी मारावी व तेथेच त्यांच्या प्रयत्नाला यशहि येण्यामारखे असते. उपा दुःखपरिणामी मुखाच्या आशेने प्रत्येक जीव गणित वर्षे धडपडत आहे व इतके करूनहि जी आशा कधी तृप्तच होत नाही त्या आशेने केल्या जाणाऱ्या विफल धडपडीतून आत्म्याची कायमची सुटका व्हावी व शाश्वत आनंद प्राप्त व्हावा अशी इच्छा ज्यांच्या अंतःकरणांत जागृत झाली असेल त्यांना या चरित्रांत मार्गदर्शक प्रकाश मिळेल. श्रीमहावीरचरित्र ते कोणीहि लिहिललं असो, हा एक धर्मग्रंथ आहे याच दृष्टीने हे चरित्र हाती घेतले पाहिजे व त्या दृष्टीने हे पुस्तक वाचणाऱ्यांना पुष्कळच फायदा होईल यात शंका नाही.
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
या पुस्तकांतील कांहीं भाग: साधारण माणसाला असंभवनीय वाटतील व श्रद्धायुक्त वाचकांनाच अशा कथा आवडतील. पण हा भाग या चरित्रांतील महस्वाचा भाग नव्हे. तर महावीरस्वामींच्या कालांतील धर्माची अवनति आणि ती दूर करण्यासाठी त्यांनी जी तत्वें प्रतिपादन केलीं तीं तत्वें, यांचा अभ्यास करण्यास हे पुस्तक उपयोगी आहे, याच गोष्टींत या पुस्तकाचें महत्व आहे. रा. गांधी यांनी हे पुस्तक लिहिताना अशा जिज्ञासूंना शक्य तेवढी मदत करण्याचा हेतु आपल्या मनांत सदोदित ठेविला असावा असे स्पष्ट दिसतें. माझ्यामतें, हा हेतु त्यानी पुष्कळ अंशांनें साध्यहि केला आहे. महावीरस्वामींचें चरित्र म्हणजे जैनधर्माचें प्रतिपादन. स्वामींच्या जन्मापासून निदान ते दक्षिा घेईपर्यंत, किंत्रहुना त्यांना केवलज्ञान प्राप्त होईपर्यंत, मनुष्यजन्मांत साधारणपणे येणारे अनेक अनुभव त्यांना आले असतील आणि त्यांच्या अनुभवाच्या अशा गोष्टी जर कोणी लिहून ठेविल्या असत्या तर त्या मनोरंजकच नव्हे तर बोधप्रदहि झाल्या असत्या. परंतु अशा गोष्टींना महावीरस्वामींनी अथवा त्यांच्या शिष्यांनी महत्त्व दिले नाहीं. कारण जैन सिद्धांताचे पुनरुज्जीवन करण्याच्या त्यांच्या कार्याच्या मानानें, त्यांच्या लौकिकजीवनांतील लहानसान गोष्टी कांहींच नव्हत्या. त्यांचे जीवन म्हणजे जैनधर्माची प्रभावना त्यापलीकडे कांहीं नाहीं किंवा त्यापलीकडे कांहीं असणेंच शक्य नाहीं, अशा भावनेने आजवर सर्वांनीं त्यांच्या जीवनाबद्दल विचार केला आहे. अर्थातच या चरित्रांत जैनधर्माच्या सिद्धांतांचं संक्षिप्त विवरण हाच मुख्य हेतु असावा हे स्वाभाविक आहे.
असे असले तरी, वीरचरित्राभोवती कालाच्या प्रभावाने जमलेले अनैतिहासिक धुके नाहीसे करून, ऐतिहासिक दृष्टीने खन्या ठरण्यासारख्या गोष्टी निश्चित करण्याचा रा. गांधी यांनी प्रयत्न केला असून त्याचा उपयोग वाचकांना चांगला shoorसारखा आहे. वीरकार्ल न् समाज, राज्यव्यवस्था व वैदिक आणि बौद्धमतांतील कोणत्या वैगुण्यामुळे जैनमतास त्यावेळीं विशेष महत्व आलें हें रा. गांधी यांनी शक्य तेवढ्या कसोटीनें वर्णिले आहे. यामुळे प्रस्तुत चरित्र कोणा - लाहि वाचनीय वाटेल यांत शंका नाहीं.
बेळगांव ता० १३/६/३१
.
}
(२)
आ. बा.
लठ्ठे.
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना.
भारतीय संस्कृतीत भौतिकाला केव्हांही गोण स्थानच मिळालेले आहे. हिंदवासीयांची आस्तिक्यबुद्धि अतिप्राचीन काळापासून दृढमूल झालेली असल्यामुळे पारलौकिक सुखाची श्रद्धा जन्मापासूनच त्याच्या हाडीमासी खिळलेली असते. त्यामुळे परलोकी आपण सुखी करें होऊं या गोष्टीकडेच लोकांचं लक्ष लागून राहिले. इंद्रियें देहव्यवहाराची केवळ उपकरणे असल्यामुळे आणि हा देह मरणानंतर येथेंच सोडून द्यावयाचा असल्यामुळे इंद्रियलोलुपता आणि शारीरिक मोह ही परलोकहिताला अयोग्य ठरली. मृत्यूच्या पलीकडे आत्मा हा एकटाच अबाधित असल्यामुळे त्याला इहपरलोकीं सुख व समाधान कसें होईल या गोष्टीकडेच प्रत्येक जाणत्या माणसाचे विचार लागून राहिले. एतद्देशीय प्रत्येक धर्मात हीच विचारसरणी आढळून येईल यांत संशय नाहीं. आत्म्याचे अमरत्व ग्राह्य ठरल्यानंतर नीतिधर्माची आणि जगांतील पारस्परिक जवाबदारीची उपपत्ति सुलभरीतीने लावता येते. आणि म्हणूनच या देशांत भौतिकापेक्षां अध्यात्मिक संस्कृति श्रेष्ठ ठरली आहे.
भारतीय संस्कृतीचें हेंच वैशिष्टय होऊन गेल्यामुळे, मानव जातीची आध्यात्मिक तृष्णा शमविण्याकरिता हिंदुस्थानात अनेक धर्म उत्पन्न झाले. त्यांपैकी कांहीं पूर्वीच्याच स्वरूपांत आजही राहिले आहेत; कांहींत कालानुरूप आणि परिस्थितीला अनुसरून बदलही झालेला आहे; आणि कांहीं नामशेषही होऊन गेले आहेत. एकामागून एक असे अनेक धर्म येथे उदयाला आल्यामुळे भारतभूला धर्माचे माहेरघर समजण्यांत यावे ह्यात नवल नाहीं. प्रत्येक धर्माचे ध्येय त्याची मांडणी परिस्थितीला अनुसरून इतर धर्मीहून कांहींशी वेगळी असली तरी मनुष्याचा आयात्मिक हव्यास पूर्ण करणे आणि त्या दृष्टीनें जगांतील सर्व घडामोडीची उपपत्ति लावणे हेच आहे. त्यामुळे हिंदुस्थानांतील प्रत्येक व्यक्तिमात्राच्या जीवनाला धर्माची कायमची सांगड लागून राहिली आहे. त्याच्या जीवनावर परिणाम करणारी धर्म ही एक मोठी शक्तीच झालेली आहे. त्याच्या जीवनक्रमाला हे विशिष्ट वळण फार प्राचीन काळापासून लागत आले आहे. व्यक्तिगत आयुष्यक्रमावर प्रभाव पाडणारे एखादें विशिष्ट तत्व राष्ट्रीय जीवनक्रमांत आढळून आल्यावांचून राहणार नाहीं. जगातील अनेक देशांच्या
( १ )
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
राष्ट्रीय जीवनाचे विशिष्टतत्त्व ज्याप्रमाणे अर्थकारण आहे याप्रमाणे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनाचें विशिष्ट तत्व धर्मकारण आहे.
अफाट विस्तार आणि प्राकृतिक विभाग त्यामुळे इतर दृष्टींनीं हिंदुस्थानच्या लोकांत अनेक भेद असले तरी धार्मिक जीवनाचें हें विशिष्ट तत्त्व सर्वत्र सारखे आढकून येते. ह्या जीवनाचे अनेक सांप्रदाय होत जाऊन परस्परविरोधही उत्पन्न झाला, ह्याचें कारण त्या विशिष्ट तत्त्वाची प्रबलताच. इतके धर्म एका ठिकाणी असलेला देश पृथ्वीच्या पाठीवर हिंदस्थानाशिवाय दुसरा नाहीं. इतरत्र क्षुल्लक बाबतीतसुद्धां परस्परविरोध दिसून येईल. पण हिंदुस्थानांत जीवनांतील विशिष्ट धार्मिक तवामुळे सहिष्णुता हा हिंदुवासीयांचा सामान्य स्वभावधर्मच झालेला आहे. ग्रीक, यवन, मोगल, इंग्रज हे सर्व आपापले धर्म घेऊनच हिंदुस्थानांत आले, आणि ते सर्व आज चिनहरकत हिंदवासी होऊन राहिले आहेत. कांहीं केवळ देश पाहण्याच्या जिज्ञासेने आले, काहीं त्या सुवर्णभूमीतील संपत्ति लुटण्याकरितां आले आणि कांहीं व्यापाराच्या उद्देशाने आले. राजकीय दृष्टीनें हिंदुस्थानला ह्या लोकांचं दास्यत्व पत्करावे लागले असले तरी सांस्कृतिक दृष्टीनें हिंदुस्थानचा जयच झालेला आहे. " जिंकणारी जात जित जातीकडून सांस्कृतिक दृष्टीनें नेहमी जिंकली जाते " हैं विधान हिंदुस्थानच्या बाबतीत तरी अक्षरशः खरे ठरते.
वरील विवेचनावरून हिंदुस्थानचा धार्मिक इतिहास लिहिणं किती अवघड आहे हे सहज कळून येईल. एखादी भावनाप्रधान कादंबरी लिहिणें त्या मानानें फारच सोपें आहे. ज्यांना इतिहासांत अत्यंत महत्त्व आहे असे समकालीन पुरावे मिळणें प्रायः अशक्य असते, अशा पुराव्यांच्या अभावीं उत्तरकालीन आणि परंपरागत किंवा दंतकथात्मक पुराव्यावरच सर्व भिस्त ठेवावी लागते. तथापि हे पुरावे केव्हाही दुय्यम प्रतीचेच ठरतात. भारतीय संस्कृतीचा आरंभकाल शतकांनी किंवा सहस्त्रांनीहि गणणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत बापापासून मुलाला आणि गुरुपासून शिष्याला मिळत आलेलें परंपरागतज्ञान निर्भेळ, शुद्ध अतएव विश्वसनीय असेल अशी कल्पनाही करवत नाहीं. इतक्या प्राचीन कालाच्या परंपरागतज्ञानांतही परिपूर्णता आणि सुसंगतता हे गुण थोडेच असणार आहेत ! सुसगंतपणा हा तर ऐतिहासिक पुराव्यांचा एक गुणच समजला जातो. सुसंगतपणामुळे मिळालेले पुरावे बनावट किंवा कायमठशाचे ( २ )
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना
नाहीत एवढे तरी सिद्ध होते. एखाद्या विशिष्ट गोष्टीसंबंधी दोन उत्तरकालीन पुराव्यांत परस्परविरोध दिसून आल्यास दोन्ही मते एकाच दृष्टीने केव्हाही प्राह्य ठरणार नाहीत. दोहोपैकी एकच कोणते तरी ग्राह्य आणि दुसरें त्याज्य ठरवावे लागेल. ग्राखाप्राह्यतेचा हा प्रश्न अति गंतागुंतीचा आणि म्हणूनच बिकट आहे. विद्वान आणि अनुभवी संशोधकांकडूनहि या बाबतीत कित्येकदा बुका होतात. एखाद्या बाबतीत पुरावे अगदी गौण असतील तर ऐतिहासिक तकीवरच भिस्त ठेवावी लागते आणि आपली अनुमानाने फारच जपून करावी लागतात.
हिंदुस्थानासारख्या ह्या एका मोठ्या खंडांत समाविष्ट झालेले लोक मानवशांच्या एकाच शाखेचे आणि संस्कृतीचे आहेत असेही नाही. भौगोलिक परिस्थितीच्या भिन्नतेमुळे त्यांच्या स्वभावधर्मातही भिन्नता उत्पन्न झालेली आहे. अशा लोकांचा धार्मिक इतिहास लिहिताना कुशाग्र बुद्धीच्या मनुष्यानेहि फार सावधानता राखली पाहिजे. भिन्न संस्कृतींचे लोक एकाच ठिकाणी फार दिवस राहिल्यामुळे त्यांच्यांतील सांस्कृतिक विभिन्नता सकृद्दर्शनी दिसून येत नाही. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काही धार्मिक इतिहासकारांनी हिंदुस्थानातील सर्व लोकांत एकच सांस्कृतिक प्रवाह प्रस्थापित करण्याचा चुकीचा प्रयत्न केला आहे.
हिंदुस्थानांत प्राचीन वाङ्मयाचे संरक्षण मौखिक परंपरेनेंच झाले. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत त्याचा बराच मोठा भाग स्मृतींतून नष्ट झाला असला पाहिजे यांत शंका नाही. तथापि एका संस्कृर्ताच्या वाङ्मयाचा एक भागऋग्वेदादिग्रंथ-आजतागायत शाबत राहिला आहे हे मुदेवच म्हणावयाचें. जगांत कोणत्याहि संस्कृर्ताच्या ग्रंथात ते सर्वाहून प्राचीन आहेत. ह्या ग्रंथांची प्राचीनतमता ग्राह्य केल्यानंतर त्यांच्या कालनिर्णयाच्या वादग्रस्त प्रश्नांत शिरण्याचे आज कांहींच प्रयोन नाही. हे ग्रंथ आर्यांचे अनून हे आय हिंदुस्थानचे मूळ रहिवासी नसून बाहेरूनच हिंदुस्थानांत आलेले असावेत असा भाषाशास्त्रज्ञांचा तर्क आहे. ऋग्वेदांतील भौगोलिक वर्णनाचा कांहों भाग हिंदुस्थानला लावतां येत नाही. अर्थत् ऋग्वेदाचा काही भाग आय हिंदुस्थानांत येण्यापूर्वीच रचला गेला असला पाहिजे. त्या वर्णनावरून पाहतां काही भाग पंजाबांत लिहिला गेला असला पाहिजे यात शंका नाही. ऋग्वेदकालांतील आर्याचा प्रवेश मध्य
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
हिंदुस्थानांत आणि विंध्यपर्वताच्या खाली झाला नव्हता. पंजाबांत स्थिरस्थावर होऊन बराच काल लोटल्यानंतरच आर्यानी मध्यभागांत आणि दक्षिणेत भाकमण केलें. ऋग्वेदकालीं सरस्वती आणि दृषद्वती या दोन नद्यांच्या मध्यवर्ती भागांत आर्याचे केंद्रस्थान होतें. ब्राह्मणकालांत हे केंद्रस्थान पूर्वेकडे सरकत जाऊन कुरुक्षेत्राच्या भागांत आलें. अथर्वाच्या कांहीं भागांत हे भाग ऋग्वेदाइतकेच जुने आहेत- रोगराई मगधदेशांत जाऊं दे असे म्हटले आहे. ऐतरेय ब्राह्मणांत दक्षिणेतील आंध्र वगैरे लोकांचा उल्लेख बहिष्कृतासारखा आहे. ऋग्वेदकालापासून ब्राह्मणकालापर्यंत आर्याची वस्ति मध्यदेशापर्यंतच येऊन ठेपली होती. पूर्व व दक्षिणभागांत कांहीं आर्येतर लोक रहात होते. पुढे म्हणजे उपनिषदकालांत आर्याचा प्रसार सर्व हिंदुस्थानभर झाला असावा असें दिसतें.
आतां ऋग्वेदकालापासून आर्याची धार्मिक भावना व कल्पना काय होती तें आपण पाहूं. ऋग्वेदकाली धार्मिक कल्पना फारशी गुंतागुंतीची नव्हती. धर्मसंबंधी कल्पनाची ती प्रथमावस्था असल्यामुळे, धर्माविषयीं त्यांची चिकित्सकबुद्धि अद्यापि जागृत झाली नव्हती. तथापि त्या वेळच्या धार्मिक श्रद्धेत पुरोहितांच्या धूर्ततेची छाप मात्र पडलेली दिसून येते. त्यावेळचे धार्मिक आचारविचार अगदी साधे होतें. सृष्टीतील नैसर्गिक शक्तीवर मनुष्यत्वाचा आरोप करून आणि त्यांच्या ठिकाणी दैवी शक्तीची कल्पना करून त्यांचीच ते प्रार्थना करीत असत. यांत द्यावा, पृथ्वी, वरुण, इंद्र, उषस् इत्यादि देवतांची स्तुतीच आहे. वरुणाला थोडेसे नैतिक अधिष्ठान मिळालेले आहे. इंद्र शत्रूंचा संहारक असून तो भक्तांना पाऊस वगैरे पाठवितो. भक्तानें कांहीं मागितलें तरी तें द्यावयाची त्यांची तयारी असते. उषेची स्तुति फारच रम्य आहे, आणि ती लिहिणाऱ्या कवीच्या कल्पनाविलासाचे कितीहि कौतुक केलें तरीहि तें घोडेंच वाटते. हे देव पूजेनें प्रसन्न होऊन काहीही द्यावयास तयार असत, आणि यज्ञयागांची कल्पना त्यांची कृपा संपादण्यासाठींच प्रसृत झाली होती यांत शंका नाहीं. भक्ताने देवीची उपासना कशी करावी हे माहित झाल्यानंतर देव त्यांच्या आधीन होतात. धर्म विषयक कल्पनांच्या प्रगतीतील ही एक पुढची पायरी होय. या कल्पनेमुळे पुरोहितांना महत्त्व प्राप्त झालें. यज्ञांत देवांना दूध, तूप, धान्य, मांस, सोमरस इत्यादि पदार्थ बली देत असत. देवांना संतुष्ट करावयाची गुरुकिल्ली एकदा ( ४ )
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना
हस्तगत झाल्यानंतर दिवसेंदिवस सोमसगाचा प्रसार होऊ लागला; माणि होत, अवयु, उद्गातृ, इत्यादि पुरोहितांचे प्रस्थहि समाजांत वाढले.
वर ऋग्वेदातील धार्मिक कल्पनांची जी रूपरेषा मांडली तिच्यांत क्रियाकोडाशिवाय दुसरें विशेष असे काहीच नाही. सर्व ऋग्वेद एकाच वेळेला रचला गेला नाही हे एकदा वर सांगितलेच आहे. त्याचे काही भाग फारच जुने भाहेत तर काही भाग फार अलिकचे आहेत. दहाव्या मंडळाची गणना प्राचीन भागांत होत नाही. ह्या मंडलांत तत्वज्ञानाच्या काही कल्पना प्रादुर्भत झाल्याच्या आढळतात. देवांच्या अनेकत्वाविषयी शंका प्रदर्शित करण्यांत येऊ लागली आणि विश्वचें आदितत्व एकच या दिशेने विचारप्रवाह वाहूं लागला. प्रथम जलाच्या स्वरूपांत व नंतर उष्णनेच्या स्वरूपांत याप्रमाणे असत् पासून सत्ची उत्क्रान्ती झाली असा जगदुत्पत्तीचा क्रम आहे असे दाखविण्याकरितां बरेंच प्रयत्न झालेले आहेत. मृत्यूनंतरच्या प्राण्यांच्या अवस्थेविषयीं ऋग्वेदांत काहीच विशेष असें सांपडत नाही. मृतात्म्यांच्या मरणोत्तर स्थितीविषयीही एकमत दिसून येत नाही. यम हा प्रथम मरण पावलेला व मृत लोकांचा राजा म्हणून समजला गेला होता असे दिसते. मेल्यानंतर लोक यमाबरोबर आनंदाने बोलत असतात अशीहि एक कल्पना दृष्टीस पडते. दुसऱ्या एका ठिकाणी असे सांगिसले आहे की देव व पितर हे निरनिराळ्या ठिकाणी राहतात. तिसरी ही एक कल्पना अशी आहे की, आत्मा हा जलाशी व वनस्पतीशी एकरूप होतो. यावरून ऋग्वेदकाली पुनर्जन्माविषयी कल्पना रूढ होती असे तत्कालीन पुराव्यावरून तरी सिद्ध होत नाही. दुष्ट लोकांची मरणोत्तर स्थिती काय होते याचीहि उपपत्ति योग्य रीतीने लावलेला दिसत नाही. परंतु हा संग्दिधपणा ऋग्वेदाच्या नीतिधर्माविषयी दिसून येणा-या तौलानिक औदासिन्याचे चिन्ह आहे. राजा वरूण हा सर्व द्रष्टा आहे किंवा सर्व शक्तिमान् आहे एवढ्याचवरून नैतिक चांगुलपणा किंवा ३.हाणपणा हे त्याचे वैशिष्टयदर्शक आहे असे होत नाही. पुढे माझगकाली यज्ञयागादि क्रियाकाड जास्त जास्तच वाढत गेले व त्याबरोबर पुरोहितांची संख्याहि वाढत गेली. याच्या पुढील काळांत धान्यादिकाच्या बलींचे महत्त्व पूर्वीइतके राहिले नाही. पशुबलीचे प्रस्थ जास्त वाढले व त्याबरोबरच सोमयागाचीही महती वाढली. वर्षभर चालणारे यागसत्र सुरू होऊन पुरोहितांचे महत्त्व वाढू लागले व राजे लोकहि आपल्या सार्वभौमत्वाचे स्थापक
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
चिन्ह म्हणून राजसूययज्ञ करवू लागले. पुढे पुढे विश्वस्थायी राहण्यासाठी यज्ञ करणे अवश्य आहे अशी कल्पना रूढ झाल्याचे दिसून येते. पुढे या यज्ञाला काहीतरी लाक्षणिक अर्थ येत गेला व पुरुष, काल, अनि व प्रजापति या सर्वाची एकरूपता दाखविण्यास सुरुवात झाली. यापासून पुढे आधारभूत तत्वाचा ( underlying Reality ) तपास सुरू झाल्यासारखे दिसते व पुढे ब्रह्माची कल्पना उत्पन्नः झाली. या ब्रह्मतत्वाची व नश्वर जगाच्या स्वरूपाची उपपत्ति लावण्यासाठी श्रीशंकराचार्याना म यावादाची कास धरावी लागली. या तत्वाची योग्य उपपत्ति उपनिषदकाली झालेली नव्हती म्हणूनच निरनिराळे भाष्यकार उपनिषदावरून निरनिराळे सिद्धांत काढण्याचा प्रयत्न करू लागले. सांप्रदायिक दृष्टया प्रत्येकाला थोडे बहुत यशहि आले आहे. याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, उपनिषद्काली वैदिक तत्वज्ञान एकस्वरूप झालेले नव्हते आणि सर्व उपनिषदें एकाच काळी लिहिली गेली नसल्यामुळे त्यांमध्ये परस्परविरोध दृष्टोस्पत्तीस येणेही अशक्य नाही. उपनिषद् म्हणजे वैदिक तत्वज्ञानी लोकांच्या स्वतंत्र विचाराचा एक महत्वाचा संग्रह आहे. त्यांमध्ये असेंहि काही नाविन्यपूर्ण विचार आहेत की, कोणत्याहि समंजस व विचारी माणसाला असा संशय येतो की, उपनिषदांतील विचार परंपरा वैदिक धर्मातीलच आहे की नाही. क्रियाकाण्ड उपनिषद्कालीं निष्फल व हलके ठरले. पुरोहितांचे प्रस्थ कमी झाले. मोठमोठाल्या यज्ञसत्राच्या ठिकाणी याज्ञवल्क्यादि ऋपिलोकांची ज्ञानसत्रे दिसू लागली. कित्येक उपनिषदांवरून असे समजते की, ब्राह्मणलोक ब्रह्मज्ञानासाठी क्षत्रियांकडे जात असत. म्हणजे यावरून असे म्हणण्यास हरकत नाही की, उपनिषद्काली ज्या क्षत्रिय वर्गाबरोबर आर्यपुरोहितांचा संबंध आला होता त्या क्षत्रियवर्गात तत्वज्ञानाची वाढ चांगलीच झालेली असावी व तो क्षत्रियवर्ग बहुतेक आर्यतर संस्कृतिपैकीच असावा.
श्वेताश्वेतर उपनिषदावरून योग व अध्यात्मशास्त्राचा बराच विकास झालेला दिसतो. उपनिषत्कालीन वाङ्मयांत इन्द्र, अमि, आदिकरून देवांची पडछाया देखील पडलेली दिसत नाही. ब्राह्मणकाली पुनर्जन्माविषयी काहीच कल्पना नव्हती; परंतु पुनमरणाची भीति मात्र कित्यकांना वाटत असे. पुनर्जन्माच्या कल्पनेपासून पुनमरणाची कल्पना फारच भिन्न आहे. उपनिषद्काली मात्र पुनर्जन्माची कल्पना स्पष्टपणे पुढे आलेली दिसून येते. छान्दोग्य व बृहदारण्यक
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना
उपनिषदामध्ये पुनर्जन्मतत्वाची रूपरेषा आखलेली दिसून येते. उदाहरणार्थ. ब्रह्मस्वरूपात निमम झालेला मनुष्य मरणानंतर देवांच्या मार्गाने जातो, ब्रह्मस्वरूपांतच लीन पावतो व पुन: या मृत्युलोकांत परत येत नाही. जो मनुष्य सत्कृत्य करतो आणि ज्याला ज्ञानाची प्राप्ति झालेली आहे तो मात्र चंद्रलोकांत जाऊन फळे भोगतो व नंतर वनस्पतिरूपाने किंवा मनुष्यरूपाने जन्म घेतो. पण दुष्ट लोक मात्र चाण्डाळ कुत्री वगैरे योनीत जन्म घेतात. कौषीतकी उपनिषद्मध्ये वर्णन केलेला मार्ग याहून थोडासा भिन्न आहे. पण यावरून एवढे सिद्ध होतें की, ब्राह्मणकाली दृष्टोत्सतीस येत नसलेली पुनर्जन्माची कल्पना उपनिषदकाली वैदिकसंस्कृतिप्रवाहांत रूढ झाली होती.
उपनिषद्काली पुनर्जन्मासारखी वैदिकवाध्ययांत भाकस्मात् उद्भूत होऊन नवीनच रूढ झालेली दुसरी एक कल्पना म्हणजे कर्मासंबंधी होय. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एके ठिकाणी असे म्हटले आहे की, पूर्वकृत कर्मानुसारच मरणोत्तर गति ठरविली जाते. ऋग्वेदकालापासून उपनिषदकालापर्यंत वैदिक लोकांच्या वार्मिक कल्पनेची रूपरेमा येथपर्यंत आपण पाहिली. प्रत्येक चौकसवुद्धीच्या मनुध्याला असे दिसून येईल की वेदब्राह्मण व उपनिषद् या दोन धार्मिक कल्पनाप्रवाहामध्ये बराच मोठा खंड दृष्टीस पडतो. पुनर्जन्म व कर्म या तत्त्वांची कल्पना उपनिषदकाली नवीनच दिसते. ही जी दोन विशिष्ट तत्त्वे उपनिषद्काली रूढ झाली त्यांना बाहेरून खचितच काही तरी प्रेरणा मिळाली असली पाहिजे आणि. ही प्रेरणा कोणाकडून मिळाली याचाहि उपपत्ति लागावयास पाहिजे.
ज्यावेळी आर्थ लोक हिंदुस्तानांत आले त्यावेळी हिंदुस्तानदेश हा एक ओसाड व निर्जन प्रदेश असावा अशी कल्पनाहि करवत नाही. त्या प्राचीन काळांत संबंध हिंदुस्तानांत आजच्याइतकी जनवस्ति नसली तरी गंगेसारख्या नदीकाठी सुपीक प्रदेशांत लोक खास राहत असतील यांत संशय नाही. त्यावेळी गंगानदीकाठी जे लोक राहत होते त्यांची संस्कृति कशा प्रकारची होती हे सागावयास आजतरी काही पुरावा नाही. त्याच सुमारास दक्षिणेत राहणाऱ्या मूळच्या रहिवाशांची संस्कृति श्रेष्ठ दर्जाची होती, याच्यावरूनच दक्षिणदेशापेक्षा मुगीक अशा गंगानदीकाठची संस्कृति श्रेष्ठच असेल अशी कल्पना करावयास काहीच हरकत दिसत नाही. पण निश्चित पराव्याअभावी अशाप्रकारच्या संस्कृतीच्या अस्तित्वाविषयी विद्वान् लोक साशंक आहेत. परंतु वैदिकवाड्मयच बारकाईने
(७):
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
मतांचे प्राचीनत्व इतिहासाने आज सिद्ध झालेलेच आहे. म्हणून या आर्येतरसंस्कृर्ताचे काही पुरावे जैनधर्मात सांपडतात की काय हे पहावयास पाहिजे.
कर्मतत्व हे जैनांचे एक वैशिष्टय आहे हें वर सांगितले आहे. आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्हांला असे वाटते की, वैदिक व बौद्धधर्मात जी कर्माची कल्पना आहे ती जनकर्मकल्पनेहुन निराळी आहे. जैनधर्माप्रमाणे कर्म हे पुद्गल परमाणु असून त्याचा जीवाबरोबर संबंध आल्याकारणाने जीव संसारांत फिरतो आणि हे कर्म परमाणुजीवाने दूर केल्याबरोबर त्याला निर्वाणपद प्राप्त होतें. जनधर्मात कर्माचे इतकें बारीक सारीक तपशेल दिलेले आहेत की ते एक स्वतंत्र शास्त्रच आहे व तें उपलब्ध पुराव्यावरून निदान महावीरतीर्थकराच्या वेळेपासून जनतत्वज्ञानांत अस्तित्वात असावे असे वाटते. ते जनांनी दुसऱ्याकडून उसने घेतले आहे असे वाटत नाही. कदाचित् है कर्मतत्वज्ञान आयेंतर संस्कृतीचं वैशिष्ट्यच असावे व त्याची पडछाया वैदिक दर्शनांत उपनिषदकालापासून पडावयास सुरवात झाली असावी. तसेच अहिंसातत्त्वाची छाप वैदिक धर्मावर किती पडली आहे हे आज सर्वाना विदितच आहे.
परंतु ज्यावेळी पाश्चात्य विद्वान लोकांना भारतीयधर्माचा अभ्यास सुरू केला त्यावेळी जनांच्या दुराग्रहामुळे जैनधर्मग्रंथ जनेतरांना वाचावयास मिळाले नाहींत. म्हणून प्रारंभी कित्येक विद्वानांनी जैनधर्म हा बौद्धधमाची शाखा आहे असे समजून त्याप्रमाणे प्रतिपादन केले. नंतर थोडथोडे त्यांचे ग्रंथ पाहिल्यावर जैनधर्म हा बौद्धधमाच्या पूर्वीचा आहे व त्याचा संस्थापक महावीराऐवजी पूर्वी कोणीतरी झालेला असावा. कदाचित् तो पार्श्वनाथ असावा असे ते मानं लागले व म्हणूही लागले. बहुतेक इतिहासज्ञांचे मत असे आहे की, जनधर्म ही एक हिंदुधर्माची बंडखोर कन्या आहे. पण ती कल्पनाहि कल्पनाच असून त्या मताला प्रबल पुरावाच नाही. __उपरिनिर्दिष्ट आयेत्तर लोकांच्या संस्कृर्तीचे दृष्टीने जैनधर्माकडे पाहिल्यास जनधर्म हा एक स्वतंत्र धर्म असून फारच प्राचीनकालापासून गंगानदीच्या सुपीक प्रदेशांत त्याचा पुकळ तीर्थकरांकडून (जैनधीत या कालांत २४ तीर्थकर मानले आहेत ) उपदेश केला गेला होता असे मानणे भाग पडते.
जैनधापत्लि कर्मतत्व, पुनर्जन्मतत्व, विश्वरचना व उत्पत्ति, संन्यासधर्म, अहिंसादि आचार, देवाची कल्पना इत्यादि तत्वे इतकी स्वतंत्र आहेत की, तो
(१२)
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना
fear निघाला आहे असें म्हणताच येत नाही. परंतु या दृष्टीने अथापि जैनधर्माचा अभ्यास झालेला नाहीं. तरी तो लवकरच सुरू होईल अशी आशा बाळगण्यास जागा आहे.
जैनधर्म हा तर संस्कृताची प्रातिनिधिक असून गंगेच्या सुपीक तीरांवर त्याचा पुष्कळ प्रचार झाला होता असे म्हणण्यास जैनपुराणांवरूनसुद्धां दुय्यम प्रतीचे पुरावे सांपडतात. उदाहरणार्थ - महावीरतीर्थंकराचे जन्मस्थान मगधदेशामध्ये व पार्श्वनाथथिंकराचे जन्मस्थान काशी हे होय व पूर्वीचे कित्येक तीर्थंकर अयोध्येत जन्मले होते याच्यावरून जैनपुराणकारांनासुद्धा आपल्या संस्कृतीचे केंद्रस्थान मध्यदेशांतच होते याची जाणीव होती. आता दुसरी मह'वाची बाब म्हणजे ज्या " वात्य ● लोकांचें वर्णन वर दिलेले आहे ते लोक जैनांचेच पूर्वज होते असे प्रो. चक्रवर्ती यांचे मत आहे जनांचे आचारांमध्ये व्रत पाळणे यांस फार महत्त्व आहे. व यात शब्दावरूनच त्या लोकांना व्रात्य है नांव मिळाला पाहिजे असा त्यांचा तर्क आहे. आणि तो थोडासा सयुक्तिक - ही दिसतो. आर्येतर संस्कृतीविषयी अजूनहि फार काही संशोधन झालेले नाही म्हणून आम्ही आमचे मत अद्यापपावतो झालेल्या संशोधनाच्या आधारानंच एक प्रयोगावस्थेतील सूचना या दृष्टीनंच मांडलेले आहे.
नर्स आयेतर संस्कृतीपकी आहे हे आमचं मत थोड्या अंशी व निराळ्या दृष्टीने प्रो. शेषगिरीराव यांनी आमच्या पूर्वी सूचित केले आहे. तें अशा रीतीनें प्रश्न करतात की, Whether jainism was an original premi. tive Indian faith of the Nothern Indian forest, homes and tribes etc ?' म्हणजे जैनधर्म हा उत्तर हिंदुस्तानांतील जंगलांमध्यें राहणान्या लोकांच्या व टोळ्यांच्यामध्ये प्रचलित असलेला असा एक मूळचाच व फार प्राचीन भारतीय संप्रदाय आहे कीं काय ? परंतु प्रो. शेषगिरीराव यांचे कल्पनेमध्ये असें स्वीत केलेल दिसते की, ही अतरसंस्कृति फार काही उच्च दर्जाची नव्हती.
6
डॉ. हर्मन यॉकधीसाहेब यांनी जैनधर्माचा अभ्यास विशेष केला आहे व भरतवासंबंधी संशोधनावरहि ते मांटे प्रमाण मानले जातात. त्यांनी आपल्या एका लेखांत जैनधर्माची व सर्व भारतीयधर्माची सविस्तर तुलना करून असा निर्णय दिलेला आहे. " In conclusion let me asert my conviction ( १३ )
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
that jainism is an original system quite distinct and independent from all others; and that therefore it is of great importance for the study of philosophical thought and religious life in Ancient India." म्हणजे शेवटी मला निश्चितपणे असे सांगावयाचे आहे की, जैनधर्म हे एक स्वतंत्र दर्शन असून इतर दर्शनाहून अत्यंत भिन्न आहे. म्हणूनच प्राचीन भरतखंडांतलि तत्वज्ञानविचार व धार्मिक जीवन यांच्या अध्ययनासाठी त्या धर्माचे फार महत्त्व आहे.
प्रो. ज्वालाप्रसादहि असेच म्हणतात, The history of jainism for records back almost into the prehistoric past. जैनधर्माचा इतिहास देखील इतिहासकालापूर्वीच्या अज्ञातकाळात दूरवर जाऊन पांचतो.
कोणताहि धर्म प्राचीन आहे एवढ्यानेच त्याला काही वैशिष्टय येते असे थोडंच आहे. तरी पण इतिहासभक्तान प्रत्येक प्रश्नाचा निर्णय शोधकबुद्धीने लावणे अत्यवश्य आहे. वेद वगेरे ग्रंथांत जैनधर्माविषयी खात्रीलायक उल्लेख मिळत नाहीत याचे कारण हेच आहे की, ऋग्वेदाचे कित्येक भाग आर्यलोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी ६ कित्येक भाग पंजाबात लिहिले गेले त्यावेळी आर्यलोकांचे आर्थतर संस्कृतीबरोबर अजून संपर्कच झाला नसल्याने जैनधर्मासंबंधी स्पष्ट उल्लेख वेदांत मिळत नाहीत यांत कांहींच नवल नाही. १० वें मंडल अलिकडचेच आहे वें वर सांगितले आहे. यांत नाही म्हटले तरी ' मुनयोवातवसना' असा नग्नमुनीविषयी एक उल्लेख मिळतो. याच्यावरून दहावें मंडल लिहिले गेले त्यावेळी नग्न राहणाऱ्या भारतीय मूळनिवासी सन्याशी सांप्रदायाची थोडीबहुत माहिती झाली होती असे मानण्यास काही हरकत नाही. जैन लोकांत नम संप्रदाय फार प्राचीन कालापासून आहे हे उघडच आहे. व हा संप्रदाय त्यावेळच्या बहुनेक आर्यतरधर्मात असावा असे वाटते. कारण आजीविक वगरे पंथांतही नग्न राहण्याची मुभा होती. 'मुनयोवातवसनाः' हा उल्लेख जैनांना उद्देशन आहे अस बर साहेबांचेही मत आहे. कित्येक जनपंडितांचे मत असे आहे की, आपण आर्यच आहोत याला काहीतरी कारण असेल तर स्मृतिकालांत आर्य शब्दाला आचारनिदर्शक अर्थ प्राप्त झाला हेच होय. प्रो. याकोबी यांनी बरेच दिवसांपूर्वी बौद्धवाड्ययाच्या उल्लेखावरून असे सिद्ध करून दाखविलें
(१४)
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना
आहे कीं, "There can be little doubt that the most important doctrives of the jina Religion have remained practically unaltered since the begining of our era. म्हणजे ख्रिस्त शकाच्या आरंभापासून जैनधर्माच्या बहुतेक महत्त्वाच्या तत्वामध्यें व्यवहारांत अजिबात फरक झाला नाहीं त्यांत तिळमात्र संशय नाहीं. तसेच मथुरा येथल शिलालेखावरून वुल्हरेसाहेबांनी जैनांचे रीतिरिवाज बहश कर्से विश्वसनीय आहेत हे दाखविले आहे. जैनसंप्रदाय बरेच दिवस जैनांच्या विशिष्ट स्वमत संरक्षक प्रवृत्तीमुळे जशाचा तसाच राहिल्याकारणाने व त्या परंपरागत आख्यायिका बहुतेकांशी विश्वसनीय असल्यामुळे संशोधकांनी आर्येतर संस्कृतीची थोडीतरी अज्ञातदालने प्रकाशित करण्यासाठी जैनधर्माचा व त्याबरोबरच सांख्य
"
बोद्धीचा अभ्यास करणे अत्यवश्य आहे. डॉ. याकोबी यांनी म्हटल्याप्रमाणं त्यायोगे भारतीय तत्वज्ञानरूपी प्रवाहाच्या एका अंधःकारमय कोपन्यावर जास्त प्रकाश पडण्यासारखा आहे. ज्या पुस्तकाला आम्ही प्रस्तावना लिहित आही त्या पुस्तकातील महावीर तीथकरावी जैनसंस्कृतीची पार्श्वभूमी काय होती याची कल्पना करून देण्यासाठी इतका उहापोह करण्यांत आला आहे.
बुद्धनिर्वाणापूर्वी हिंदुस्तानच्या इतिहासांत सर्वमान्य व निश्चित असा एकही कालविभाग किंवा तारीख नाहीं आणि पुढच्या काळांत मिळणाच्या तारखा जुजबी असून अजमासाने केलेल्या खुणाप्रमाणे केव्हा मागेपुढे सरकल्या जातील याचा कांहों नेम नाही. परंतु बुद्धानंतर लवकरच बोद्ध व जैनग्रंथ तरीच कोटिलिय अर्थशास्त्र व काही प्राचीन धर्मसूत्रे मिळतात व त्यायोगे तत्कालीन भारतीय, धार्मिक व सामाजिक परिस्थितीवर काहींना कांही तरी प्रकाश पडतो. पार्श्वनाथतुकर- ज्यांना जनसप्रदाय आपला तेविसावा तीर्थकर मानतो व ज्याला आधुनिक इतिहासकार जैनधर्माचा संस्थापक असे मानतात याच्या निर्वाणकालानंतर महावीरस्वाणी सुमारे १७८ वर्षांनी जन्मात आले. महावीरस्वामींचे वेळी पार्श्वनाथतीर्थंकराचे काही परंपराशिष्य हयात होते. तथापि या मध्यंतरीच्या काळी जैनधर्मास बरीच ग्लानी आली होती असे श्वेतांबर-आगमावरून समजते. आणि याचवेळी वैदिकधर्मास जास्त जोर मिळाला असावा व तसेच महावीर - काल निरनिराळ्या मतांचे पुरस्कर्तेही फार होऊन गेले असे बौद्ध व जैनप्राचीन वाङमयावरून समजते.
(१५)
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
महावीर व बुद्ध यांचा काल वरील कारणामुळे भारतीय तत्वज्ञानप्रवाहांत महत्त्वाचा समजला जातो व त्यावेळी प्रचलित असलेल्या सर्व नाहीतरी महत्त्वाचे मतांविषयी माहिती गोळा करणे हे एक महत्त्वाचे काम होऊन बसले आहे. जैनधर्मासंबंधी प्राच्यसंशोधकांचे मत दिवसेंदिवस बदलत गेल्यामुळे त्यावेळी प्रचलित असलेल्या धर्माशी जैनधर्माचा काय संबंध होता याविषयींहि निरनिराळी मतें प्रचलित झालेली आहेत. जेनतत्वज्ञानाची प्रत्यक्ष अशी ओळख फार थोग्या संशोधकांना असल्याकारणाने गरसमज पसरविणारी बरीच ठोकळ मते प्रतिपादिली गेली आहेत. गेल्या शतमानांत प्रतिपादिली गेलीली मतें आज ग्राह्य ठरत नाहीत कारण त्यानंतर संशोधनाचे काम बरेंच पुढे गेलेले आहे. डॉ. हर्मान याकोबी यांनी १८८४ च्या सुमारास जनसुत्राचे भाषांतर केले त्यावेळी लिहिलेल्या त्यांच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले होते की, महावीर व वुद्ध या दोणेवर तत्कालीन मतांचा फार परिणाम झाला आहे. परंतु हे मत त्यांनी पुढे कसे सोडन दिले तें त्यांच्या एका अलीकडच्या लिखाणांल उताऱ्यावरून दाखविले आहे. त्यांत ते स्पष्ट म्हणतात " जैनधर्म हा एक स्वतंत्र प्रार्चन धर्म आहे. आणि तसे असणे हे भारतीय संस्कृतीत कसे शक्य आहे हे वर दाखविले आहे. आम्ही आर्यतरसंस्कृतीची रूपरेषा वर दिली आहे. व त्याच दृष्टीने बुद्ध समकालीन सर्व तार्थकाकडे नजर टाकल्यास जैनधर्माच्या स्वतंत्रतेची कल्पना येण्यासारखी आहे. समसामइक तीर्थकांच्याविषयीं जी माहिती सांपडते ती बहुधा बौद्ध व जैनसूत्रांत सांपडते व ती फारच त्रोटक आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीत ही एकसूत्रता दिसन येत नाही. या सर्व तीर्थकांचे जैन किंवा बौद्धसूत्राप्रमाणे स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध नसल्याकारणाने या त्रोटक माहिवरून आम्ही मागे सांगितलेल्या आयतरसंस्कृतविर विशेष प्रकाश पडण्यासारखे काहीच अनुमानितां येत नाही. तरीपण मिळालेली त्रोटक माहिती अल्पांशी का होईना जैन व बौद्धकल्पनेशी जुळत असल्याकारणाने व त्या सर्व तीर्थकांना वैदिकसंस्कृतिप्रवाहांत जागा न मिळाल्याकारणाने ते सर्व तीर्थक आर्यतरंसस्कृतिप्रवाहांकडे होते असे गृहीत धरण्यास काहीच व्यत्यय दिसून येत नाही. जनसूत्रांत नांवनिशीसहित गोशालाखेरीज कोणत्याहि इतर तीर्थकांची विशेष माहिती सापडत नाही. म्हणून आपणांस बहुतेक माहिती बौद्धग्रंथावरूनच ध्यावी लागते. सूत्रकृतांग
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना
वगैरे जैनसूत्रांत त्यांची माहिती मिळतें पण त्यांत निर्दिष्ट केलेलीं मतें अमक्याचीच याचा मात्र स्पष्ट उल्लेख नाही.
पुरण्यकश्यप हा बुद्धापेक्षाहि वयोवृद्ध होता. पार्श्वनाथ व महाबलि यांच्या मध्यंतरकाली ह्याला व त्याच्या मताला बरीच लोकप्रियता प्राप्त झाली होती. हा नम राहात होता असे बौद्ध ग्रंथावरून समजते. आपण पूर्णज्ञानी असल्याचे तो प्रतिपादन करी. हा अक्रियावादी होता. त्याच्या मताप्रमाणे आत्मा हा निष्क्रिय आहे व जेव्हां जेव्हा आपण कांहीं कार्य करतो किंवा करवितो तेव्हां तेव्हा आत्म्यावर जबाबदारी अशी काहींच राहत नाही. असे असल्यामुळे आपण सत्कर्म केले काय किंवा पाप केले काय तें सर्व सारखेच. या विचाराची सादृशाबाबत तुलना वैदिकमतामधील भारद्वाज व नासिकेत यांच्या मताशी करण्यात येते. पण सांगाचे टीकाकार शीलांक यांना या पुरणकाश्यपाच्या मताची तुलना सांख्याबरोबर केली आहे व ती जास्त योग्यहि दिसते. पुरण्यकाश्यप यांची दृष्टिविकृत व विपर्यस्त आहे आणि थोडीबहुत सांख्याबरोबर जुळते. याचे कारण दोन्ही मने आयेंतर संस्कृति प्रवादातीलच आहेत. दर्शनसारनामक दिंगबर जैन ग्रंथावरून असे दिसते की, पूरणकाश्यप हा अज्ञेयवादी होता.
कुकुद कात्यायन हा पिंपळाद ब्राह्मण कुपीचा एक समकालीन होता असे प्रश्नोपनिषदावरून समजते. हा थंड पाण्याचा उपयोग न करतां ऊन पाण्याचाच उपयोग करत असे. असत् पासून कांही उत्पन्न होत नाहीं व सत् कधींच नाश पावत नाही असे त्याचे मत होते. चार महाभूतें, मुख, दु:ख व आत्मा अशी सात तत्वे जो मानीत असे त्याच्या मताप्रमाणे ती सातही तत्वें भिन्न व स्वतंतच आहेत. थंड पाण्यान जीव आहे म्हणणं जैनमुनी लोकाच्या आचरणाश तंतोतंत जुळते, कारण जैनमुनी नेहमी गरम पाण्याचाच उपयोग करतात. यावरून कात्यायन यानी पार्श्वनाथमादाय मुनच अनुकरण केलं असल्यास त्यांत कांही नवल नाहीं.
अजितशाली हा वैदिक क्रियाकाण्डाचा कट्टर विरोधी होता. शरीर व जीव हे दोन्ही एकच असे तो समजत असे. म्हणजे शरीराचा नाश झाल्याबरोबर त्याच्याबरोबर जीवाचाहि नाश होतो असे तो प्रतिपादन करीत असे. यावरून असे अनुमान काढण्यास आधार आहे की, त्याने अहिंसातत्वास खास तिलांजली दिली होती. त्याने संपूर्णपणे जडवादाचाच प्रचार केला होता. निर
(
१७ )
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
निराळी द्रव्य मिसळल्याने ज्याप्रमाणे दारू तयार होते त्याचप्रमाणे पंचमहाभूतातून जीवाची उत्पप्ति होते असे तो मानीत असे. तो परलोक अजिबात मानीत नसे. थोडक्यात सांगावयाचे म्हटले म्हणजे तो चावीकमताचा सूचकच होता. __ मस्करीगोशाल हा आजीविकपंथाचा पुरस्कर्ता होता. आज हा संप्रदाय हिंदुस्तानांतून नष्ट झाला असला तरी त्याचा उल्लेख अशोकराजाच्या शिलालेखांत सांपडतो. हा अहिंसावादाचा पुरस्कर्ता होता व स्वतः नमहि राहत असे. मुद्दाम तयार केलेला उद्दिष्टादि आहार तो स्वीकारीत नसे. तो आचारावर फार जोर देत असे. जनतत्वज्ञान व आचार याबराबर आजीविक मताची फारच साम्यता दिसन येते. व या साम्यतेवरून याकोबी वैगरे विद्वान पंडितांनी अशी कल्पना केली आहे की, महावीरतीर्थकरांनी गोशाळ याच्या मनांतून नन्नता, अहिंसा, आहारोवहाराच नियम वगरे तत्वे घेतली असावीत. संकृतदर्शनी हे किचित् बरोबर दिसते परंतु थोड्या बुद्धीने पाहिल्यावर गोशाल व महावीर यांचा काय संबंध होता हे समजेल. गोशाल हा महावीराहनही वयोवृद्ध होता. व दोघे सहा वर्षे मिळूनहि राहात होते. पण पुढे त्यांचे न पटल्याकारणाने गोशाल हा महावीरतीर्थकरांना सोडून गेला. गोशाल याची मते जैनधर्माशी जुळतात याच कारण असे आहे की, गोशाल हा प्रथमत: पार्श्वनाथर्थिकगच्या परंपरेतील हाता. याला पुरावा भावसंग्रह नामक प्राकृत दिगंबरजनग्रंथांत सांपडतो. त्यांत मस्करी हा पार्श्वनाथतीर्थात उत्पन्न झाला होता असे सांगितले आहे. म्हणूनच त्याची मते जैनधीशी इतकी जुळतात. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लायमनसाद्देवाचं मताप्रमाणे महावीरतीर्थकरांनी गोशालाचे अनुकरण करूनच लेझ्यातत्वाचा उपदेश केला. हे मत तरी खास फोल आहे. यांत तिळमात्र शंका नाही. आजीविकमताप्रमाण मनुष्यवर्गाचे सहा भाग केलेले आहेत. या सहा भागांचा व जैनाच्या सहा लेण्यांचा वरील साहेबाच्या समजुतीप्रमाणे कसा संबंध पोहोचतो हे काही कळत नाही. या दोन्हीत काही तरी साम्य असले तर ते सहा हा आंकडाच होय. लेझ्यातत्व हे एक स्वतंत्र जनांचे तत्व असून त्याचा जनकर्मतत्वाबरोबर अत्यंत निकट असा संबंध आहे व जनकर्मतत्व हैं जैनांचंच वैशिष्टय आहे हे वर सांगितलेच अहे. गोशालाने बरीच तत्वे पार्श्वनाथर्थिकरांच्या संप्रदायांतून घेतली होती व पार्श्वनाथ व महावीर हे एकच संप्रदायाचे क्रमागत तीर्थकर असल्यामुळे गोशाल याची काही मते जैनधर्मा
(१८)
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
प्रस्तावना
बरोबर तंतोतंत जुळतात यांत कांहीच आश्चर्य नाही. काही मते महावीरतीर्थकरांनी गोशालाकडून घेतली असे म्हणणे ऐतिहासिकदृष्टया योग्य ठरत नाही है भावसंग्रहाच्या आधारावरून स्पष्ट होत आहे.
सजयबेलटुपुक्त हा मतस्थापक बुदापेक्षाहि वयोवृद्ध होता.त्याच्या अज्ञेयवादाचा बराच प्रचार झालेला होता. त्याच्या जीवनचरित्राविषयी विशेष काही माहिती सांपडत नाही. पुण्य व पाप या दोन्हींचे स्वरूप नक्की असे समजत नाहीं म्हणून त्याविषयी खात्राचे विधान कोणीही करूं नये असे त्यांचे म्हणणे असे. या त्याच्या मतावरून असे दिसतं का, संजयाला बुद्धीला अगम्य विषयाबद्दल नक्की विधान करण्यास धैर्यच नव्हतं. या मताविषयी मिळणारी माहिती फारच त्रोटक असल्यामुळे यापुढे उगीच जास्ती तर्क लडविण्यांत काही विशेष निष्पन्न होईल असे दिसत नाही.
वर जी निरनिराळ्या मत्प्रचारकाची माहिती दिलेली आहे ती फारच त्रोटक आहे. कारण गांपैकी प्रत्येक मताच म्वतंत्र ग्रंथ आजमितीस मुळीच मिळत नाहीत, किंवा त्यांच्या स्वतंत्र अशा सांप्रदायिक आख्यायिकाही दुर्लभ आहेत. हा त्रोटक माहितीहि अक्षरश: सत्य असेल अशी कल्पनाहि करवत नाही. वरील सर्व मतांच सिंहावलोकन केल्यास व सार्ची मते एकंदरीत पाहिल्यास वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे या मतांचे जन, बोद्ध बंगरे धर्माबरोबर जं. साम्य आहे व जे वषम्य आहे ते वयक्तिक कल व बुद्धिचित्र्यामुळेच असलेले दिसते. नाता, अदिसा, क्रियाकाण्टाविरुद्ध तक्रार वैगरे लक्षण पाहू गेल्यास ही सर्व मत आर्येतरसंस्कृतिप्रवाहातीलच होती असे म्हणावयास हरकत नाही. गोशाल पार्श्वनाथनाथकरांचा अनुयायी असल्यामुळे तो तरी मुख्यत: आयतरसंस्कृतीमधीलच अमावा.
हा सब मते आज नामशेष झालेली आहेत व प्राच्यसशोधकांशिवाय दुसयांना त्यांची नावे देखील माहीत नाहीत. हिंदुस्तानांत एके काळी उर्जितावस्थेच्या उच्च शिखरावर आरूढ झालेला बौद्धधममुद्धा आज आपल्या मातृभर्मास पारखा झाला आहे. - कालाय तस्मै नमः । परंतु आश्चर्याची गोष्ट ही की, जैनधर्म अनेक प्रकारची संकट सहन करून आजतागायत हिंदुस्तानांतला एक प्रमुख धर्म म्हणून गणला जातो. जैनधर्माचा प्रचार हिंदुस्तानाबाहेर फार झाला होता असे म्हणावयास पुरावे फार त्रोटक आहेत. बाहेरील प्रचाराविषयी काही
(१९)
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र.
का असेना जैनधर्म हिंदुस्तानातील आपले स्थान कायम राखून आहे. याला निरनिराळी ऐतिहासिक कारणे असली तरी जैनधर्म हा आर्येतरभारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक असल्याकारणाने त्याला हिंदुस्तानदेशाला पारखें व्हावें लागले नाही असे आम्हाला वाटते . . असो.
महावीरतीर्थकराच्या चरित्रांत मतभेद होण्यासारखी स्थळे फार आहेत. पुनः दिगंबर व श्वेतांबर आनायाप्रमाणे ते मतभेद फार दिवसापासून चालत आल्याकारणाने एकपक्षी निर्णय देणे कठीण झाले आहे. एकापक्षाविषयीं दुराग्रह सोटून देऊन निःपक्षपाताने सर्व गोष्टींचा विचार व्हावयास पाहिजे. कित्येक मतभेद असे आहेत की त्याचा एकपक्षी निर्णय देणे सध्या तरी शक्य होईल असे आम्हाला वाटत नाही. पण सर्व जैनब ना मला एवढंच सांगावयाचे आहे की मतभेद आहेत ते प्रत्येकाला माहीत आहेत आणि त्यांच्या संबंधी निःपक्षपाती निर्णय देण्यास सबळ ऐतिहासिक पुरावे कमी आहेत. याकरता मतभेद नुसते वाढवीत न बसतां मतभेदांविषयीं अनुकूल अशी सहानुभूति उत्पन्न करावयास पाहिजे. दोन व्यक्तींच्या मुखचर्येमध्ये ज्याप्रमाणे साम्यता मिळणे कठीण त्याप्रमाणेच एकाच धर्मातल्या दोन सांप्रदायांत मतभेदाभाव असणे हेही तितकेंच दुर्लभ; किंबहुना मतभेद हे असणारच. पण हे मतभेद मतद्वेषाला कारण होऊ नयेत हीच माझी इच्छा.
वीरनिर्वाणकालाविषयी ही बरेच मतभेद आहेत. पण ते सांप्रदायिक नाहीत. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकानें बाबूकामताप्रसादी याच्या लेखांचे अनुकरण केले आहे. व प्रचलित वारनिर्वाणसंवत यांत १८ वर्ष मिळविण्याची मला दिलेली आहे. पण लेखकाने दुसऱ्यावर केलेला दुराग्रहाचा आरोप पुन्हां त्याच्यावरच उलट येण्याचा संभव दिसतो. विषय फार कटणि आहे व थोडक्यांत त्याचा ऊहापोहही होण्यासारखा नाही. तरी आम्हाला एवढेच येथे सांगावे वाटते की बाबू कामताप्रसादजीच्या पुस्तकानंतर वीरनिर्वाणकाळ गणनेसंबंधी दोन महत्त्वाचे निबंध प्रसिद्ध झाले आहेत. पंडित जुगलकिशोर यांचा " भगवानमहावीर और उनका समय" या नांवाचा लेख अनकांत, किरणांत प्रसिद्ध झाला आहे. हा पहिला लेख होय. मुनि श्रीकल्याणविजयजी यांचा एक दुसरा उहापोहयुक्त लेन (१८० पानांचा ) नागरी प्रचारणीपनिकेत प्रसिद्ध माला आहे. व हा लेख पुस्तकरूपानेही मिळतो. या दोन्ही लेखांत दिगंबर व
(२०)
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
उपसंहारांत बहुतेक सगळे सांगितले असल्यामुळे अधिक सांगण्यासारखें कांहींच उरलेलें नाहीं. प्रस्तुत ग्रंथ लिहितांना मला बऱ्याच ग्रंथांची मदत घ्यावी लागलेली आहे. त्यांना मी पाहिलें नसतें तर कदाचित् हा ग्रंथ पुढें आलाच नसतां. अशा ग्रंथांपैकी प्रमुखपणे श्री. पं. बाबूकामताप्रसादजी यांचे भगवान महावीर व म. गौतमबुद्ध भगवान् महावीर ' . जैनधर्मभूषण शीतल प्रसादजी यांचा ' जैनधर्मप्रकाश '; व श्री. पं. अशगकवीचे
6
निवेदन.
6
महावीर चरित्र ' होत. याशिवाय इतर बरेच ग्रंथ पाण्यांत आले आहेत व त्यांचा उपयोगहि करून घेतला आहे. त्याची यादी देण्याचें कारण नाहीं. जैनधर्मातील बहुतेक सर्वच ग्रंथांचा की ज्यांत महावीरचरित्रासारख्या ग्रंथलेखनास उपयुक्त होईल असा मसाला मिळू शकतो त्याचा मी उपयोग करून घेतलेला आहे. त्या सर्व ग्रंथकर्त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. ग्रंथ लिहून झाल्यानंतर त्यास प्रस्तावना लिहून देण्याचें कार्य माझी ओळख देखील नसतांना, केवळ माझ्या विनंतीवरून आपला अमूल्य वेळ खर्ची घालून रा. ब. श्री. लट्टे व प्रो. ए. एन. उपाध्ये या उभयतांनी अल्पवेळेत पूर्ण करून दिले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच पुस्तक - छपाई सुबक व वेळेवर करून दिल्याबद्दल हनुमान प्रेसचे मालक श्री. लक्ष्मणराव भाऊराव कोकाटे यांचाहि मी आभारी आहे. आज तागायत मालेतून निघालेल्या पुष्पांचा सुवास वाचकवर्ग प्रेमाने घेत आले तसा याही पुष्पांचा चिरकाल घेत राहतील अशी आशा बाळगून हे आभारप्रदर्शनात्मक. निवेदन आटोपते घेतों.
" “
ता. मिति मार्गशीर्ष शु. ८ वीरसंवत् २४७७
आपला सर्वांचा नम्र.
"
अज्ञात
3
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
शुद्धीपत्रक.
महावीर चरित्र.
पा. ओळवरून अशुद्ध.
५
२०
२५
દ
११२
२४
अन्यायतेने
दृढस्थ
विद्रभिज्झमिकेमि । झमिका..
शुद्ध. अनायतने.
दृढरथ.
विद्रमिज्झके । मिञ्झमिका.
याशिवाय कांही किरकोळ चुका असतील त्या वाचकांनी कृपाकरून योग्य सुधारून घेऊनच वाचाव्या. उ० – स्वल्पविराम, अनुस्वार वगरे ही विनंती.
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकरण.
अनुक्रमणिका.
महावीर चरित्र.
१ तीर्थंकरमाहात्म्य
२ जैनधर्माचे प्राचिनत्व ३ महावीरपूर्वकाल
४ महावीरसमकाल
....
'' जन्मस्थान व वर्षनिर्णय
६ वीर जन्मकल्याणक ७ दीक्षाग्रहण व केवलज्ञानप्राप्ती ८ महावीरशासन
....
....
....
९. एकादश गणधर व क्षात्रशिष्यगण
१० भगवान् महावीर व महात्मा बुद्ध
११ महावीर निर्वाणकल्याण का
१२ महावीर पश्चातकाल १३ उपसंहार
पान.
१ ते १२
१३ ते २४
२५ ते ३६
३६ ते ४८
४८ ते ५६
५८ ते ६५
६५ ते ७१
७१ ते ८०
८१ ते ८८
८९ ते १०२
१०३ ते १११
११२ ते १२५
१२५ ते १३७
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
श्रीमहावीरचरित्र
Page #31
--------------------------------------------------------------------------
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
प्रकरण १ लें.
तीर्थंकर माहात्म्य.
नटु चतु बाइ कम्मो दंसण सुटणाण वीरिय मइयो । सुह देह त्यो अप्पा सुद्धा अरिहो विचिति ॥ द्रव्यसंग्रह जो नए चतुर्वती दर्शनसुखबोध वीर्ययुक्त असा । शुद्धात्मा अरिहंत न तो शुभ देहस्थ चिंतनीय कसा ॥ १ ॥ नट्ट ठ्ठ कम्म देहो लाया लोयस्य जाणओ दठ्ठा । पुसाया अप्पा सिद्धी झापड लोयसिंहरत्यो ॥ २ ॥ जाणी लोक अलीकां पाही, देहास अष्ट कर्मास । नाशी, लोकास्थित जप पुरुषाकार सिद्ध आत्म्यास ॥ २ ॥ अनेक अवतारी पुरुषांची पुराणें प्रतिभाशाली महात्म्यांनी लिहिली आहेत: फार प्राचीन कालापासून थोर पुरुषांचे पोवाडे कविजन गात आले आहेत; ज्यांनी विद्याबलाने, शस्त्रबलाने किंवा धनबलाने लहानमोठ्या प्रमाणावर जगांत क्रांति घडवून आणली अशा अनेक लहानमोठ्या माणसांची चरित्रेंहि इतिहासांत
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
नमूद आहेत; हे सर्व वाङ्मय आबालवृद्ध पुरुषांना कळू शकते. पुराणांतून चमत्कार असतात; पोवाक्यांतून अतिशयोकीची वर्णने असतात; व थोर पुरुषांच्या चरित्रांतूनहि अजब गोष्टी वर्णिलेल्या असतात; तथापि त्या सामान्य लोकांनाहि आकलन होतात व पटतातहि. वरील सर्व थोर पुरुष अलौकिक खरेच; तरीपण त्यांची अलौकिकता सामान्य वुद्धीलाहि आकलन होऊ शकते. पण आम्ही ज्या महावीर स्वामींचे चरित्र लिहिणार आहोत त्यांचे माहात्म्य बुद्धिगम्य नाही, तर्काला पटणारे नाही व शुद्धात्म्याशिवाय इतर कोणाला अनुभवगम्यद्दि नाही. सामान्य नैसर्गिक लीलाहि तर्कागुढे टिकत नाहीत व बुद्धीला चक्रीत करून सोडतात; तर मग शुद्धात्म्याचे अलौकिक व परिपूर्ण सामर्थ्य बुद्धीच्या, तर्काच्या व सामान्य माणसाच्या अनुभवाच्या टप्प्यांत न आल्यास त्यांत नवल कसले ? सर्व नैसर्गिक घडामोडी मनोगम्य व बुद्धिगोचर असूनहि सामान्य माणसालाच काय पण भक्तिकशास्त्रवेत्त्यालाहि क्षणभर का होईना पण चकित करून सोडतात; मग जा विषय इंद्रियगस्यच नाही त्याचा पार बुद्धीला कसा लागणार : थोरांचे गुण गाण्यालाहि त्यांच्यासारखेच प्रासादिक की जन्मावे लागतात असं एका कवीचे वचन आहे. त्याला अनुसरून पूर्णात्म्याचे गुणगान करण्यासहि तसेच लायक युद्धात्मेच असाव लागतात असे म्हणावे लागते.
पण सामान्य माणसाला ज्या गोष्टी कळत नाहीत त्यांचे अस्तित्वच नाही असें म्हणता येणार नाही. हवा दिसत नाहीं; सर्व पृथ्वी कोणी पायाखाली दुलविली नाही; तेजोगोलांची संख्याहि प्रत्येकाने मोजलेली नाही. तरीपण पंचभूतांचे अस्तित्व व गुणधर्म अनुभवांस येतात म्हणून शास्त्रज्ञांच्या सिद्धान्तावर आपण विश्वास ठेवतोच. शिवाय आत्म्याच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाला व सामर्ष्याला स्वानुभवाशिवाय इतर प्रमाणांची जरूरीच नाही; पण हा अनुभव केव्हां तरी सर्वच प्राणिमात्रांना यावयाचा असला तरी एका विवक्षित वेळी तो अनुभव सर्वानाच आलेला असतो असे नाही. अशा वेळी 'बाबावाक्यं प्रमाणाम" हा
अतिशय निंदित मार्गच पत्करावा लागतो व धार्मिक बाबतींत बहुतेकांनी हाच पत्करलेला आहे. पण अध्यात्मिक बाबतीत बाबावाक्यापेक्षा आप्त वाक्याला अधिक महत्व आहे व हे आप्त म्हणजे आत्मसिद्धि ज्यांना झालेली आहे तेच होत. या आप्तांना काही तरी खोटेंच सांगून दुनियेला झुकविण्याचे काहींच कारण नसते; सत्यकथन हाच त्यांचा उद्देश असतो व म्हणूनच आपल्या मनाला
(२)
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
तीर्थंकरमाहात्म्य
पटत नसलें व बुद्धीला आकलन होत नसलें तरी आप्तांच्या वचनावर श्रद्धा ठेवून त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुभव तसाच मिळेल अशी खात्री आप्त देतातच. तीर्थकर महात्म्याची बाब अशीच आहे. तीर्थंकर म्हणजे शिवाजी, प्रताप, तैमूरलंग, चेंगिझखान, शिकंदर किंवा नेपोलियन नव्हत की त्यांचे इतिहास अजब असले तरी सर्वांना मानावे लागतील. तीर्थकर म्हणजे रामकृष्णादि अवतारहि नव्हत की ज्यांच्या ईश्वरलिीला त्यांच्याशिवाय इतरांना शक्यच नाहीत. रामकृणादि अवतारांप्रमाणे तीर्थकरांमध्येहि कांहीं विशेष आहेतच की जे इतरांना प्राप्त होणे शक्य नाहीं. तथापि अवतारांचे चमत्कार जसे अविश्वसनीय व जगविलक्षण असतात तसे कांही तर्थिकरांचे विशेष नसतात. ते पूर्णपणे शास्त्रसिद्ध व स्वाभाविक असतात. उपमाच द्यावयाची झाल्यास परिस व किमयेची देता येईल. अवताराचे चमत्कार म्हणजे परिस जवळ असल्यामुळे लोखंडाचें सोनें बनविणान्याप्रमाणे होत, व तीर्थंकरांचे विशेष हे किमया जाणणाऱ्या सुवर्णकारासारखे आहेत. परिस व किमया विद्या हीं दोन्ही दुर्मिळच; पण किमयेची विद्या प्रयत्न करणा-या थोड्यांना तरी मिळवितां येते. उलट परिसाला अस्तित्वच नाही. एकंदरीत तीर्थकराचे विशेष कितीहि विलक्षण वाटले तरी त्यांना शास्त्रसिद्ध अस्तित्व आहे. हे जाणून वाचकानीं सम्यक् श्रद्धावान बनले पाहिजे. उगीच भोळी श्रद्धा ठेवण्याचे कारण नाहीं. ती अनिष्टच होय.
तीर्थकर म्हणजे तीर्थकारक किंवा तर्थिप्रवर्तक. जन्ममरणाच्या फेऱ्यात सांपडलेल्या आत्म्यांना तरून जाण्याचा मार्ग जे दाखवून देतात ते तथिंकर होत. पण तरून जाण्याचा मार्ग आम्ही दाखवितों असे अनंतव्यसनी फटिंगवावापासून प्रत्येक धर्माच्या शास्त्रीपंडितांपर्यंत व साधुमहात्म्यापर्यंत प्रत्येकजण सांगत आला आहे. त्यांचे उपदेशहि मूलत: बरेच जुळत असले तरी त्यांमध्ये जी इतर मतलबी भेसळ करण्यांत आलेली असते त्यामुळे त्या मूळ सिद्धांतांनाहि हरताळ फासला जातो. समकित बोध व मिथ्या बोध यांमधील फरक हाच. कोणताहि बोध श्रेष्ठच आहे. पण जो बोध निर्हेतुक असेल तोच विशुद्ध व परिगामकारक असू शकतो. ज्याला वाणी आहे तो प्रत्येक बोधवाणी उच्चारू शकेल. पण त्याचीच बोधवाणी शुद्ध व परिणामकारक असू शकेल की जो स्वतः शुद्ध व ज्ञानदर्शन चारित्रबलधारी असेल. कांहीं प्रमाणांत या गोष्टींचा अनुभव सर्वाना नित्य येतोच. आतां असा पूर्ण शुद्ध व बलशाली आत्मा कोण असू
(३),
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
त्यांना कोणी ओळखले नाही. व काहीजणांचा तर छञ्च झाला. पण तीर्थकरांचे तसे नाही. त्यांची खूण भव्यात्म्यांना पटतेच. त्यांचा छळ झाला तर तो त्यांच्या पूर्वकर्माचाच उदय होय; व गौरव होतो तोहि त्यांच्या आत्मतेजाचाच परिणाम होय. त्यांना कोणी शत्रुच नसल्यामुळे त्यांचा छळ कोणी करीत नाही, व त्यांचे माहात्म्य वर्णावयास भक्तांची व पट्टशिष्यांचीहि जरूर नाही. पाणी तृषा शमन करतें म्हणून सांगावे लागत नाही, व तहानलेल्याला पाणी पी म्हणून सांगावेंहि लागत नाही, तीर्थकर स्वयंप्रकाशी असतात व त्यांच्याकडे आकर्षिले जाणे हा सर्व भव्यजीवांचा स्वभावच आहे.
आतां असे तीर्थंकर कोण होऊ शकतात तें जैनशास्त्रांत खालीलप्रमाणे वर्णिलेले आहे. तीर्थकरजीवाची तयारी अनेक पूर्वजन्मांतूनच होत असते. उदाहरणार्थ राम व कृष्ण चक्रवर्तीना होऊन कितीतरी पिढ्या लोटून गेल्या, पण ते भविष्यकालीं तीर्थंकर होणार आहेत. तशी त्यांची तयारी चालं आहे व काही झालेली आहे. षोडशकारणभावना ज्या जीवाला झाल्या तो तीर्थकर होणारच. त्या भावना पूर्णपणे एखाद्या जीवाला झाल्या की नंतरच्या तिसऱ्या जन्मांतच तो तीर्थकर होतो असा नियम आहे. या भावना काय आहेत तेच आता पाहूं. पहिली भावना दर्शनविगुद्धि. सम्यकज्ञान, सम्यकदर्शन व सम्बक्चारित्र ही रत्नत्रयी प्राप्त झाल्याशिवाय मोक्षदशा साधत नाही. देवमूढत्व, लोकमुडत्व व पाखंडीमूढत्व असें मूढत्य; जाति, कुल, ऐश्वर्थ, रूप, ज्ञान, बळ, तप व कीर्ति या अष्टकाचा अभिमान म्हणजे अष्टमद; पुदेव, कुगुरु व कुशास्त्र व तीन्हीचे उपासक मिळून सहा अन्यायतने; आणि शंका, कांक्षा, जुगुप्सा, मृढदृष्टि, अनूपगृहन, अस्थितिकरण, अवात्सल्य व अमार्गप्रभावना हे आठ दोष यामुळे दर्शनमलीन होते हे जाणून त्यांचा त्याग करणे ही दर्शनविशुद्धि होय. ही पहिली भावना तर्थिकरत्व प्राप्त होण्यास आवश्यक आहे. दुसरी भावना विनयसंपन्नता. दर्शनविनय, ज्ञानविनय, चारित्रविनय, तपविनय व उपचार विनय हे पांच विनय ज्या जीवांत आले तोच तीर्थकर गोत्र बांधू शकतो. चारित्रविशुद्धि म्हणजे शीलवतेप्वनतिचारः ही तिसरी भावना होय. अतिचारविरहित चारित्र पाळले म्हणजे ही तिसरी भावना पूर्ण होते. ज्ञानविशुद्धि म्हणजे अभीक्ष्णज्ञानोपयोग ही चवथी भावना होय. शुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी झटल्याने ही भावना पूर्ण होते. पांचवी संयोगभावना म्हणजे विवेकयुक्त वैराग्य शक्तितस्त्याग
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
तीर्थंकरमाहात्म्य
भावना ही सहावी. यथाशक्ति त्यांग करीत राहिल्याने ही भावना पूर्ण होते. अंतरंग व बहिरंग मोह सोड्न तपश्चर्या केल्याने सातवी भावना पूर्ण होते. नेहमी साधुसमाधीत लीन असणे ही आठवी. भावना होय. दहा प्रकारचे वैयावृत्य म्हणजे सत्सेवा केल्याने नववी भावना पूर्ण होते. अर्हद्भक्तीत नेहमी रममाण असणे ही दहावी भावना होय. जैनाचार्याची सेवा करणे ही अकरावी भावना. बहुश्रुत उपाध्यायांची भाक्ति करणे व जिन वाणीचे अध्ययन करणे ही अनुक्रमें बारावी व तेरावी भावना होय. सामायिका स्तवन, वंदना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान व कायोत्सर्ग अशा सहा आवश्यक क्रिया आहेत. त्या नियमितपणे नित्य केल्याने चौदावी आवश्यक परिहानि भावना प्राप्त होते. जिनमार्ग प्रभावना ही पंधरावी भावना. प्रवचनवत्सलत्व ही सोळावी भावना. पहिल्या चौदा भावना आत्मबल प्राप्त होण्यासाठीच आहेत व नंतरच्या दोन तर आत्मबलप्राप्तीच्या मार्गावरून इतर भव्यजीवांना नेणाऱ्या तार्थकराला तर फारच आवश्यक आहेत. वरील घोडशभावना भाविल्यामुळे भव्यर्जावाला तीर्थकरत्वाची पात्रता येते. जशी तीर्थकर त्वाच्या संख्येला मर्यादा आहे तशीच ज्यांच्याकडून या षोडशभावना पूर्ण होतील अशा भव्यजीवानांहि परिमती
आहे हे सांगणे नकोच. __ तीर्थकरत्व प्राप्त होण्यास पूर्वजन्मांतून कोणती तयारी व्हावी लागते त्याचे वर्णन वर केले. आता तीर्थकराला जे शेचाळीस अतिशय असतात ते कोणते तें. पाहूं. जन्मकाळचे दहा अतिशय खालीलप्रमाणे आहेत. बालर्थिकराला मलमूत्र नाही. ( २ ) घान येत नाही. (३) वाणी मधुर व हितकारी असते. (४) रूप लावण्य उत्तम असते. (५) रक्त दुधासारखे असते. (६) शरीर सुगंधित असते. (५) दहयष्टि सुंदर असते. (८) शरीर वद्रासारखे असते. (९) देहावर १००८ शुभ लक्षणे असतात. (१०) बाल तीर्थकर अनंत बलशाली असतो. इतका की नुगत्या हलण्यानेहि मेरू पर्वत हालवू शकतो. पुढे केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर तीर्थकराच्या देहांत दहा बदल होतात. ते खालीलप्रमाणे: (१) तीर्थकर चतुर्मुख दिसतात. (२) त्याच गमन अधर असते. ( ३) त्यांना कोणताहि उपसर्ग बाधू शकत नाही. (४) त्यांना आहार घ्यावा लागत नाही. (५) त्यांची सावली पडत नाही. (६) देहयष्टी स्फटिकवत् असते. (७) नख व केस वाढत नाहीत (८) पापण्या लवत नाहीत (९) ते
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
सर्व विद्यात पारंगत असतात व (१०) त्यांच्या प्रभावाने भासपास शंभर योजनांतील दुर्मिक्ष नष्ट होते. तीर्थकरांना देवगतीचे इंद्रादिक जीव आठ प्रातिहार्य करतात ते खालीलप्रमाणे. सिंहासन, छत्रत्रय, चौसष्ठ चामरे, पुष्पवृष्टि, अशोकवृक्ष, भामंडल, दुंदुभि व दिव्यध्वनि. याशिवाय खालील चौदा अतिशय देवकृत आहेत. (१) समवसरण ( २ ) प्रफुल्लित पुष्पफल ( ३ ) निवरत्व (४) स्वच्छभूमि (५) सुगंधवायु ( ६ ) निरभ्र आकाश ( ७ ) सर्व जीवांना आनंद (८) जेथे जेथे तीर्थकराचे पाऊल पडेल तेथे तेथे कमलोद्भव (९) सर्व धान्य प्रफुलित होईल (१०) जयजयकार शब्द (११) गंगोदकवृष्टि (१२) धर्मचक (१३ ) सर्व बोध भाषा (१४) छत्र, चामर, ध्वजा, झारी, दपण, अंगट व पंखा ही आठ मंगल द्रव्ये. याप्रमाणे अनंतज्ञान, अनंतदर्शन, अनंत सुख अनंतबल हे अनंत चतुष्टय तीर्थकराला असते. मिळून शेचाळीस विशेष गुण झाले. याशिवाय तीर्थकर अष्टादश दोषविरहित असतात. ते दोष खालीलप्रमाणे. (१) क्षुधा (२) तृषा (३) भय ( ४ ) द्वेष (५) प्रीति ( ६ ) मोह (७) चिंता (८) जरा (९) मृत्यु (१० ) खेद (११) स्वेद (१२) मद (१३) रति (१४) विस्मय (१५) जन्म (१६) निद्रा (१७) रोग व (१८) शोक.
वरीलप्रमाणे तीर्थंकराचे विशेष गुण आहेत. हे गुण असतील त्यालाच तीर्थकर म्हणता येईल. वरील गुणांत अस्वभाविक असे काहीच नाही. तसे वाटले तरी ते वाटण्याचे कारण अज्ञान होय. ते वर्णन खोटें आहे असे मात्र नव्हे. वरील वर्णन नीट वाचणाऱ्यास तीर्थकर म्हणजे काय याची कल्पना येइल. तीर्थकर म्हणजे जैनांचा देव अशी सामान्य कल्पना रूढ आहे. पण देवाबद्दलच्या कल्पनाहि असंख्य आहेत. महंमदी, ख्रिस्ती, दयानंदी वगरे मताचे लोक देव निर्गुण, निराकार, सर्वव्यापी व कर्तुमकतुमन्यथाकतु शक्ति असलेला मानतात. पण यापलीकडे ते त्याचे वर्णन करू शकत नाहीत. कारण तो सगुण नाहीच. हिंदूतील काही मताचे लोक देव सगुण मानतात. पण त्या गुणांची निश्चिति नाही. 'यद् यद्विभूतिमत्सर्व' जेथे जेथे काही विशेष दिसंल तेथे तेथे देवांश असणारच, अशी त्यांची समजूत. त्यामुळे कसा अनवस्थाप्रसंग ओढवतो ते सर्वांच्या परिचयाचंच आहे. वरील कल्पनेमुळे वाटेल तो देव ठरू शकतो व वाटेल तो गुरु होऊ शकतो. सामान्य व्यवहारांत सुद्धा अशास्त्रीयपणा चालत नाही. मग विद्यांची विद्या जी अध्यात्मविद्या तीमध्ये असा गोंधळ कसा खपावा ?
(८)
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
तीर्थंकर माहात्म्य
निर्गुण व निराकारवाल्यांची ईश्वराची व्याख्या परिपूर्ण नाहीं व हिंदूंची व्याख्या अतिव्याप्त आहे. तीमध्यें ईश्वरीयत्वाच्या विरुद्ध असलेले गुणहि आलेले आहेत. पण जैनांची ईश्वराची व्याख्या परिपूर्ण व शुद्ध आहे. प्रारंभी दिलेल्या वचनाप्रमाणे ज्या जीवानें ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय अंतराय अशा चार प्रकारच्या घातिकर्माचा नाश केला आहे व जो अनंतज्ञान, अनंतदर्शन, अनंतसुख व अनंतवीर्य असा अनंतचतुष्टयधारी आहे, ज्याचें शरीर सुंदर आहे
आत्मा शुद्ध आहे तो अरिहंत देव समजावा; तोच खरा बलशाली व पवित्र परमात्मा होय. तो सृष्टयुत्पत्तिस्थितिलय करण्याच्या भानगडीत पडत नाहीं व कोणा जीवांच्या पापपुण्याचा फलदाताहि बनत नाहीं. स्वतः शुद्धात्मस्वरूपी
नून इतर आत्म्यांना मात्र शुद्धस्वरूपी बनण्याचा मार्ग दाखवितो. असा उत्कृष्ट ध्येयस्वरूपी जैनांचा देव आहे व तोच तीर्थकर होय. किंबहुना जितके जीवात्मे मुक्त होऊन सिद्ध पदवीला गेले ते सर्व जैनांचे देवच होत. ते आपल्याप्रमाणेंच या भवसागरांत पडले होते; पण ते तरून गेल्यामुळे देव झाले व आपल्यासारख्या इतर सर्व प्राणिमात्रांना आदर्शरूप बनले. त्यांना आतां भक्त नाही व शत्रूहि नाही. त्यांना सर्व कांहीं सारखेच. त्यांचा आदर्श पुढे ठेऊन आपणहि त्यांच्याप्रमाणेच केव्हांना केव्हांतरी मुक्त होऊं एवढाच त्यांचा आपणांस उपयोग. इतर सिद्ध जीव आपल्या हयातीत उद्धरून जाण्यास थोड्याबहुत जीवांना कारणीभूत होतात व तीर्थकर असंख्य जीवांना मुक्त होण्यास कारणीभूत होतात हाच त्या दोहोमधील फरक. तीर्थंकरांची संख्या परिमित आहे व सिद्ध मात्र अनंत आहेत. प्रारंभी दिलेल्या दुसन्या श्लोकांत सिद्धात्म्यांचे वर्णन आहे. सर्व कर्माचा नाश करून सर्वत्र बनून जे स्वाभाविक स्थितीत शाश्वतपणे राहतात तेच सिद्ध होत, व तेच परमेश्वर होत.
तीर्थंकरांचे विशेष गुण वर वर्णिले आहेत. सामान्य जीव ज्या मार्गानें सिद्ध बनतो त्याच मार्गाने तीर्थंकरहि सिद्ध बनलेले असतात, व सिद्ध केवळी बनल्याशिवाय तीर्थंकरहि होऊं शकत नसल्यामुळे आतां सिद्ध पदवीच्या गुणांचा विचार करू. सिद्धपद प्राप्त करून घेण्यासाठी एकादशप्रतिमा सांगितलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे. पहिलीदर्शन प्रतिमा. ही प्रतिमा धारण केल्यानंतर संद्देव, सद्गुरु व सच्छास्त्र याशिवाय इतरांना न मानणें; मद्य, मांस, मध व पंचौदुम्बर सेवन न करणें; जुगार, मांसभक्षण, मद्यपान, वेश्यागमन, शिकार, चौर्यकर्म व
(९)
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
परस्त्रीसेवन हीं सात प्रकारची व्यसनें सोडणें आणि प्रत्यहीं जिन-बिंब दर्शन घेणें. या गोष्टी श्रावकाने पाळावयाच्या असतात. दुसरी व्रतप्रतिमा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या पांच महाव्रतांचे शक्तिनुसार आचरण करणें हे पंचाणु व्रतपालन; दिग्व्रत, अनर्थदंडविरति व भोगोपभोगपरिमाण ह्रीं तीन गुणवतें; सामायिक, प्रत्याख्यान, प्रोषधोपवास व वैयावृत्व ही चार शिक्षावृतें; या तिहींचे पालन म्हणजे व्रतप्रतिमा. तिसरी सामायिकप्रतिमा. त्रिकाल ध्यान करणे हीच सामायिक प्रतिमा. चवथी प्रोषधोपवास प्रतिमा. पर्वतिथींना सोळा प्रहर उपवास करणें म्हणजे प्रोषधोपवासप्रतिमा. पांचवी सचित्तत्यागप्रतिमा. जीवसहित वनस्पतींचें ग्रहण न करणें म्हणजे सचित्तत्यागप्रतिमा. सहावी रात्रिभोजन त्याग प्रतिमा. सातवी ब्रह्मचर्यप्रतिमा. या प्रतिमेच्या श्रावकानें स्वस्त्रीचाहि त्याग केला पाहिजे. आठवी आरंभत्यागप्रतिमा. कोणताहि धंदा किंवा नवा व्यवहार न करणें म्हणजे आरंभ. त्यागप्रतिमा. नववी परिग्रहत्याग प्रतिमा. मिथ्यात्व, लिंगभेद, राग, द्वेष, हास्य, रति, अरति, शोक, भय, जुगुप्सा, क्रोध, मान, माया, व लोभ हे चौदा अंतरंग परिग्रह व क्षेत्र, वास्तु, हिरण्य, सुवर्ण, धान्य, धन, दासी, दास, कुप्य व भांड हे दहा प्रकारचे वहिरंग परिग्रह मिळून चोवीस परिग्रहांचा त्याग म्हणजे परिग्रह त्यागप्रतिमा. दहावी अनुमति त्यागप्रतिमा. वरील कोणत्याहि कर्माची इतरानांहि अनुमति न देणं म्हणजे अनुमतित्यागप्रतिमा. अकराची उद्दिष्टविरतिप्रतिमा. सर्व प्रकारच्या सहेतुक किया करण्याचे सोडणें म्हणजे उद्दिष्टत्यागप्रतिमा. या अकरा प्रतिमा वारण केल्यानंतर श्रावक मुनिदीक्षा घेण्यास लायक होतो. मुनीचे अठ्ठावीस मूळगुण खालीलप्रमाणे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या महाव्रतांचे पूर्णपणे पालन करणे हे पांच गुण; ईर्ष्या म्हणजे चलनवलनादि क्रिया अहिंसात्मक पणे करणे, भाषासमिति म्हणजे हित, मित व संशयरहित असेच प्रियवचन बोलणें, फक्त एकाच वेळी पण तेही निर्दोष आहार घेणें ही एषणासमिति; आपली उपकरणें अहिंसात्मक रीतीने ठेवणें व वापरणें ही आदाननिक्षेपणसमिति व जंतुरहित स्थानीं जीवोत्पत्ति न होईल अशा रीतीनें मलमूत्रत्याग करणें ही उत्सर्गसमिति अशा पांच समिति पाळणे; सामायिक, स्तवन, वंदना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान व कायोत्सर्ग अशा षडावश्यक क्रिया करणे आणि पांच इंद्रियांचे विषय सोडणें, मिळून एकवीस गुण झाले. ( १० )
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
तीर्थंकर माहात्म्य
शिवाय वस्त्रत्याग म्हणजे दिगंबरत्व, केशलोच म्हणजे केश उपटून काढणे, एकभुक्तता, उभे राहून भोजन करणें, पात्रें न वापरणें, स्नान न करणें व दंतधावन न करणें हे सात गुण एकंदर अट्ठावीस मूळ गुण झाले. दिगंबरमुनीनें भूमीवर शयन केले पाहिजे व खालील बावीस परीषह सहन केले पाहिजेत. क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, मशकदंश, नग्नता, अरति, स्त्रीत्याग, चर्या, निषषा, शय्या, आक्रोश, वध, याचना, अलाभ, रोग, तृणस्पर्श, मल, सत्कारपुरस्कार, प्रज्ञा, अज्ञान व अदर्शन. सुनीने आर्त, रौद व धर्मध्यान सोडून केवळ शुक्लध्यानांतच नेहमीं मम असले पाहिजे. याप्रमाणें वागलें असतां सर्व कर्माचा क्षय होऊन मोक्षप्राप्ति होऊन सिद्ध पदवी प्राप्त होते.
' चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपद नाचे' अशी म्हणच आहे. वरील व्रताचरण किती कठीण आहे ते सर्वांच्या ध्यानांत येईल. ते निरर्थक नसून rati आवश्यक आहे. अनंत कालापासून जडत आलेला कर्मबंध एकदम सुटणें शक्य नाहीं. त्यासाठी सावधानपणे वरीलप्रमाणे तपाचरण केलेच पाहिजे. वरील - प्रमाणे आचरण होणेंच शक्य नाहीं असें म्हणण्यांत कांहीं अर्थ नाहीं. करारी मनुष्याला कांहींच अशक्य नाहीं व आजपर्यंत अनेक मुनिजन वरलि प्रकारची तपश्चर्या करून मोक्षाला जात आले आहेत. वरील व्रतें पाळणे हें येरागबाळाचे काम नव्हे हें खरें व म्हणूनच असे मुनि फारच थोडे असतात. पण तसं तपश्चरण केल्याशिवाय जन्ममरणाच्या फेन्यांतून सुटका होणार नाहीं हें मात्र निश्चित. साधुचें ढोंग करून अध्यात्म साधत नसतें. तें साधुत्व खरेखुरेंच पाहिजे. सेंट पॉलने म्हटले आहे की, ' जर मृतात्मे जीवंत होत नसतील तर खिम्तहि झालाच नाहीं. ' कर्ममलामुळे आत्मा जडवत् बनला आहे. तो जागृत होणें वक्य आहे. हीच गोष्ट जर अशक्य असेल तर तीर्थंकरहि झालेच नाहींत असे म्हणता येईल, एरव्ही नाहीं. अज्ञानी जीव ज्ञानी बनतांना व पापी पुष्यशाली बनतांना आपण नेहमी पाहतों त्याचप्रमाणे पुलाचें दास्य सोडून आत्मा स्वतंत्र व पूर्ण बलशाली होणेही अशक्य नाहीं. आत्म्याचे सामर्थ्य किती आहे, त्याची जाणीव तीर्थंकरांचे माहात्म्य वाचल्यानंतर होते. त्या सामर्थ्यांची थोडीबहुत जाणीव म. गांधी व इतर टॉलस्टायादि साधुसंतांच्या चरित्रावरून होतेच. पण हे साधुमहात्मे सावनावस्थेतच असतात. जो सिद्ध बनला त्याचें सामर्थ्य काय वर्णावें ! तें इंद्रियांना अगोचर आहे व म्हणूनच ( ११ )
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
अवर्णनीय आहे. तथापि त्याचे वर्णन करू लागल्यास येथवर दिलेल्या तार्थ करांच्या वर्णनाप्रमाणेच होईल व श्रद्धाहीन सामान्य जनांना ते विश्वसनीयहि पाटणार नाही. ती त्यांची पामरता आहे, पण तीर्थकरत्वाला व सिद्ध पदवीला अस्तित्व आहे व तीच आत्म्याची स्वाभाविक स्थिति आहे यांत मुळीच शंका नाही. असो. - ज्या दर्जाच्या महापुरुषाचे चरित्र आम्ही लिहावयास घेतले आहे त्याचे माहात्म्य प्रथम थोडेबहुत कळावे म्हणून वरील विवेचन केले आहे. त्यावरून शिवाजी, प्रताप वगैरे ऐतिहासिक व रामकृष्णादि पौराणिक थोर पुरुषांहून आणि निम्त, महंमद, बुद्ध वगैरे धर्मसंस्थापकांहन महावीरस्वामीसारखे तर्थिकर अगदी निराळ्या प्रकारचे महात्मे होत ही गोष्ट वाचकांच्या लक्षात येईल. त्यांचे चरित्र म्हणजे प्रत्यक्ष आत्मस्वरूपाचेच खरेखुरे वर्णन. त्याच दृष्टीने अर्थात् या चरित्राकडे पाहिले पाहिजे. हे पौराणिक बाड नव्हे, एखादी कृत्रिम नवलकथा नव्हे, सामान्य इतिहास नव्हे, किंवा अद्भुत वर्णनांचे मनोरंजक साधनहि नव्हे. बालजीवांना ते आकलन झाले नाही तरी प्रत्येक जीवाला केव्हांना केव्हातरी सिद्ध पदवी प्राप्त होणार आहे. म्हणून लौकिक दृष्टि सोडून जर केवळ अध्यात्मिक दृष्टीने हे चरित्र वाचक वाचतील तर त्यांच्या आत्म्यावरहि शुभ परिणाम होतील व शुद्धात्म्याचे महत्त्व जाणण्यास तरी निदान ते खास पात्र होतील. त्या सामर्थ्याची एकदां ओळख झाली म्हणजे आपल्या अंगी ते बाणून घेण्याची हि बुद्धि होईल व मार्गहि सुचेल आणि नंतर तो मार्ग आक्रमिण्याची ताकदहि येईल. सर्व भव्य वाचकांना या चरित्रवाचनाने तर्शः स्फूर्ति होवो हीच तीव्र इच्छा.
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकरण २ रें.
जैनधर्माचे प्राचीनत्व. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्व कल्याणकारकम् ।
प्रधानं सर्वधर्मानां जैनं जयतु शासनम् ॥ या विश्वांतील घडामोडींच्या मुळाशी जाऊन जर आम्ही विचार करूं लागलो तर ही गोष्ट स्पष्ट दिसून येणारी आहे की, त्या घडोमोडीच्या मुळार्शी कोणतीतरी दोन परस्पर भिन्न भिन्न अशी अनाद्यनंत तत्त्वे असली पाहिजेत. जगातील सर्व व्यवहार जसजसे अधिकाधिक सूक्ष्म रीतीने पाहावे तसतसे अधिकाधिक हे स्पष्ट होत जाते की, विश्वाची मूलतत्त्वे कमीत कमी दोन असलींच पाहिजेत. या दोन तत्त्वांच्या निरनिराळ्या संबंधाने (मिश्रणानें )च जगांतील असंख्य विचित गोष्टी बनलेल्या आहेत. या दोन तत्त्वांपैकी कोण श्रेष्ठ आहे व ती कशी निर्माण झाली याबद्दल भिन्न भिन्न मते आहेत व जोपर्यंत ही गोष्ट इंद्रियगोचर नाही तोपर्यंत असे भिन्नभिन्न तर्क चालणारच. कोणी म्हणतात की, ही दोन्ही तत्त्वं स्वतंत्र सत्ताधीश आहेत व स्वयंभूहि आहेत; कोणी म्हणतात की, आत्मनत्त्वांतनच प्रकृतितत्व निर्माण झाल; केणी असेहि म्हणतात की, प्रकृतितत्त्वाला निराळे अस्तित्वच नाहीं; तो आत्मतत्वावरील निव्वळ आभास आहे. उलट कोणी असेंहि म्हणतात की, प्रकृतितत्वच मुख्य आहे व चेतन किंवा आत्मतत्व यांतूनच निर्माण होते. पण याप्रमाणे कितीहि मतें असली तरी शेवटी दोन मुलतत्वांबद्दलच वाद असतो. नैयायिक व वैशेषिक मताप्रमाणे सोळा किंवा तेवीस मूलतत्वे आहेत. अलीकडील गंशोधक मलतत्वे जैसष्ट किंवा त्याहूनही अधिक आहेत असे सिद्ध करतात. पण त्यांचे संशोधन अजून प्रयोगावस्थेतच माहे. वरील दोन मलतत्वांना चेतन व जड; आत्मा व प्रकृति; ईश्वर व सृष्टि शक्ति व साहित्य वैगरे निरनिराळी नावें भिन्नभिन्न तत्वज्ञानांतून दिलेली आहेत.' ही दोन्ही तत्वे एकच आहेत किंवा दोन तत्वे नाहीत असे मानणा-यांचीही दिशाभूल चैतन्याच्या भिन्न भिन्न स्वरूपामुळे झालेली आहे. नर्दाच्या प्रवाहांतील चैतन्य
(१३)
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
व माशाचे चैतन्य मोटारीचे चैतन्य व मुंगीतील चैतन्य; थोडक्यात सांगावयाचें म्हणजे पंच भूतांतील चैतन्य व प्राणीमागांतील चैतन्य किंवा आत्मतत्वांतील चेतन्यशक्ति व जडत्वांतील स्फुरणशक्ति यांतील भेद बहिरात्म्यांना किंवा बाळजीवांना उमगत नाही व म्हणून ते पंचभूतांच्या रसायनांतूनच आत्मतत्व उत्पन्न होईल असे मानतात किंवा हे विश्व म्हणजे एकमेव आत्मतत्वाचीच लीला आहे असे समजतात. पण या दोन्ही तत्वांतील भेद जर अनुभव चाने जाणला तर त्या दोन्ही तत्वांत जमीनअस्मानाचा फेर आहे हे कळून आल्याशिवाय राहणार नाही. चेतन व जड ही दोन्ही तत्वे शाश्वत पण परिवर्तनशील व म्हणूनच एकच स्वरूपाच्या दृष्टीने अशाश्वत आहेत. दोहोंची रूपांतर होतात पण दोन्ही कधीहि सर्वथा नाश पावत नाहीत. म्हणूनच सर्वज्ञ तीर्थकर व सिद्धांनी चेतन व जड़ ही दोन्ही तत्वे भिन्न असून अनाद्यनंत आहेत असे म्हटले आहे.
जड व चेतन ही दोन्ही तत्व अनादि व अनंत असल्यामुळे त्या दोघांचे संबंधहि अनादि व अनंतच असणार. बरेवाईट व सुखदुःख ही द्वंद्वहि त्या संबंधामुळेच उत्पन्न झाली व तीहि अनाद्यनंतच आहेत. जडाहन चैतन्य अधिक शक्तिमान व शाश्वत मुखमय आहे, असा सर्व शान्यांचा अनुभव आहे. प्राकृतिक सुखापेक्षा आत्मिक मुख श्रेष्ठ होय व जडत्वाहून स्मात्मतत्वाकडे अधिक लक्ष पुरविणे हे प्रकृतिपुरुषयुक्त अशा मानव देहधान्याचे कर्तव्य आहे असा सिद्धान्त सर्व ज्ञानी महात्म्यांनी एकमताने प्रस्थापित केलेला आहे. म्हणूनच बुद्ध आत्म-तत्व हैं बरें व जडबद्ध आत्मतत्व वाईट होय. हा बऱ्यावाईटाचा झगडा नेहमीचाच आहे, व तो सर्व धर्मग्रंथांतून वणिलेला आहे. आत्मवृत्ति व कषाय, देव व दानव, अहुरमज्द व अहिरमन बुद्ध व मार, सत्प्रवृत्ति व अमत्प्रवृत्ति, पांडव व कौरव आणि वानर व राक्षस, पवितात्मा व सेतान वगैरे झगडे ब-या व वाईट प्रवृत्तिमधीलच होत. हा झगडा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातहि सतत चालूच आहे. कधी ब-याचा प्रभाव तर कधीं वाईटाचा प्रभाव दिसून येतो. कालाचेहि उत्सर्पिणी व अवसर्पिणी असे भेद या दृष्टीनेच पडलेले आहेत. बऱ्यावाईटामध्ये कर्माजास्त प्रमाण दिसून येईल, पण सर्वस्वी नाश कधीहि होणार नाही. म्हणून धर्म व अधर्म ही दोन्ही अशी अनाद्यनंतच आहेत. वरील दृष्टीने विचार केला असता अलीकडील धर्मशास्त्र्यांची व इतिहास
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
जैनधर्माचे प्राचिनत्व
ज्ञांची कोती दृष्टि स्पष्ट होते. वेदशास्त्रसंपन्न म्हणतात कीं, हें विश्व परब्रह्मांतून उत्पन्न झालें व उत्पत्तिस्थितिलय ब्रह्माविष्णुमहेश करतात. स्त्रिश्चन मिशनरी म्हणतात कीं आकाशांतील बापानें हें जग सहा दिवसांत निर्माण केलें व सातवे दिवशी विश्रांती घेतली. मुल्ला मौलवीहि अशाच तऱ्हेनें हें जग अल्लानें पैदा केलें असें म्हणतात. हल्लींचे इतिहासज़द्दि आपल्या ज्ञानाच्या घमेंडींत असेच म्हणतात की, धर्मज्ञानाची उत्क्रांति अलीकडे होऊ लागली व पूर्वी ही मानव जाति अगदी रानटी अवस्थेत होती. या कोत्या दृष्टीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच. सुधारलेले व रानटी, बरें व वाईट, सुख व दुःख वगैरे सर्व द्वंद्वे तिन्ही काली असतात म्हणजे ती अनादि अनंत आहेत. काल अनंत आहे व जीवहि अनंत आहेत; तेव्हां घडामोडीहि असंख्य झाल्या असणारच.
वरीलप्रमाणे वस्तुस्थिति अराली तरी मनुष्याची बुद्धि जोपर्यंत पोहोंचते तेथपर्यंतच्या अतीत व अनागतकालाबद्दलच तेवढी वर्तमानकाली चर्चा करणें दावगे नाही. मात्र वर वर्णिलेली कोती दृष्टि असूं नये. वस्तुत: इतिहास अनाद्यनंत व भविष्य अगम्य आहे; तथापि प्रचलित कल्पनेप्रमाणे ऐतिहासिक दृष्टीनें विचार करूं. जैनधर्मग्रंथानुसार सव्वीसावर एकशेचाळीस शून्यें दिलीं असतां जी संख्या होते तितक्या वर्षीचा जुना इतिहास आहे. वैदिक धर्मग्रंथावरून जुना इतिहास इ. स. पूर्व १९७२९४७१०१ इतक्या वर्षांचा प्राचीन आहे. पारसी धर्मग्रंथानुसार सहावर एकशेवीस शून्ये दिली असतां जी संख्या होते तितक्या वर्षांचा जुना इतिहास आहे. यहुदी व ख्रिस्त धर्मग्रंथानुसार इ. स. पू. ४००४० व्या वर्षी सृष्टीची उत्पत्ति झाली असे माण्यांत येते. भूगर्भशास्त्रवेत्त्यांच्या दृष्टीनें सृष्टीचा आरंभ होऊन कमीत कमी बीस हजार वर्षे झाली असली पाहिजेत असे सिद्ध झाले आहे. मि. जे. एस्. केनेडी लिहितात की, आर्य जातीची उत्पत्ति इ. स. पूर्वी साठ हजार वर्षांपलीकडची आहे. वरीलप्रमाणे इतिहासकाळाबद्दल असंख्य विचार आहेत. मनुप्यजाति सर्वत्र पूर्वीपासून आहे की ती कोणत्या तरी एका देशांत अनुक काळी उत्पन्न झाली याबद्दलहि बरेंच अभिप्राय आहेत. लो. टिळकांनी वेद ग्रंथाधारें उत्तर ध्रुवाजवळ सहा हजार वर्षांपूर्वी मनुष्यजाति होती असे सिद्ध केलें आहे. मनुस्मृतीत ती सप्तमनुपासून कुरुक्षेत्रांत उत्पन्न झाली असे लिहिले आहे. पं. रमेशचंद्र म्हणतात की भोगोलियांत प्रथम तो निर्माण झाली व श्री. बी. सी. मुजुमदार म्हणतात कीं ती हिमालयाचे पायथ्याजवळ झाली.
(१५)
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
सर वाल्टर रैले वगैरे पाश्चिमात्य विद्वानांचेहि असेच मत आहे. मिश्र देशांतील शिलालेखावरून तेथील लोक प्रथम हिंदुस्थानचे रहिवासी असले पाहिजेत असें दिसून येतें. डॉ. अलेक्झांडर डेलमारनी सिद्ध केलें आहे कीं, कोलंबसने अमेरिका शोधून काढण्याचे पूर्वी भारतवासियांचे अमेरिकेशीं चांगलें दळणवळण होतें. मि. कौंट जॉर्स यांनीहि असें सिद्ध केलें आहे कीं, भारतवर्षातील संस्कृतीची छाप इतर सर्व राष्ट्रातील लोकावर पडलेली आहे. एकंदरीत आजकालच्या इतिहासावरूनहि ही गोष्ट सिद्ध होते कीं, भारतवर्षात मानवजाति फार प्राचीनकाळापासून नांदत आहे. आज जो कांहीं इतिहास प्रत्यक्ष साधनांनी उपलब्ध होत आहे त्यांत भारतीय संस्कृतीचंच प्राचीनत्व दिसून येतें.
काल जसा अनादि व अनंत आहे आणि चेतन, जड वगैरे मूलतत्वेंहि अनावनंत आहेत तसाच धर्महि अनादि व अनंतच आहे. कालचक्र बारा आयांचे असून ते सतत फिरत असतें. कांहीं आयांतून धर्माची प्रभावना होत असते व कांहींतून धर्माला ग्लानि येत असली तरी धर्म हा नेहमीच असतो. तथापि अलीकडील पद्धतीनुसार प्रत्यक्ष साधनावरूनहि जैनधर्माचे प्राचिनत्व सिद्ध होतें. येशू ख्रिस्ताने ख्रिश्चनधर्म, महंमदानें मुसलमानीधर्म व बुद्धानें बौद्धधर्म जसा स्थापन केला तसा कांहीं जैनधर्म महावीरस्वामींनी स्थापन केलेला नाहीं. वीरशैव धर्म जसा पंचाचार्यांनी स्थापन केला व नंतर अनेक प्रमथांनी त्याचा पुनरुद्धार केला तसा ऋषभादि चोवीस तीर्थकरांनी जैनधर्माचा पुनरुद्धार केला एवढेच. वैदिकधर्मात निरनिराळ्या वेळी अनेक पंथ झालेले आहेत, पण सर्वाचा आधार वेदग्रंथच मानला जातो. तसा जैनधर्माचा एक ग्रंथ सांगतां येणार नाहीं. पण जैनधर्माची अविच्छिन्न परंपरा दाखवितां येईल. तीर्थकरांचें अजब वर्णन असले तरी त्यांचे अस्तित्व नाकारण्याचे जसे कारण नाहीं तसेंच या वेदप्रथांतूनहि तीर्थकरांची नांवें मिळत असल्यामुळे हें तीर्थंकर झालेच नाहींत असें म्हणतां येणार नाहीं. चोवीस तीर्थकर प्रत्येक कालांत होत आले आहेत. पण सर्वात प्राचीन उपलब्त्र ग्रंथ जे वेद त्यांमध्येंहि तर्थिंकर स्तुति मिळाल्यावर जैनधर्माचे प्राचीनत्व अलीकडील मार्गानीहि सिद्ध झालेच असें म्हणावयास हरकत नाहीं.
फार प्राचीनकाळी म्हणजे भोगभूमीत युगलोत्पत्तीच होती. श्रम न करताच उपजीविका होई, त्यामुळे पापकर्मे फारशी घडतच नसत. विमलवाहन व चंद्रयशा, चक्षुष्मान व चंद्रकांता, यशस्वान् व सुरूपा, अभिचंद्र व प्रतिरूपा, प्रश्श्रोणि ( १६ )
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
जैनधर्माचें प्राचीनत्व
व चक्षुष्कांता, मरूदेव व श्रीकांता, आणि नाभि व मरूदेवी ह्रीं सात जोडपीं किंवा कुलकर जैनशास्त्रांत प्राचीन म्हणून नमूद आहेत. कालचक्रांतील उत्स1 पिंणी व अवसर्पिणी हे काळ प्रत्येकी दहा कोडाकोडी सागरोपम वर्षांचे असतात. उत्सर्पिणी कालांतील तिसन्या आन्याची ८४००००३ वर्षे साडे आठ महिनें बाकी असतां नाभि व मरूदेवीचे पोटी प्रथम तीर्थंकर ऋषभ देवांचा जन्म झाला. त्याना सुनंदा व यशस्मती अशा दोन स्त्रिया होत्या. पहिलीचे पोटी बाहुबली जन्मास आले व दुसरीचे पोटीं भरतचक्रवर्ती. या भरतचक्रवर्तीचे नांवावरून हिमालयाचे दक्षिणेकडील प्रदेशास भरतखंड असे नामाभिधान प्राप्त झाले. भारतवर्षातील हेच पहिले चक्रवर्ती होत. बाहुबली व भरत चक्रवर्ती यांच्यामध्यें बरींच युद्धे झाली. शेवटीं बाहुबलीनां वैराग्य प्राप्त होऊन ते दक्षित म्हैसूर संस्थानांतील श्रमणपुरस्सराजवळील टेकडीवर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. तेथून ते केवलज्ञान झाल्यावर अनेक देशांत विहार करीत करीत कैलास पर्वतावर आदिभगवंताच्या समवसरणांत गेले व पुढें मोक्षास गेले. मोक्षास कोठें गेले याबद्दल कोठेच उल्लेख नाहीं. पण बहुतेक ते कैलासावर गेले असावेत असें आम्हास वाटतें. त्यांचे स्मारक म्हणून श्रवण बेळगूळ येथें साठ फूट उंचीची नग्न प्रतिमा डोंगरावर खोदलेली आहे. ती असंख्य वर्षे ऊन, वारा व पाऊस खात असूनहि नूतनवत् आहे. असो. ऋषभदेवांनीच मानवासाठी धर्ममार्ग घालून दिला अशी कल्पना आहे. त्यानीं चातुर्वर्ण्य स्थापले व असि, मसि, कृषि व वाणिज्य वगैरे उपजीविकेची साधनें निर्माण करून दिली. भरताची भागवतांत बावीस अवतारांमध्ये गणना केली आहे व त्यांच्या तपश्वर्येचें वर्णन विकृत स्वरूपांत दिलेले आहे. भागवतांत जीं राजांचीं नांवें दिल्ली आहेत, त्यांच्या कालनिर्णयाचा विचार करतां कशास कांहीं मेळ नाहीं असें इतिहाससंशोधकांना दिसून आले आहे. तेव्हां भागवतावरून कांही त्यांचा कालनिर्णय बरोबर करतां येणार नाहीं. भागवतावरून एवढेच मात्र म्हणता येईल की, भागवतकारांना जैनपद्धतीचा कठोर तपश्चर्येच मार्ग पसंत नव्हता. त्यांना इंद्रियांचीं मुखें भोगत भोगतच तीं ईश्वरार्पण करून किंवा निर्हेतुपूर्वक भोगून वैकुंठ गांठावयाचे होतें. असे असले तरी जड भरताच्या मार्गाला पूज्य गणणे त्यांनाहि भाग पडले. कारण त्यालाहि त्यानीं विष्णूचाच अवतार ठरविलें आहे. असो. भरतचक्रवर्तीनीहि शेवटीं दीक्षा घेऊन कैलासपर्वतावर तपश्चर्या( १७ )
२
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
करून मोक्षप्राप्ती करून घेतली. ऋषभतीर्थकरांनीहि तपश्चरण करून केवल ज्ञानप्राप्ती करून घेतली व ते कैलासपर्वतावरच निर्वाणाप्रत पावले.
इ. स. पू १९७२९४७१०१ ते इ. स. पू. ३१३७ पर्यंतचा काल वेदकाल मानला जातो. वेदांच्या ऋचा निरनिराळ्या काळी व निरनिराळ्या ऋषींनी रचिलेल्या आहेत. ऋग्वेद हा एकच मूलवेद असून त्यांतील ऋचा घेऊन इतर तीन वेद रचिलेले आहेत. ऋग्वेदांतीलहि दहा मडलेच काय ती प्राचीन आहेत. या दहा मंडलांतूनच ऋषभतीर्थकरांचे नांव फार आदराने उल्लेखिलेले आहे. या शब्दाचा अर्थ वेदशास्त्रसंपन्न लोक वाटेल तसा फिरवितात; पण खालील ऋचा इतकी स्पष्ट आहे की, ती निग्रंथ जैन मुनीबद्दलच असली पाहिजे. 'ॐ पवित्रं नग्नमुपविप्रसामहे येषां नमाजाति येषां वीराः ॥ ही ती ऋचा होय. त्या वेळी कपड्याच्या अभावी इतरहि लोक नग्न रहात असतील, त्यांचा उल्लेख वरील ऋत नाही. जे पवित्र दिगम्बर मुनि आहेत व जे आत्मबलशाली आहेत, त्यांचीच आपण स्तुति करतों असें ऋषांनी म्हटले आहे. ऋग्वेद अ. १ अ. ६ वर्ग १६ ही ऋचा खालीलप्रमाणे आहे स्वस्तिनो इंद्रोवृद्धश्रवास्वस्तिनः पूषा विश्व वेदाः । स्वस्तिन स्ताक्ष्योऽरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु ॥" यांत नेमिनाथ तीर्थकरांचें नांव आले आहे. यज्ञमार्गी वैदिक त्या शब्दाचा अर्थ अन्नीला उद्देशून करितात पण प्राचीनकालीहि त्याचा अर्थ तोच असेल असें म्हणता येत नाही. यजुर्वेद अ. ९ मन्त्र २५ वा खालीलप्रमाणे आहे. वाजस्यन प्रसव भाबभूवे माच विश्वा भुवनानि सर्वतः । स नेमिराजा परियाति विद्वान्जां पुष्टिं वर्धयमानोऽस्मै स्वाहा ॥ जे नेमिनाथ स्वामी केवल ज्ञानाचे राने आहेत व ज्यांच्या उपदेशामुळे प्रजेला आत्मपुष्टि प्राप्त होते त्यांना स्वाहा म्हणजे त्यांचा जयजयकार असो, असा वरील मंत्रांचा भावार्थ आहे. सेमरसाचा अर्थ दारू, व भज म्हणजे स्वयंभू आत्मा या शब्दाचा अर्थ बोकट करणाऱ्या वदिकांनी वरील मंत्राचाहि अर्थ वाटेल तो केला म्हणून त्यांचे तोंड बंद कोण करणार ? ऋग्वेद अ. २ अ. ७ वर्ग १७ वी ऋचा खालील आहे. “ अर्हन बिभर्षि सायकानि धन्वाहभिष्कं यजनं विश्वरूपम् । अहन्निदं दयसे विश्वम-वं नवा ओ जीयो रुद्रत्व हस्ति"॥ हे अरिहंत, धर्मरूपी बाण, उपदेशरूपी धनुष्य व विश्वरूप प्रकाशक केवळज्ञान आपल्याजवळ आहे. तुम्ही या विश्वांतील सर्व जीवांचे रक्षण करतां. कामादि कषयांना जिंकणारा तुमच्यासारखा बलवान् दुसरा कोण आहे? असा
(१८)
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
जैनधर्माचे प्राचीनत्व
वरील ऋचेचा भावार्थ आहे. यजुर्वेद अ. १९ मंत्र १४ वा असा माहे " अतिप्यरूपं मासरं महावीरस्य नमः । रूपमुपसदाम हे ताजस्रिो रात्रिः सुरासुजा ॥ यांतील महावीर शब्दाचा अर्थ अग्नि वगैरे देवतापर करण्यांत येतो; व त्या नम किंवा सवस्त्र वाटेल तशा मानतां येतात. याप्रमाणे शुद्ध वेदांचे वाटेल तसे अर्थ फिरवून ज्यांनी पिंडपोषण केले त्यांना घिःकार असो. कारण त्यांच्यामुळे दुनिया मिथ्यात्वाचा प्रसार झाला. तात्पर्य हे की, ऋषींनी ज्ञानमय व त्यागप्रधान जैनमुनींची स्तुतिस्तोत्रं वेदांतून गायिली असल्यामुळे वेदकालीं व तत्पूर्वीहि जैनधर्माचे अस्तित्व होते असे सिद्ध होते.
भतीर्थकर किंवा आदिनाथस्वामी होऊन पुष्कळ वर्षे लोटल्यानंतर अजितनाथ तीर्थकर झाले. अयोध्या नगरीत इक्ष्वाकुवंशाचा धरणीधर नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या मुलाचे नांव त्रिद संजय देव. त्यांची राणी इंदुरेखा. हिच्या पोटी जितदानु राजा जन्मला. याचा विवाह पोदनपुरचे राजा व्यानंद यांची मुलगी विजया ईच्याशी झाला. या जोडप्यापासून अजितनाथ जन्मले. जितदामु राजाला विजयसागर नावाचा दुसरा एक भाऊ होता. त्याचे पोटी सगर चक्रवर्ती जन्मला. यांचे वर्णन वैदिकपुराणग्रंथांतूनहि आहे. अजितनाथ तीर्थकर वैशाख शु. ॥ त्रितीयेस जन्म पावले. त्यांनी अनेक राजकन्यांशी विवाह केला होता व बरीच वर्षे राज्य केले. एकदां वनक्रीडा करीत असतांना नुकतेच उमललेलें फूल कोमेजलेलें त्यांना दिसले, त्याबरोबर त्यांना वैराग्य उत्पन्न झाले व त्यानी दीक्षा घेतली. बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना केवलज्ञान झाले. नंतर धर्मप्रचार करून त्यांनी नव्वद गणधर किंवा पट्टशिष्य, एक लाख मुनि व तीन लाख अर्जिका बनविल्या. सगर चक्रवर्तीने हि शेवटी दीक्षा घेतली, पण त्यांस केवलज्ञानप्राप्ति झाली नाही. त्याचा पुत्र भगीरथ याने मात्र घनघोर तपश्चर्या करून मोक्षप्राप्ती करून घेतली. देवांनी त्याला अभिषेक केला व तेच गंगाजल अशी आख्यायिका आहे. अजितप्रभु सम्मेद शिखरावरून मोक्षाला गेले. यांची स्तुति यजुर्वेदांत आहे. अजितनाथ होऊन असंख्य वष लोटल्यानंतर श्रावस्ती नगरीत इक्ष्वाकुवंश व काश्यप गोत्राचे राजा दृढरथराय किंवा जितारी व राणी सेना किंवा सुषेणा यांच्या पोटीं श्रीसंभवनाथ मार्गशीर्ष शु।। १४ स जन्मले. यांचे कालापासूनच शंभुमहादेवाची भक्ति सुरू झाली. यशद्वारा इंद्रादिदेवांची उपासना पुरू होण्यापूर्वीपासून शिवपूजा प्रचलित अस
(१९)
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
ल्यामुळे लिंगांगों धर्म हा यज्ञमार्गी वैदिकधर्मापेक्षा फार प्राचीन होय असें म्हटले जाते. असो. श्री संभवनाथांनी बरीच वर्षे राज्य करून पुढे तपश्चर्या केली व केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर धर्मप्रसार करून सम्मेदशिखरावरून ते मोक्षाला गेले. त्यांचे नंतर कोट्यावधि वर्षांनीं अयोध्यानगरीत इक्ष्वाकुत्रंशाचे राजा संवर व राणी सिद्धार्थ यांचे पोटीं अभिनंदन तीर्थकरांनी माघ शुद्ध २ ला जन्म घेतला. बरीच वर्षे संसार केल्यावर दीक्षा घेऊन ते केवलज्ञानी झाले व पुढे धर्मप्रभावना करून सम्मेदशिखरावरून मोक्षाला गेले. पुढे असंख्य वर्षांनंतर अयोध्येतच मेघरथ राजा व सुमंगल देवीचे पोटी सुमतिनाथ तीर्थकर वैशाख शुद्ध ८ मीस जन्मले. यांनीहि बरीच वर्षे राज्य केल्यावर दक्षिा घेऊन व केवलज्ञानी बनून धर्मप्रसार केला व संमदेशिखरावरून ते मोक्षाला गेले. त्यांचे नंतर असंख्य वर्षांनी कौशांबीपुरांत राजा मुकुटवर व राणी सुसीमा यांचे पोर्टी पद्मप्रभतीर्थकर कार्तिक व. ११ स जन्मले. त्यांनीहि मागील तीर्थकराप्रमाणेच धर्मप्रभावना करून संमेदशिखर पर्वतावरून मुक्ति मिळविली. त्यांचेनंतर काशी क्षेत्रों राजा सुप्रतिष्ट व राणी सुसीमा यांचे पोटी सुपार्श्वनाथ तीर्थकर भाद्रपद व ८ मसि जन्मले व त्यांनीहि धर्मप्रभावना केली. नंतर चंद्रपुरीचे राजा व राणी लक्ष्मणा यांचे पोटीं चंद्रप्रभ तर पौष वद्य ११ स जन्मले व धर्मप्रभावना करून मोक्षाला गेले. त्यानंतर नववे तीर्थकर कौकंदीपुरीचे राजा सुग्रीव व राणी जयरामा यांचे पोर्टी पुष्पदंत किंवा सुविधिनाथ यांनी जन्म घेतला व धर्मप्रभावना करून ते मोक्षाला गेले. यांच्या काळांत वैदिक मिथ्यात्वाला सुरवात झाली. या काळापर्यंत शुद्धधर्म प्रचलित होता. पण तेथून पुढे धर्माचें नांवावर वाटेल ती थोतांडे सुरू झाली. उत्तर ध्रुवाकडून कांहीं रानटी टोळ्या याच सुमारास भरतखंडांत आल्या व येथें त्यांनी बराच धुमाकूळ माजविला. कांही वर्षांनंतर त्यांच्यावर येथील संस्कृतीची छाप पडली पण त्यांची तितकी लायकी नसल्यामुळे धर्माचा त्यांनी विपर्यास केला. आत्मिक शक्तींना भौक्तिक शक्तीच समजून त्यांनाच त्यांनी देवतांचें रूप दिलें, व त्यांच्या नांवावर मांसभक्षण, सुरापान, परदारागमन वगैरे स्वेच्छाचारास यथेच्छ सुरवात केली. रानटी लोक असा स्वेच्छाचार नेहमींच करतात; पण यांनीं तो धर्माचे नावावर सुरू केला; व त्यामुळे मिथ्यात्व सुरू झाले. वेदांमध्यें जी वर्णनें दिसून येतात त्यांचा सूक्ष्म अर्थ केला तर तो अध्यात्मपरच आहे. पण वरवरचा सर्व अर्थ अनीतिमूलकच आहे. त्यांतील नैसर्गिक वर्णन उत्तर ध्रुवा( २० )
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
जैनधर्माचें प्राचीनत्व
कडील आहे असें लो. टिळकांनी साधार सिद्ध केले आहे. तेव्हां नवव्या तीर्थकराचे वेळी आलेले हे उत्तर ध्रुवाकडील रानटी लोकच वैदिक मिथ्यात्वाचे जनक असावेत असे म्हणण्यास काही हरकत नाही.
पण भारतीय तत्वज्ञानाशी त्यांचा अधिकाधिक संबंध येत गेल्यावर वैदिक आर्यात अनेक पंथ निघाले व बरीच सुधारणा झाली. वैष्णवादि वैदिक पंथांचे तत्वज्ञान भिन्न असले तरी जैन विचारसरणीची छाप त्यांच्यावर पडलेली दिसते. उपनिषदांतील विचार भारतीय संस्कृतीच्या संस्काराचेच परिणाम होत. कोठे ती उत्तरध्रुवाकडून आल्याबरोबरची हिंसक व जडदृष्टि व कोठे नंतरची सूक्ष्म व अहिंसक दृष्टि ' हा सर्व परिणाम जैनसंस्कृतीचाच होय. वेदांतून जैनतत्वज्ञान फुटून निघाले आहे असे काही वेदाभिमानी म्हणतात, पण ते सिद्ध करून दाखविणे त्यांना अशक्य आहे. जैनांची अहिंसादि महावतें, कर्मसिद्धांत, स्याद्वाद पद्धति, ईश्वराची कल्पना या इतक्या स्वतंत्र आहेत की, त्या वेदाच्या भारूडातुन निघणे शक्यच नाही. पण वेदांतील ऋचांच्या अर्थावर मात्र वरील सिद्धांतांचा आरोप करता येणे शक्य आहे. ही जैन म्हटल्या जाणाऱ्या लोकांची संख्या अल्प आहे म्हणून तो धर्म अर्वाचीन व हिंदूंनी संख्या मोठी आहे म्हणून तो धर्म प्राचीन म्हणू गेल्यास काही कालानंतर ख्रिश्चन व मुसलमानी धर्महि फार प्राचीन ठरतील. महावीराने यज्ञ व चातुर्वण्याविरुद्ध बंड करून निराळा पंथ काढला असे म्हणतात, पण हिंसात्मक यज्ञ व चातुर्वण्यांतील उच्चनीचपणा न मानणारी संस्कृति महावीरांनी सुरू केली नसून केवळ तिचे पुनरुद्धारक ते होते हे विसरता कामा नये. बुद्धाने कदाचित् वेदांविरुद्ध बंड पुकारले असे म्हणतां येईल. कारण तो त्या परंपरेतील होता. महावीरांची परंपरा दुसरी. तेव्हां ही परंपरा बंडखोर ठरत नसून कदाचित प्रतिस्पर्धी ठरेल. या प्रतिस्पर्धी परंपरेचाच शेवटी हिंसात्मक परंपरेवर विजय झाला असेंच दिसून येते. सरळ अर्थाने वेदांत जें नाहीं तें वेदप्रामाण्य मानणाऱ्या ग्रंथातून लिहिले गेले, व वेदांचे अर्थ वाटेल तसे फिरवूनहि या नव्या ग्रंथांना आधार देण्यात आले. याप्रमाणे वैदिक बदलले. उलट जैनसिद्धांत त्रिकालाबाधित आहे. प्रत्येक कल्पांत तो एकसारखाच आहे. वर्तमान चोवीस तीर्थकरांतहि आदि तीर्थकर वृषभनाथांनी जे उपदेशिलें तेंच अंतिम तार्थंकर महावीरांनीही सांगितले म्हणून वेदांतून जैनसिद्धांत उत्पन्न झाला किंवा त्याविरुद्ध बंड करून तो निघाला हे म्हणणे चुकीचे असून वैदिकावर जैन
(२१)
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
सिद्धांताची छाप पडली हेंच म्हणणे रास्त होय. प्रारंभी वैदिक जैनसिद्धांत जाणूंच शकले नाहीत व म्हणून त्यांनी त्याचा विपर्यास करून पाखंड प्रवर्तविलें. पुढे जैन सिद्धांताला शिव्या देतदेतच वैदिकांनी बरेचसे सिद्धांत आत्मसाद केले व ariat त्यांना मान्य करावे लागतील. कारण तेच त्रिकालाबाधित सत्य सिद्धांत आहेत. आज आचरणाच्या दृष्टीनें जैन व उच्च वर्णीय वैदिक यांच्यामध्ये विशेष फरक राहिलाच नाहीं. इतका त्यांनी जैनसिद्धांत पचवून टाकिला आहे. असो.
जैनधर्म वेदांतून निघालेला नाहीं, मग तो बौद्धधर्मातून निघाला हें म्हणणें अगदींच असंबद्ध आहे. उलट जैनसिद्धान्ताच्या पायावर यज्ञमार्गी वैदिकाविरुद्ध पुकारलेले बंड म्हणजेच बौद्धधर्म असें म्हणतां येईल. वेदकालीन किंवा उत्तरध्रुवावरून आल्याबरोबर आर्यांना जैनसिद्धांन्त न पटल्यामुळे प्रारंभीं जरी त्याचा त्यांनी विपर्यास केला तरी पुढे जैनतीर्थकर व मुनिगणाबद्दल वैदिकांचा आदर वाढत गेला व जैनसिद्धांत त्यानी आत्मसात केला असें पष्ट दिसतें. उपनिषदांतील विचार व सांख्यादि दर्शनें व वैष्णवादि पंथ हे जैन सिद्धांतांतील एकेका विचारांचेच प्रतिध्वनि होत. वेदांत ज्याप्रमाणे तर्थिंकर व निर्ग्रथ साधुबद्दल आदराचे उद्गार आहेत, तसे पुराणांतूनहि आहेत. “ ॐ नमो ऽर्हतो ऋषभो । व ॐ त्रैलोक्य प्रतिष्ठितांना चतुर्विंशति तीर्थकराणाम् । ऋप्रमादि वर्धमान्तानां सिद्धानां शरणं प्रपद्ये ॥ ह्रीं वचनें वैदिक ग्रंथांतीलच आहेत. " अष्टषष्टि तीर्थेषु यात्रायां यत्फलं भवत् । श्री आदिनाथ देवस्य स्मरणेनापि तत्फलम् ॥ हा श्लोक मनुस्मृतीच्या जुन्या प्रतींतून मिळतो म्हणतात. योगवासिष्ठांत खुद्द रामचंद्राचेच तोंडी हा श्लोक आहे. 'नाहं रामो न मे वांछा भावेषु च न मे मनः । शान्तिमास्थातुमिच्छामि स्वात्मन्येव जिनो यथा ॥ अ. १५ श्लो. ८. दिगंबर श्रमणांना आहारदान दशरथ राजानें केलें असा उल्लेख वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग १४ श्लोक १२ मध्ये आहे. महाभारत वनपर्व अ. १८३ मध्ये अरिनेमिचा उल्लेख आहे. मार्कडेय पुराणांत ऋषभदेवांचे वर्णन आहे. याप्रमाणे व्यासमहर्षिकृत पुराणांतूनहि जैन तीर्थकरांचा व साधूंचा उल्लेख आहे. केवळ अध्यात्मिक बाबतीतच जैन थोर होते असें नव्हे, तर व्यापाराचा सर्व मक्ता जणुं काय जैन वैश्याकडेच होता व तीच परंपरा अझूनही थोड्या प्रमाणांत चालूं आहे. प्राचीनकाळी जैन व्यापारी अमेरिका, युरोप व आफ्रिका खंडांतून व्यापारासाठी जात व तेथे त्यांनी स्थापन केलेल्या जिनमूर्ति हल्ली संशोधकांना सापडूं लागल्या
( २२ )
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
त्यांनी परशुरामाचा पराभव केला. पुढे बराच काल लोटल्यानंतर विसावें तीर्थकर मुनिसुव्रतनाथ यांनी राजगृहचे राजा सुमित्र व राणी पद्मामती यांचे पोटी जेष्ठ व. ८ स जन्म घेऊन बरीच धर्मप्रभावना केली. याच वेळीं श्रीरामचंद्र होऊन गेले. पुढें बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे साठ लाख वर्षांनंतर एकवीसावें तर्थिंकर नोमनाथ यांनी मिथिलापुरांत विजयराजा व विप्राराणी यांचे पोर्टी श्रावण व ॥ ८ स जन्म घेऊन बरीच धर्मप्रभावना केली. बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ होत. हरीवंशाच्या यदुराजानें मथुरेंत राज्य स्थापले. याच कुळांत बृहध्वत्र व बमुराजा होऊन गेला. पुढे त्यांचे वंशांत शूर नांवाचा राजा जन्मला. त्यास शौरी क सुवीर असे दोन पुत्र होते. शौरीनें शौर्यपुर वसविलें. त्यास अंधकवृष्णि म्हणून एक मुलगा होता. त्याच्या राणीचें नांव सुभद्रा. या जोडप्याचे पोटी समुद्रविजय, सागर व वसुदेव वगैरे दहा मुलगे व कुंती आणि माद्री या दोन मुली जन्मल्या. समुद्र विजय यांची भार्या शिवा हिचे पोर्टी नेमिनाथ तीर्थंकर श्रावण शु॥ ५स जन्मले, व वसुदेव आणि देवकीचे पोटीं कृष्ण चक्रवर्ती जन्मले. शौरीचा भाऊ सुबर यास भोजवृष्णि म्हणून एक मुलगा होता. त्यास उग्रसेन व देवक म्हणून दोन पुत्र झाले. उग्रसेनाचा मुलगा कंस व देवकाची मुलगी देवकी होय. कंसाची बहीण राजीमती ही नेमिनाथाला देऊ केलेली होती. पण लग्नसमारंभांत होत असलेला पशुवध पाहून त्यांना वैराग्य उत्पन्न झाले व त्यांनी लग्नमंडपाच्या वाटेवरूनच परतून निर्ग्रथि दीक्षा घेतली. त्यांनी गिरनार पर्वतावर उग्र तपश्चर्या करून केवळज्ञान प्राप्त करून घेतलें व बरीच धर्मप्रभावना करून ते मोक्षाला गेले त्यांनी एक हजार वर्षांचें आयुष्य भोगलें. याबद्दलचा उल्लेख उत्तरपुराण क हरिवंश या दोन्ही ग्रंथांत आहे.
नेमिनाथ तीर्थकरांचे नंतर ८४ हजार वर्षांनी काशींचे राजा अश्वसेन व वामादेवी यांचे पोटीं तेवीसावें तीर्थंकर पार्श्वनाथ इ. स. पूर्वी ८७६ मध्यें पौप ब।। १० स जन्मले. पार्श्वनाथांनी आठवें वर्षी अणुव्रतें घेतली. हे नऊ हात उंच होते व यांची देहकांती निळी होती. पार्श्वनाथांनी कुमारावस्थेतच दीक्षा घेतली. पार्श्वनाथांनी जेथें दीक्षा घेतली त्याच वनांत पूर्वभवांतील वैर साधण्यासाठीं कमठाच्या जीवानें व्यंतरदेव होऊन त्यांना अनेक प्रकारचें उपसर्ग केले. त्यांच्यावर अग्निवर्षाव केला, पुढें प्रचंड मेघवारा वर्षविली. पण कमठाचा जीव तापसी असतां त्याच्या धुमीत सांपडलेल्या ज्या सर्पयुगलाचे जीव त्यांनी त्या ( २६ )
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पूर्वकाल
भवांत वाचविले होते त्या सर्पाने आपली फणा शुक्लध्यानधारी पार्श्वनाथ स्वामीवर धरून वरील वर्षावांची बाधा त्यांना हाऊ दिली नाही. तपश्चर्येमुळे केवलज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी बरीच धर्मप्रभावना केली व इ. स. पू. ७७६ मध्ये ते सम्मेदशिखरावरून मोक्षाला गेले.
वरीलप्रमाणे वीरपूर्वकालाचा इतिहास आहे. काल अनन्त आहे व जीव अनन्त आहेत. शिवाय एकाच जीवाचे जन्महि अनेक असतात. अशा स्थितीत कोणाचे किती वर्णन कराने व ते कोण करू शकणार. काळाच्या पोटांत पुष्कळ गोष्टी गडप झालेल्या आहेत. त्यांचा अंत कसा लागणार : अंत लावू गेले तरीहि हास्यास्पद प्रयत्न ठरतात व बुद्धी कोती ठरतें असा अनुभव उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या इतिहासावरूनच येतो; पण इतिहास ही हल्लींची एक विद्या मानिली गेली असल्यामुळे व सत्यास त्याचा निर्णय ऐतिहासिक दृष्टीने करण्याची पद्धत पडली असल्यामुळे हा खटाटोप करावा लागत आहे, पण हा प्रयत्न अगदी अपूर्ण असतो हे विसरता कामा नये. हिंदुस्थानांतच काय पण इतर जगांतहि पता इतिहास लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती. अलीकडे एकदोन शतकांतच ही पद्धत पडलेली आह. लवकरच ती निरर्थक वाटून समाज सोडून देईल. आता सामान्य जीवांना मार्गदर्शक व्हावे म्हणून काही लिहून ठेवावे लागले व जगांत विलक्षण क्रांती झाल्यास ती आपोआपच पिढ्यान् पिढया लोकांचे लक्षात राहतेच. त्याच कथा मुलाबाळांना सांगण्यात येतात व विद्वान् कवी त्यावरच आपली प्रतिभा खर्चतात. राम व कृष्ण वगैरेंच्या चरित्राची हीच स्थिति आहे. राम व कृष्णकाली विलक्षण क्रांति झाली व ती लोक विसरूं शकत नाहीत. त्या गोष्टी पिढ्यान् पिढया लोकांच्या ध्यानांत राहिलेल्या आहेत. रामायण व महाभारतावरच नंतरच्या प्रत्येक काळचे कवि आपली विद्वत्ता खर्च करीत आहेत. त्याचप्रमाणे शिव, विष्णु, तीर्थकर यांचे स्मरण आदर्श म्हणून लोक ठेवतात. हेहि कधी विसरले जात नाहीत. बाकीचे सर्व मोठमोठे पंडित चक्रवर्ती व इतर सपत्तिमान् काही काळानंतर विसरले जाणे अपरिहार्य आहे. वरील प्रकारच्या आदर्श व क्रांतिकारक पुरुषाची चरित्रे लोकांच्या ध्यानी राहतात तीहि आवडीसाठी व स्फूर्ति मिळविण्यासाठीच होय. म्हणूनच ते जन्मले केव्हां, ते कसे होते वगैरे भानगडीत जनता पडत नाही. मुख्य मुद्याकडे जनता पाहते व इतर गोष्टी विसरून जाते. त्यामुळे हल्ली ज्याला आपण..
(२७)
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
इतिहास म्हणतो तसें ऐतिहासिक स्वरूप या चरित्रांना राहिलेले नाही; म्हणून ही चरित्रे खोटी असे मानणे मात्र चुकीचे आहे. हल्लींची पुराणे व धर्मग्रंथ वगैरेमधूनहि फार प्राचीनकाळचा इतिहास मिळतो यांत मुळीच शंका नाही व म्हणून त्यांचे फार महत्त्व आहे. कदाचित् आज ज्याचा इतिहास आपण मोठ्या खबरदारीने लिहून ठेविला आहे तो लोक अजीबात विसरून जातील, व तें लिखाण थुळीस मिळून जाईल. पण तीर्थकर चरित्रं व पुराणे अजरामरच राहतील. पौद्गलिक वस्तु नश्वरच आहेत. मोठमोठे प्रासाद जेथे जमीनदोस्त होतात तेथें ग्रंथांची काय कथा ? एवढेच काय पण जमीन तेथे पाणी, पाणी तेथे जमीन, पर्वत होते तेथे सपाटी व पूर्वी खोलगट जमीन होती तेथें उत्तुंग पर्वत अशा घडामोडी जेथे होत आहेत तेथे जविांची चरित्रे कायम राहतील अशी कल्पना करण्यांत तरी काय अर्थ आहे : म्हणून अनंत कालाचा मुसूत्र इतिहास मिळेल अशी कोणी अपेक्षा बाळगू नये, व तसा आपल्याजवळ आहे अशी कोणी घमेंडहि बाळगू नये. त्याचप्रमाणे असा इतिहास उपलब्ध नाही म्हणून कमीपणा मानण्याचे किंवा प्रगतीला धोका येतो असे मानण्याचेहि कारण नाही. या नश्वर जगांत शाश्वत इतिहास मिळाला तरच नवल! :
पण तारीख व नांवनिशीवर इतिहास मिळाला नाही तरी सामान्य सिद्धान्त हे ठरलेलेच आहेत व ते दिक्कालाद्यविच्छिन्न म्हणजे त्रिकालाबाधित व सर्व देशांना लागू असेच असतात. हे सिद्धान्त माहीत असणे मात्र प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे व ते माहीत होण्यास थोडी माहितीहि पुरी होते. पिंडी ते ब्रह्मांडी अशी म्हणच आहे. एका विवक्षित कालांतील एखाद्या ठिकाणच्या सार्वगिक माहितीवरूनहि आपणांस सर्व ब्रह्मांडाच्या मुळांतील सिद्धान्त अजमावितां येतील, व कोटाकोटी सागरोपमवर्षांच्या कल्पांतूनहि जे तीर्थकर झाले, चक्रवर्ति झाले व असंख्य जीव मोक्षाला गेले आणि भवचक्रांत भ्रमण करीत राहिले, त्या सर्वाची हकीकत एक, अनुभव एक व उपदेशहि एक याचे कारण विश्वांतील मूळसिद्धान्त निश्चित आहेत हेच होय. नामरूपातीत होऊनहि हे सिद्धान्त जाणता येतात. पण सामान्य जीवांना बोध होण्यासाठी विविक्षित कालांतील विशिष्ट नांवाच्या व रूपाच्या व्यक्तींची चरित्रे सांगावी लागतात व यासाठीच पुराणग्रंथ आहेत. जें वर्तमानकाळी घडत आहे तेच पूर्वी घडले व भविष्यकाळींहि तसेच घडणार हे निश्चित होय. जो थोडाबहूत फरक या तिन्ही काळांत दिसेल तोहि
(२८)
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पूर्वकाल
ठराविक सिद्धांतांना धरूनच होणार. हे सिद्धान्त जाणण्यासाठीच चरि वाचा - वयाची व हे सिद्धान्त जाणले म्हणजे आपण ज्याला हल्ली इतिहास म्हणतों त्याची चिकित्सा करण्याची जरूरीच रहात नाहीं. हा सिद्धान्त आपलें पूर्वज जाणत होते म्हणूनच त्यांनीं तत्त्वाशीं गांठ घातली व किरकोळ तपशील सोडून दिला. पूर्वीच्या ग्रंथकर्त्यांनीं आपलें नांवमुद्रां क्वचितच दिले आहे. मग बाकीचा इतिहास देण्याचे दूरच राहिलें. बालजीवांनी विविक्षित तपशीलवार माहिती मागितल्यावर तीहि ठराविक साचाची देऊन त्यांनी मुख्य रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. जैनशास्त्रांतील तीं पूर्व भवांची वर्णनें, तीं ठराविक ठशाची चरित्रे, ती विचित्र अंकाची गणना व इतर अनिश्चित मांडणी जी आहे ती या अनंत कालाच्या अनिश्चित व अफाट घडामोडीमुळेच आहे. पण त्यांतून काढलेले सिद्धान्त मात्र अगदी अपरिवर्तनीय आहेत. तात्पर्य हैं कीं, वीरपूर्वकालाविषयीं जी वर माहिती दिली आहे त्यांत कांहीं अंशी असलेली साम्यता व अनिश्चितता पाहून ती माहितीच कित्येक वाचकांना खोटी वाटेल. पण वर दिलेल्या कारणासाठी त्यांनी तसें मानण्याचं धाडस करूं नये हें बरें. अनंतकालाचा इतिहास हा असाच असावयाचा. लहानशा प्रमाणांत पाहिले म्हणजे दिसणारी विविधता तोच विषय मोठया प्रमाणांत पाहिल्यावर लुप्त होते असा अनुभव आहेच. अनंतकालाच्या इतिहासांतहि असेच घडावयाचें. सिद्धान्त मात्र सारखाच आहे व त्याच्याशीच आपले काम आहे. म्हणून मागील इतिहास कोणी खोटा मानला तरी एकवेळ पत्करेल. पण त्यांतून काढलेले सिद्धान्त मात्र त्यांनी नाकारू नयेत.
घरोघरी मातीच्याच चुली किंवा कोहि गेलें तरी पळसाला पाने तीनच म्हणतात त्याप्रमाणे कोणत्याहि कालाच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय वगैरे परिस्थितीचा विचार केला तरी मूल अवस्था व तिचे अनंत पर्याय सारखेच असावयाचे. बदल दिसला तरी तोहि नियमसिद्धच. अनंतकालचक्रांतील कोटाकोटी सागरोपम वर्षाच्या वाटेल त्या आल्याचा इतिहास पाहिला तरी निर्णय एकच. प्रत्येक काळांत मिध्यात्व मातले व प्रत्येक कालांत त्याचे निरसनही झालें. प्रत्येक कालांत बरेच लोक मोक्षाला गेले व प्रत्येक काळांत अगणित जीव भवचक्रांत भ्रमण करीतहि राहिले. पापाचा भार व्हावयाचा हा जसा नियम तसाच पुण्योदय व्हावयाचा हाहि नियम. मग अमुक ठराविक काली अमुक जीव पापबन्ध करीत असतील व अमुक जवि पुण्यबन्ध करीत असतील व अमुक जीव सर्व
(२९)
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
बंध विनिर्मुक्त होत असतील. याप्रमाणे पर्यायांत फरक असला तरी मूळस्वरूपात निश्चितताच आहे. मुमुक्ष जीवाने मिथ्यात्वाचा त्याग करून सम्यक्त्व आदरावे व मोक्षसंपदा मिळविण्यासाठी पौगलिक संपदा सोडावी हे योग्य आहे. पण पौगलिक संपदेच्या मोहांतून व मिथ्यात्वांतून प्रत्येक जीव जातच असतो हे ओळखल्यावर कोणाचा तिरस्कार करावयाचा ? कीव मात्र करता येईल व इतिहासांतील वाईट गोष्टी जाणण्याचा हाच उद्देश आहे. असो. जी गोष्ट धार्मिक बावतींत तचि सामाजिक बाबतीतहि खरी आहे. लोभ, क्रोध, मान, माया वगरे कषायांनी पीडित होऊन जीव अनेक भेद माजवीत उलाढाली करीत राहणारच. प्रत्येक जीवाचा हा इतिहास कोठपर्यंत वर्णावा ? पण कषायविनिर्मुक्त व शेवटी मुखी होतो हा सिद्धान्त जाणण्यासाठीच त्या इतिहासाच्या अनुभवाची जरूरी आहे व म्हणूनच तेवढ्यापुरता इतिहासहि हवा असतो. संसारांत सुख दुःख हे ठरलेलेच. ही गोष्ट न विसरतां कित्येक कटी होतात, कित्येक ते ओळखून सुखदुःख मानण्याचे सोडतात. पण या दोन्ही त-हेचे लोक अनादिकालापासून या जगांत गडबड माजवीत आहेतच. जाणूनबुजूनीह कष्टी होणारे जीवहि असंख्य आहेत. त्यामुळे होणान्या सामाजिक घडामोडी सर्वकाळी सारख्याच. राजकीय बाबतीत हे सर्वकाळी सारखेच अनुभव आलेले आहेत. राजाराजांच्या चढाओढीत असंख्य जीवांची हत्या, धनाचा अपव्यय व काल हानि झालेली आहे. ही गोष्ट वाईट असे समजून अनेक राजे गुण्यागोविंदानहि नांदलेले आहेत. राजसत्ता, लोकसत्ता, सरदारसत्ता व प्रधानसत्ता वैगरे अनेक त-हेच्या राज्यपद्धति निरनिराळ्या काळी होऊन गेल्या. राजा, लोक, सरदार व प्रधान सज्जन असले म्हणजे प्रजेला सुख लाभते व दुर्जन असले की, प्रजेवर जुलूम गुदरतो असाच अनुभव आहे. म्हणून सज्जनसत्ता हाच सर्वश्रेष्ठ होय. वरील तन्हेच्या निरनिराळपा राज्यपद्धति प्राचीन काळीहि वेळोवेळी होऊन गेलेल्या आहेत. अनेक मदोन्मत्त राजे होऊन गेले, त्यांनी पुष्कळ डामडौल केला पण सारेच नश्वर. कांही सत्ताधा-यांनी धर्मप्रभावना केली. भव्य जीवावर त्याचा योग्य परिणाम झाला. पण अभव्य तसेच राहिले. आर्थिक परिस्थितीतही अनेक उलाढाली होत आल्या. अनेक दुर्भिक्षे येऊन गेली, असंख्य जीव मेले व पुन्हा जन्मले. कित्येक देश उजाड झाले व नवे वसले, पण सर्व घडामोडींचें
(३०)
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पूर्वकाल
सार एकच. धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक वगैरे बाबतींत प्राचीन काळी ठराविक स्वरूपाच्या व विलक्षण पण नियमसिद्ध अशा अनेक घडामोडी झाल्या, पण त्या सर्वांचे तात्पर्य हेच की, कषायामुळे जीव भवभ्रमण करीत असतो. कषायजनित कर्माचे बंधन संपले की, तो मुक्त होतो. जा अनादि अनंत आहे व परिवर्तनशाली आहे.
वारकालीन अनंत घडामोडींचा इतिहास आणखी सांगितला तरी जो या प्रकरणांत थोडा सांगितला आहे तसाच असणार. नांव व हकीगतीच तेवढ्या भिन्न, पण सर्वाचे सार एकच. हे सार जाणणे हाच इतिहासकथनाचा उद्देश आहे. या व मागील प्रकारणांत प्राचीन कालाबद्दलची जी चर्चा केली आहे तीवरून हेच दिसून येईल की, मिथ्यात्व व सम्यक्त्व फार अनादिकालापासून चालत आले आहे. मिथ्यात्वाचा त्याग करून सम्यक्त्वाचा स्वीकार केल्याशिवाय भवचक्रातून मुक्तता होणार नाही. हे सम्यक्त्व स्वावलंबनाचे जोरावर काहीजण प्राप्त करून घेतात, व काहीजणांना अत्यंत बलशाली अशा तीर्थकरांच्या आगमनाने प्राप्त होते. तथापि नवों कम सोडून देऊन जुन्या कर्मबंधांचा क्षय तपश्चर्यनं किंवा भोगून प्रत्येक जीवाला स्वतःच करावा लागतो. या बाबतीत दुसऱ्याचा उपयोग होणार नाही. जग हे अनाद्यनंत व स्वयंभू आणि परिवर्तनशाली आहे. जीवाला अनंत भवांतून मार्ग काढावा लागतो, पण शेवटी प्रत्येक भव्यजीवाला मोक्षप्राप्ति आहेच. मोक्षस्थिती मात्र अगदी स्वाभाविक व शाश्वत आहे. अनादि कालापासून अशा घडामोडी होत आल्या आहत. कालानुसार या घडामोडींत जो फरक दिसून आला त्यालाहि काही ठराविक नियम आहत व ते मागे दिलेच आहेत. अनेक सिद्ध महात्मे, राजे, मरदार, शेटसावकार व इतर प्रकारचे जीव होऊन गेले, हली आहेत आणि पुढे होतील, पण त्या सर्वांचे चरित्र बहुतेक सारखेच. त्या सर्वांच्या चरित्राचे सार मारखेच. मोक्षप्राप्तीच्या बाबतीत तांतडी चालत नाही. अनंत कालची कमें एकदम छेदली जात नाहीत. प्रयत्न सर्व जीवांना निश्चित स्वरूपाचेच करावे लागतात. कोणत्याही तीर्थकरांचं चरित्र पाहिले तरी त्याने पूर्वकर्मानुसार अनेक जन्ममरण भोगले, कर्मबंध अगदी पातळ झाल्यावर वैराग्य उत्पन्न झाले, तेव्हां त्यांनी दीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करून जुन्या कर्मबंधांचा क्षय केला व नवे कर्मबंध हे।ऊ दिले नाहीत. सर्व कर्माचा क्षय झाल्यावर
(३१)
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
ते केवळज्ञानी झाले व नंतर धर्मप्रभावना करून ते मोक्षाला गेले. त्यांना जे विशेष गुण होते ते सोडल्यास इतर सर्व बाबतींत प्रत्येक जीवाला वरील प्रकारच्या अवस्थेतूनच जावें लागतें. जसें ऋतुमान, दिनमान ठरलेले आहे तसेंच कालमानादि ठरलेले आहे. विशिष्ट कालांत धर्माची अभिवृद्धी व विशिष्ट कालांत धर्माला ग्लानि येत असते. तीर्थकर होण्याचेहि निश्चित काळ ठरलेले आहेत. याप्रमाणें अनंत कालच्या घडामोडींतून सुसूत्र इतिहास वरीलप्रमाणे पाहून खालीलप्रमाणे निश्चित सिद्धान्त काढतां येतात.
उत्तरध्रुवाकडून आलेल्या लोकांनी आपल्या पितृभूमीची गीतें भारतभूला मायभूमी बनविल्यावर गाण्याचा परिपाठ ठेवला. त्याप्रमाणे वेदांतील ऋचा म्हणजे उत्तरध्रुवाकडील नैसर्गिक वैभवांचें काव्यमय व सूत्रमय वर्णन होय. पुढे या टोळया गंगायमुनेच्या किनान्यापर्यंत आल्या. तेथील कमी दर्जाच्या लोकांना त्यांनीं आत्मसाद केलें. कच्चें मांस खाणें, गोरस पिणें व सुरापान करणे एवढ्यावरच न राहतां ते आतां एतद्देशीय लोकांकडून शेती करवून घेऊन कच्चें धान्य व कंदमुळेहि खाऊं लागले. भारतीय उच्च संस्कृतीशींहि त्यांचा पुढे संबंध आला, तेव्हां त्यांनी इंद्रादि देवांनाच देवता मानलें. पितृभूमीबद्दलच्या काव्यांतील ऋचांनाच या इंद्रादि देवांची स्तोत्रे बनविली व आपण खात असलेले पदार्थ अभिमुखांतून या देवतांना अर्पण करण्यास त्यांनी सुरवात केली. याप्रमाणे त्यांची एक यज्ञमार्गी वैदिक संस्कृति बनली. पुढे भारतीय संस्कृतीचा अधिक परिचय झाल्यावर त्यांना कळून आले की, इंद्रादि देवांची मानवगतीप्रमाणेच एक गती आहे. ते कांहीं पूजनीय देव नव्हत. तेव्हा संभवनाथतीर्थंकरांचे काळांत यज्ञमार्गीयावर लिंगी संस्कृतीचाहि परिणाम होऊन शिवपूजा सुरू झाली व अद्वैततत्त्वज्ञान निर्माण झालें. नंतर उपनिषदें व षड्दर्शनें निर्माण झाली. पुढे ईश्वरकर्तृत्वाचें खूळ निर्माण होऊन दशावतारांची कल्पना निघाली व मल्लिनाथ तीर्थंकरांचे कालापासून परशुराम, राम व कृष्ण या तिन्ही चक्रवतीना विष्णूचे अवतार समजून देवासमान पुजण्यास सुरुवात झाली. नंतर महावीर काळांतहि गौतमबुद्धाला विष्णूचा अवतार मानून बौद्ध म्हणून भजण्यास सुरुवात झाली. आता तर प्रत्येक विभूतीला देवावतार मानून त्याला पूजण्यांत येऊं लागलें आहे. हिंसात्मक यज्ञांचें मिथ्यात्व कमी झाले असले तरी अवतारांचे बंड फार वाढले आहे व या मिथ्यात्वाने सर्व जनतेला नाडलें आहे.
( ३२ )
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पूर्वकाल
महावीर पूर्वकाली परशुराम, राम, कृष्ण व शिवभक्तीला ऊत आला होता; हिंसात्मक यज्ञांनाहि पार नव्हता व चातुर्वण्यांतील रहस्य जाऊन असमता व उच्चनीच भेद मातले होते. या सर्व मिथ्यात्वांचे निर्दळण करणे हेच महावीर तीर्थकरांचे काम होते. असो. आता महावीर तीर्थकर झालेल्या भव्यजीवाच्या पूर्वभवांचे दिग्दर्शन करून हे प्रकरण संपवं.
प्रत्येक जीवाला जन्ममरणाच्या अनंत फे-यांतून जावे लागते व कर्माची फळे भोगून त्यांचा क्षय झाल्यानंतरच त्याला मुक्ति मिळते. या नियमांतून इतर जीवांप्रमाणे तीर्थकरांचा जीवहि सुटलेला नाही. तीर्थंकरांच्या जीवालाहि अनेक जन्म धारण करून कर्माचा उच्छेद करावा लागतो; त्याप्रमाणे महावीर तीर्थकरांच्या नावालाहि अनेक जन्ममरणांच्या फेऱ्यांतून जावे लागले. या पूर्वभवांतूनच त्यांनी षोडशभावनांचे चितवन केले व तीर्थकरपदवीचें नामगोत्रकर्म बांधलें. महावीर तीर्थकरांच्या जीवाने पूर्वी अनेक जन्म धारण केले असतील, पण जैनशास्त्रांतून त्या जीवाच्या पहिल्या मनुष्य भवापासूनचेच वर्णन आहे. मधुवनांत महावीरस्वामीचा जीव पुरुरवा नांवाचा भिन्न होता. भिल्लाच्या राहणीनुसारच पुरुरवाची राहणी रानटी होती. पण त्याच्या शुभकर्मोदयामुळे सागरसेन नांवाचे दिगंबर मुनि विहारांत असतांना त्याला मधुवनांत भेटले व त्यांनी त्याला धर्मलाभ दिला. अहिंसेचे अणुव्रत त्यांनी त्याला दिले व अशा लोकांच्या स्वभावानुसार त्याने तें एकनिष्ठेने पाळले. त्यामुळे तो मेल्यानंतर सौधर्म स्वर्गात देव झाला. कर्मानुसार तेथील फलभोग संपल्यावर तो जीव भरतचक्रवर्तीच्या पोटीं मरीचि नांवाने जन्माला आला. त्याने ऋषभ तीर्थकराजवळच दीक्षा घेतली होती. पण कठिण परिषह सहन न झाल्यामुळे त्यांनी दिगंबर मुद्रा सोडून मनःपूत आचरण्यास मुरवात केली. याने घातलेल्या नव्या मागांचेच पुढे सांख्यमतांत परिणमन झाले. सांख्यमत जैनतत्त्वज्ञानाशी बरंच जुळते पण तितकें तें खोल गेलेले नाही व त्यांत चारित्र नाही. असो. भरीचि मेल्यानंतर पांचव्या स्वगांत कुटिलदेव झाला.
तेथील भोगावली संपल्यावर तो जीव कौलियक नगरीत कौशिकब्राह्मणाचे पोटी जन्माला आला. या जन्मांतहि मिथ्यात्वाचा जोर होता. तेथून हा जीव पहिल्या स्वर्गात देव झाला. पुढे स्थूणागर नगरांत भारद्वाज ब्राह्मणाचे घरीं पुष्पमित्र नांवानें तो जीव जन्मला. येथे त्याला हटयोगाची रुचि लागली व मेल्या
(३३)
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
नंतर तो देवगतीला पोहोचला. तेथून तो जीव श्वेतिविका नामक नगरींत अग्निभूति व गौतमी या अग्निहोत्री जोडप्याचे पोटीं अग्निसह नांवानें जन्मला. बरीच वर्षे अग्निहोत्र करून शेवटी त्याने संन्यास घेतला व मेल्यानंतर तो सनत्कुमार स्वर्गात देव झाला. तेथून तो मंदिरपुरांत गौतमब्राह्मणाचे पोटी अग्निमित्र नांवाने जन्मला. या जन्मांतहि ब्रह्मकर्म करून तो जीव देवगतीला गेला. पुढे स्वास्तिमति नगरीत संतशयन ब्राह्मणाचे पोर्टी भारद्वाज नांवानें तो जन्मला. शेवटी संन्यास घेऊन मेल्यानंतर तो देवगतीला पोहोचला. तेथे बराच काल घालवून पुढे तो जीव नरक, एकेद्रिय, द्वीदिय वगरे गतींतून भटकत राहिला. पापबंध संपल्यावर शुभ कर्मोदयामुळे राजगृह नगरीत शांडिल्य व पाराशरी या ब्राह्मणजोडप्याचे पोर्टी स्थावर नांवानें तो जन्मला. ब्रह्मकमे करून शेवटीं संन्यास घेऊन तो ब्रह्मस्वर्गात देव झाला. नंतर राजगृहीं नगरांत विश्वभूति राजाचे पोटी हा जीव विश्वनंदी नांवाने जन्मला. काही दिवस संसार सुख भोगल्यानंतर आपला भाऊ विशाखभूती यास राज्य देऊन विश्वभूति राजा साधु झाला व आपला मुलगा विश्वनंदी यांस त्याने युवराजपद दिले. विशाखभूतीचा मुलगा विशाखनंदी यास विश्वनंदीबद्दल मत्सर उत्पन्न झाला व विशाखभूतीनहि मुलाचीच कड घेऊन युद्ध केले, पण विश्वनंदीचा पक्ष न्याय्य असल्यामुळे प्रजेने त्यालाच अधिक मदत केली व म्हणून त्याचा विजय झाला. तथापि त्याला वैराग्य प्राप्त होऊन त्याने दीक्षा घेतली. नंतर विशाखभूतीनहि विशाखनंदीकडे राज्यकारभार सोपवून दीक्षा घेतली. प्रजेच्या मनांतन विशाखनंदी उतरला असल्यामुळे पुढे पदच्युत झाला. एकदा विश्वनंदी मुनि रस्त्याने चालले असतां गायीने मारल्यामुळे खाली पडले. ते पाहून विशाखनंदी हांसला. त्यामुळे विश्वनंदीला अतिशय संताप चढला व त्या भरांत तो मृत होऊन दहाव्या स्वर्गात देव झाला. तेथन तो जीव पोदनपुरचा राजा प्रजापति व राणी मृगावति यांच्या पोटी त्रिपिष्ट नांवानें जन्मला. त्रिपिष्ट चक्रवर्ती झाला व अनेक पापें आचरल्यामुळे नरकाला गेला. नरकांतील कर्मभोग संपल्यावर प्रविपुळ पर्वतांत सिंहाच्या जन्माला गेला. हा सिंहहि मरून नरकाला गेला व पुन्हा तो वराह पर्वतांत सिंहाचेच जन्मास गेला. शुभकर्मोदयामुळे त्या सिंहाला अमितकीर्ति व अमितप्रभु नामक दोन चारण मुनींचे दर्शन झाले. त्यामुळे मेल्यावर तो जीव सौधर्मस्वर्गात हरिध्वज- . नामक देव झाला.
(३४)
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पूर्वकाल
कच्छप्रांतांतील हेमपूरचा राजा कनकाभ याचे पोटीं तो जीव कनकध्वज नांवाने जन्मला. उत्तम रीतीने संसार करून शेवटी कनकध्वजाने दिगम्बर दक्षिा घेतली. सल्लेखनावताने देह सोडून तो जीव आठव्या स्वर्गात देव झाला. पुढे हा जीव उज्जयिनी नगरीचा राजा वज्रसेन व राणी सुशीला यांचे पोटी हरिषेण नांवानें जन्मला. संसार करीत असतांना श्रावकवते पूर्णपणे पाळून शेवटी सुप्रतिष्ठ मुनीजवळ त्याने दक्षिा घेतली व समाधीमरण साधून तो जीव प्रतिवर्धन विमानांत वैमानिक देव झाला. तेथून हा जीव क्षेमाति नगरांत धनंजय राजाचे पोटी प्रियमित्र नांवा जन्मला. त्याने जिनभक्ति केली व पुढे चक्रवर्ती झाला. शेवटी चक्रवर्ती पद सोडून त्याने क्षेमकर मुनींच्या जवळ दीक्षा घेऊन समाधी गण साधन तो रूचक वैमानिक देव झाला. तेथून तो जीव श्वेतात्पात्रा नगरीत राजानंदवर्धन व राणी वीरवती यांच्या पोटी नंदन नांवानें जन्मला. नंदवर्धनाने नंदनाला राज्य देऊन पिहिताश्रव मुनीजवळ दीक्षा घेतली. मुनीजवळून आपले पूर्वभव ऐकून नंदनालाहि एकदम वैराग्य उत्पन्न झाले व सल्लेखना साधून तो पुप्पोनर विमानांत देव झाला. हा देवच पुढे महावीर तीर्थकर म्हणून जन्मला.
याप्रमाणे थेट ऋषभतीर्थकरांचे कालापासून महावीर स्वामींचा जीव मुक्तीसाठी धडपडत आहे. मध्यंतरी त्या जीवाने तीर्थकर नामगोत्रकर्म बांधल्यामुळे महावीर ताथकर होऊन तो मोक्षाला गेला. हे भवभ्रमण जीवाला फारच गांजते. मोक्षाची स्वाभाविक स्थितीच खरी सुखदायक होय. पण पौगलिक सुखाच्या नादी लागून जीव आर्त व रौद्रध्यान लावतो व त्यामुळे कर्मबंध होऊन त्याची फलें भोगण्यासाठी अनेक जन्ममरणांचे फेरे जीवाला फिरावे लागतात. ही फलें भोगतां भोगतांच नवे कर्मबंध होतात व रहाटगाडगे तेव्हांच थांबतें की जेव्हां जीव धर्म व शुक्लध्यानी रत होऊन नवे कर्मबंध होऊ देत नाही, व तपश्चरणाने जुने कर्मबंध छेदून टाकतो. महावीर तीर्थकरांनी तसे केलें व जितकें जीव आजपर्यत सिद्ध पदवीला मोहोंचले त्या सर्वांना असेंच करावे लागले. अनंत सिद्धांनी हा मार्ग आपल्या आचरणाने भव्यजीवांना घालन दिला आहे व तोच तीर्थकरांनीहि उपदेशिला आहे. हल्ली जे अनंत जीव या कर्मभूमीत आहेत त्या सर्वांना कर्मबंध करण्याची किंवा न करण्याची मुभा आहे. भोगभूमीत असलेल्या जीवांना केवळ कर्मफले भोगण्याची सत्ता आहे. नवे कर्मबंध बांधण्याची किंवा जुने छेदण्याची शक्ति त्यांना नाही. म्हणूनच रत्नत्रयीला साधक केवळ ही कर्मभूमीच
(३५)
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
आहे असे म्हटले जाते. मनुष्यजन्म हा तर रत्नचिंतामणी आहे. मनुष्यभवांत मोक्षपद प्राप्त करून घेणे शक्य असते. तीर्थकरांचा उपदेश अंगी बाणून घेऊन त्याप्रमाणे व अनंत-सिद्धांच्या मार्गाने प्रत्येक जीवाने प्रयत्न करून अव्याबाध व स्वाभाविक सुखाची प्राप्ति करून घेतली पाहिजे. या बाबतीत सर्व भव्यजीव समान अधिकारी आहेत. तीर्थकराच्या जीवालाहि कर्मभोग चुकले नाहीत. त्यांनाहि कर्मबंध टाळण्यासाठी खडतर तपश्चर्या करावी लागली; तेव्हांच त्यांना मुक्तिसुख प्राप्त झाले. प्रत्येक जीवाला तसेंच करणे भाग आहे. त्यासाठी त्यालाच प्रयत्न केले पाहिजेत. तीर्थकर व सिद्ध परमात्मे केवळ ध्येय म्हणून पुढे ठेवण्यास उपयोगी आहेत. त्याहून त्यांची अधिक मदत होणे शक्य नाही. जसें व जितकें कर्म जीव करील तसें व तितकें फल त्याला मिळेलच असा स्वभाव-सिद्ध कायदाच आहे. हा कोणाच्या मर्जीचा प्रश्नच नाही. महावीर तीर्थकराच्या पूर्वभवावरून हाच बोध घ्यावयाचा की कर्मफल कोणालाहि सुटणे नसून प्रत्येकानें ते प्रयत्नानेच टाळले पाहिजे. तीर्थकर म्हणजे किती बलिए आत्मसत्ता आहे ते तीर्थकर महात्म्यांत सांगितले आहे. प्रत्येक जीवाला तसे होतां येणे शक्य नसलें तरी सर्व भव्यजीवांना त्यांची सिद्ध पश्वी प्रात करून घेता येईल. प्रत्येक जीवाची तीच स्वाभाविक स्थिति आहे व ती गांटणेच प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे.
प्रकरण चवथें.
महावीर समकाल. पार्श्वनाथ तीर्थकरांना होऊन अडीचशेच वर्षे झाली होती, पण एवढ्या काळात फिरून मिथ्यात्वाला फारच जोर चढला होता. दिवा विझतांना ज्याप्रमाणे मोठा होतो त्याप्रमाणेच खोट्या उपासनामार्गाच्या मिथ्यात्वापुरता तरी निदान तो खरा ठरला असें म्हणावयास हरकत नाही. कारण महावीरतीर्थकर लगेच अवतरले व त्यांच्याबरोबरच सिद्धार्थ गौतमहि हिंसात्मक यज्ञ व असंख्य देवतोपासनेला विरोध करण्यास त्याच वेळी सज्ज झाले. या दोन थोर पुरुषांच्या सामुदायिक बलामुळे वेदमार्गाचे मिथ्यात्व जवळ जवळ जमिनदोस्तच झाले होते असे म्हणण्यास हरकत नाही, व शंकराचार्यांनी जेव्हां वैदिक धर्माचें पुरुज्जीवन
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर समकाल
८८
केलें तेव्हांहि हिंसात्मक तामसी यज्ञपद्धति अजीबात बंद करून त्यांनी बौद्ध व जनमताचा विजय मान्य केला यांत मुळींच शंका नाहीं. शंकराचार्याच्या ब्राह्मणी धर्मावर जैनमताचा छाप पडली याबद्दल १९०४ साली बडोद्यास भरलेल्या जैन कॉन्फरन्सचे वेळी खालील उद्वार टिळकांनी काढलेले आहेत: जैन धर्माचें महत्त्व आज ब्राह्मणधर्मानुयायांस बरोबर कळत नाही तसे दोन हजार वर्षापूर्वी नव्हते. जैनधर्म व ब्राह्मणधर्म यांचा त्यावेळी मोठा झगडा चालला होता. अहिंसा व मुक्तिसाधनाचे सर्व वर्णाना ज्ञानदान हीं तखें जैनांनी प्रमुखपणे स्वीकारली होती. मीमांसक मुक्तीकरिता हिंसात्मक यज्ञयाग करीत. पशुवधानें मोक्षप्राप्ति हो नाहीं असे गाजवून सांगून जर कोणी दयेचा ध्वज प्रथम उभारला असेल तर तो मान जैनांनाच आहे. ब्राह्मणधर्म व जैनधर्म यांच्या तंट्यांतील कारण हिंसाच होय ...... अहिंसेचे तत्त्व पूर्णपणे पाळणारे लोक पृथ्वीवर जैनच आहेत. पंचद्रविड ब्राह्मण निवृत्तनांस आहेत हा जैनांचाच प्रताप होय. अशा रतिीनें दुसया धर्मावर छाप बसवून जय मिळविल्यामुळे जनांनी जैन हे नांव अन्वर्थ केलेले आहे पशुयज्ञ वेदविहित मानला असल्यामुळे ब्राह्मग सोडीनात आणि जैन म्हणत की, वेदांत हिंसा असेल तर ते वेद आणि अहिंसेने तृप्त होणाऱ्या देवता आम्हांस पूज्य नाहीत. वेदामध्ये पशुतासंबंधीचे जे श्रोतप्रकरण आहे त्यावरून जैनांना वेदांचे प्रामाण्य नाकवल करावे लागले. शेवटीं ब्राह्मणांनी जैनांचे अहिंतातत्त्व स्वीकारले आणि हिंदुधर्माची पुन्हा स्थापना झाली. तेव्हां ब्राह्मणांनी अहिंसातत्त्व आपल्या धर्मात दाखल केलें जगांत अहिंसा तत्त्वाचा प्रसार करण्यांत महावीर स्वामी जी दृढ़ता दाखविली ती अवतारी पुरुषाखेरीज दुसऱ्यांना दाखवितां येण्याजोगी नाही. जैनधर्मामागून झालेल्या बौद्धधर्मानिहि जनधर्मापासूनच अहिंसातत्त्व स्वीकारले. " मिथात्व वेदमार्गीयानी सोडले. इतकी विलक्षण क्रांति महावीर काली झाली हें आश्चर्य होय. सम्यक्त्वाचा विजय झाला यांत कांहींच आश्चर्य नाहीं. कारण सत्यमेव जयते असा शाश्वत सिद्धान्त आहे. इ. स. पूर्व सहावे शतक हैं भारतवर्षाला तर विशेष महत्त्वाचे आहेच, पण जगाच्या इतर भागांतहि या कालांत विशेष फरक झाले आहेत. भरतखंडांत या शतकांत धार्मिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक वगेरे सर्वच बाबतीत विलक्षण क्रांति झाली असल्यामुळे भारतीय इतिहासांत हे शतमान फार महत्वाचें आहे. त्यावेळची परिस्थिति जाणण्यासाठी त्यापूर्वी कोणती स्थिति होती तें प्रथम पाहिले पाहिजे. ( ३७ )
......
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
तीच महावीरसमकालीन स्थिति होय. त्यांच्या उपदेशांच्या परिणामामुळे निर्माण झालेली परिस्थिति वीरोत्तरकालीन परिस्थिति होय. __ पार्श्वनाथतीर्थकरांच्या उपदेशामुळे अनेक भव्यजीव मुक्तीला गेले असतील व काही अंशी धार्मिक प्रगति म्हणजे जैनधर्माची प्रभावना झाली असेल, पण मिथ्यात्वाचा जोर काही कमी झाला नहता. उलट पार्श्वनाथस्वामींच्या निर्वाणानंतर मिथ्यात्वी मते अधिकच वाढली असे दिसून येते व त्या सर्वांचा जोर महावीरस्वामींच्या वेळी होता. त्यावेळी मोठमोठे चौयांशी पंथ प्रचलित होते, असें जैन ग्रंथांतून म्हटलेले आहे. त्यांपैकी प्रमुख पंथ व त्यांचे प्रवर्तक खालीलप्रमाणे होते. पहिला पंथ पूर्णकाश्यपाचा. त्या काली दिगम्बरत्व हे साधूला आवश्यक मानले जात असे. पूर्णकाश्यप नग्नपणे विवरत असे व स्वतःला तीर्थकर म्हणवून घेत असे. जे काही कर्म घडते ते आत्मा करीत नसून आपोआप घडते असा त्याचा सिद्धांत होता. त्याकाळी नियतिवाद्यांचा जो एक जबरदस्त पंथ होता व ज्याचे रूपांतर पुढे वैष्णवशैवादि ईश्वरेच्छावादी लोकांत झाले त्यापैकीच पूरण काश्यप एक होता असे म्हणावयास हरकत नाही. दुसरा पंथ प्रवर्तक मक्खलि गोशाल. हे पूर्वी पार्श्वनाथस्वामींच्या संघांतील होते. पुढे दिगम्बरमुर्नाचे चारित्र पाळणे अशक्य झाल्यामुळे ते आजीवकपंथाचे झाले. Ignorance is bliss अज्ञानांतच मुख आहे असे एक वचन आहे व ते एका अर्थी खरे आहे. मोक्षालाहि अज्ञानच साधन आहे असें गोशालाचे मत होते. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी मुळीच साधना न करतां अगदी अज्ञान स्थितीतच राहणे उत्तम, असा त्याचा उपदेश होता. तिसरे मोठे पंथप्रवर्तक संजय वैरत्थी किंवा मौद्गलायन हे होत. हेहि पार्श्वनाथस्वामींच्या शिष्यपरंपरेपैकीच होत. स्याद्वाद. मताचा विपर्यास करून हे उपदेश देत असत. चौथे मतप्रवर्तक अजितकेश कंबली होत. यांना पुनर्जन्म मुळींच मान्य नव्हता. चार महाभूनापासून हे जग व आत्मादि निर्माण झाले अशा मताचा ते प्रसार करीत. हे जवळजवळ चावाक मतच होते. पांचवे मतप्रवर्तक पकुडकात्यायन होत. जे आहे त्याचा कधीहि नाश होत नाही व असत्तेमधून कशाची उत्पत्तीहि होत नाही असा त्यांचा अभिप्राय होता. पृथ्वी, आप, तेज, वायु, सुख, दुःख व आत्मा ही सात तत्वे व प्रमुख जगांतील सर्व घडामोड त्यांच्यामुळेच होते; सुखतत्वामुळेच संयोग व दुःखतत्वामुळे वियोग होतो वगैरे प्रकारचे त्यांचे मत होते. या मतप्रवर्तकांच्या विचार
(३८)
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर समकाल
सरणीत खोल उतरून कांहीं लाभ होणार नाहीं. त्यांच्या सर्व शिकविणीचे सार हेंच कीं, शुभ प्रयत्नांची मुळींच जरूर नाहीं व जी कांहीं स्वाभाविक प्रवृत्ति आहे तिला रोकण्याचीहि आवश्यकता नाहीं. त्यामुळे धर्माचरणाचा लोप व स्वेच्छाचारास पाठबळ मिळत असल्यामुळे अर्थातच या तोतया तीर्थकरांच्या नाद बहुसंख्यांक मूढ समाज लागला असल्यास त्यांत कांहींच नवल नाहीं. मनाला वाटेल तसे वागा. तुमच्या कर्माना तुम्ही जबाबदार नाहीं व तुम्हांला जाब विचारणाराहि कोणी नाहीं असें सांगणारा भेटल्यावर मूढ जनांना आणखी काय पाहिजे ? असो.
वैदिक धर्मीयांच्या लीला तर याहूनहि अधिक घातुक होत्या. त्यांनीं तर मांसाशन व सुरापान आणि इतर स्वेच्छाचार मोक्षसाधकच ठरविला होता. त्यामुळे तयागांना ऊत आला होता, मूक पशुंच्या हिंसेला सीमा नव्हती व पुरुषार्थाला थाराच नव्हता. सम्यकर्मापासून समाज फार दूर गेल्यामुळे तो दुःखाच्या खोल गर्तेत अधिकाधिक पडत होता. पण त्यांच्या धर्मगुरूंनी त्याला इतकें भारून सोडलें होतें कीं, वरवर सुखकारक दिसणारा मार्गच शाश्वत सुखदायक मोक्षाचा आहे, असेंच त्याला वाटे. अशा वेळी या मूढ जीवांना व मूक प्राण्यांना दुःखांतून सोडवून खन्या सुखाच्या मार्गाला लावणारा कोणी तरी पाहिजे होताच व अशा योग्य वेळी महावीर तीर्थंकर आल्यामुळे इतर कांहीं तीर्थंकराच्या काळाला जें महत्व आलें नाहीं में महत्व महावीरकाळाला आले यांत शंका नाहीं. उत्तरष्टवाकडील नैसर्गिक वर्णनाना वैदिकांनीं जें एकदां देवता व अर्चन मंत्र म्हणून कल्पिलें तें कायमचेच. त्या देवतांचे नांवाने अजूनहि यज्ञ चालू आहेतच. भारतीय तत्वज्ञानाची छाप जरी आयीवर पडली तरी त्यांचे एक निरच वैदिक तत्वज्ञान बनले. ईश्वर, सृष्टि, आत्मा, मोक्ष, मोक्षसाधन वगैरे कल्पना आर्याना भारतवर्षात आल्यावर जरी मुचल्या तरी मूळ भारतीय तत्वज्ञानाहून त्यांचे तत्वज्ञान अगदी भिन्न आहे. यज्ञसमारंभ हे या तत्वज्ञानाचें मुख्य अंग होय. वीरकाली तर वैदिकधर्म म्हणजे हिंसात्मक यज्ञ व तें करणें म्हणजेच धर्मसाधन अशीच हल्ली ज्याप्रमाणे हिंदुधर्म म्हणजे जातिधर्म अशी कल्पना आहे, तशी कल्पना रूढ होती. तत्वज्ञानाची चर्चा यज्ञकालीं, पितृतर्पण यज्ञकालीं, राजकीय उहापोह यज्ञकालीं, किंबहुना प्रत्येक गोष्ट यज्ञद्वारींच त्यावेळी केली जात असे. मूल जन्मल्यावर यज्ञ, अध्ययनारंभीं यज्ञ, विवाहसमयीं यज्ञ व मेल्या( ३९ )
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
बरहि यज्ञ. याप्रमाणे उठता बसतां यज्ञ होऊ लागल्यामुळे पुरोहितवर्गाचं प्रस्थ फार माजले होते. या ब्राह्मणपुरोहितवर्गाच्या हाती सर्व समाजाच्या नाच्या यशाच्या निमित्ताने आल्यामुळे तो वर्ग समाजास डोईजड होऊन बसला. ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही कार्यातून त्यांची मध्यस्थी समाजास जाचक होऊ लागली. याचा प्रतिकार करण्याच सामर्थ्य क्षत्रियवर्गातच होते व त्याप्रमाणे ते त्या वर्गानें केलें. गौतमवुद्धाला ही ब्राह्मणांची लुडबुड नको होती. ती ऐहिक बाबतीत नको होती म्हणून मूक प्राण्यांच्या हिंसेच्या सबबीवर यज्ञसंस्थाच त्याने बंद पाडली व या कार्याला पायाभूत असलेल्या स्वर्गनरकाच्या व इंद्रादि देवतांच्या कल्पनेलाच त्याने उडवून दिले. आत्मोन्नतीस ब्राह्मण पुरोहितांच्या मध्यस्थीची जरूर नसून कोणालाहि भिक्षु होऊन किंवा दीक्षा घेऊन तपश्चर्या करता येते असें बुद्ध व महावीरांनी उपदेशन ब्राह्मगांचे मिथ्यात्व व पाखंड हाणून पाडले. नियतिवादी अनाचारी पंथ व हिंसात्मक यज्ञमार्गी वैदिक यांच्याशिवाय व्यर्थ कायशोषण करणारा एक हटयोग्यांत्राहि पंथ त्यावेळी बळावला होता. यालाहि रत्नत्रयमय सम्यधर्माचा व मध्यस्थीवर्गाचा प्रचार करून महावीर व बुद्धांनी आळा घातला. तत्कालीन समाजांत उच्चनीचत्वाचे बंड फारसे नव्हते व आहाराविहारास जन्मजाति फारशा आडव्या येत नसत. ब्राह्मगकुलापेक्षांक्षत्रिय व वैश्यकुळाला अधिक मान होता. ब्राह्मणाचा व्यवसाय पोरोहित्याचा ब्राह्मण म्हणजे भूदेव किंवा ब्रह्मज्ञानी ही कल्पना त्यावेळी नव्हती.ब्राह्मण व वैश्यांच्या मुली क्षत्रिय करीत असत. त्यावेळी हल्लींप्रमाणं जातवार धर्म नव्हते. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन्ही वर्णाच्या लोकांचे परम्पराशी रोटीबेटीव्यवहार होत होते. वर्णभेद होण्याला कारण असा मनुष्याच्या शरीरांत वर्ण आकृतीचा बिलकूल भेद नव्हता. म्हणून ब्राह्मणादींचा शूद्रादिकांबरोबर गर्भाधानविधि होत असे. जीवन्धर कुमार जातीने क्षत्रियपुत्र होते पण विद्याधर गरुडवेगाची कन्या गन्धर्वदत्ता इच्याशी त्यांचा गांधर्व विवाह झाला होता. प्रीतिकर या वैश्यपुत्राला राजा जयसेनाने आपली मुलगी पृथ्वीसुंदरी दिली होती. याशिवाय अनेक राजांची लग्ने परस्पर भिन्न जातीत झालेली आहेत. यावरून महावीरकाली जातीभेद कोणत्याच प्रकारचा पाळला जात नव्हता असे दिसते. इतिहास हा बहुतेक राजांचा किंवा मोठ्या विभूतींचाच लिहिला जातो; प्रत्येक व्यक्तीचा लिहिला जात नाही आणि यावरूनच तत्कालीन परिस्थितीचे दिग्दर्शन करावयाचे असते.
(४०)
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर समकाल
त्याकडे पाहतां आमची वरील विधानेंच खरी ठरतात. सध्यांसारखें जातिभेदाचें वेड त्या वेळेस मुळीच नव्हते. फक्त वर्णाश्रमपद्धतीच अस्तित्वात होती. धर्माबद्दल निरनिराळी मते होती; ती मर्जीप्रमाणे बदलली तरी जात बदलत नसे. म्हणजे धर्ममत बदलले तरी जातीला बट्टा लागत नसे. असो. या धार्मिक बाबीप्रमाणेच सामाजिक बाबतीत चातुर्वण्यांच्या मूळ हेतूचा दुरुपयोग करून ब्राह्मणांनी स्वार्थसाधनास सुरुवात केली होती. धर्मगुरुत्व आपणाकडे घेऊन धर्मग्रंथवाचनाचा व साब होण्याचा अधिकार त्यांनी इतर वीपासून हिरावून घेतला होता. क्षत्रियवेश्यादिकांना या अतिक्रमणाची फार चीड आली होती व ते बात गांचे वर्चस्व झुगारून देण्यास आतुर झाले होते. अशा वेळी मोक्षसाधनाचा सवाना अधिकार आहे असे सांगणारे महावीर व वाटेल त्याला भिक्षु करून घेणार गौतमबुद्ध अवतरल्यावर त्यांच्याकडे सर्व समाज झुकला असल्यास त्यांत काही नवल नाहा.
या धार्मिक व सामाजिक स्थितीचा परिणाम राजकीय परिस्थितीवर झाल्याशिवाय मुळीच राहिला नाही. जैन व बौद्धांच्या अहिंसात्मक शिकवणीमुळे समाज निर्बल बनला व राष्ट्र परतंत्र झाले असा सिद्धान्त कांहीं दीड शहाणे टोकन देतात; पण अहिंसा आत्मबल वाढविणारी आहे, पौरुष खच्ची करणारी नाही हे या मृढांना कळत नाही त्याला निरुपाय आहे. अहिंसेची शिकवण बलात्कार, अत्याचार, क्रौर्य. परपीडन, वगरे शिरजोरीला रोकील, सामथ्याला रोकणार नाही. तसे असते तर अहिंसेची ओळरसहि नसलेले कोट्यावधि लोक मोठे शर निपजले असते व म. गांधींसारखे अहिंसक वीर निर्माण झालेच नसते. पौरुप नाहीस होतें तें अहिंसेच्या पालनाने नमन चनबाजीन आणि बेजबाबदार वृत्ति व ईश्वरच्छावादाने होते. ज्या समाजाची धार्मिक कृत्येसुद्वा मांसाशन, मुरापान, व इतर स्वेच्छाचाराशिवाय होत नाहीत त्या समाजाची चैनबाजी काय वर्णावी? ब्राह्मणाकडे सर्व पापपुण्यांचा मक्ता देऊन व ईश्वरेच्छेचा हवाला देऊन मनसोक्त वागणा-या लोकांची बेफिकिरी व स्छेच्छाचारवृत्ति तरी किती वर्णावी ? महावीरकालीन समाजांत यज्ञमार्गीयांच्या व नियतिवाद्यांच्या सुळसुळाटामुळे ही स्वेच्छाचारवृत्ति फार बोकाळली होती व म्हणूनच समाज कर्तव्यशून्य बनला होता, पुढेहि मायावाद व ईश्वरेच्छावाद जसजसे फैलावत गेले तसतशी महंमदी व स्त्रिस्ती लोकांची साम्राज्ये वाढत जाऊन हिंदुसमाज कर्तृत्वशून्य बनला हे
(४१)
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
ती महावीरस्वामींनींच बंद पाडली. हिंसात्मकयज्ञ, कर्मकांड व हटयोग हेच त्यावेळीं धर्म मानले जात असत. त्यामुळे धर्माचे ऐवजी ढोंग व अधर्मच सर्वत्र पसरलेला होता. अनात्मवादाचें सार्वभौम राज्य होते. समाजाचा आत्मा घोर अंधःकारांत पडला होता व प्रकाश मिळावा म्हणून धडपडत होता. यज्ञांतील पशुहिंसेमुळे मानवांची हृदयें कठोर व निर्दय तर बनत होतीच पण इतरांच्या जीवांची त्यांना कांही किंमतच वाटेनाशी झाली होती. स्वसुखाखातर ते वाटेल तें करावयास तयार होत असत व जड वस्तूंचे महत्त्वच त्यांना अधिक वाटू लागले होते. अध्यात्मिक बाबीकडे अगदी दुर्लक्षच झाले होते असें म्हणावयास हरकत नाहीं. यज्ञ केले की पातकांचा परिहार होतो व सर्व सुख प्राप्त होतात अशी समाजाची भावना झाली असल्यामुळे पाप करण्यास समाज कचरत नसे व मुखासाठीं पुरुषार्थहि करीत नसे. असल्या समाजांत पावित्र्य व निर्दोष जीवन कोन असणार ! आत्म्यावरील पापांचे कलंक पुसून काढण्यास पश्चात्ताप व प्रायश्चित्ताची मुळींच जरूरी नसून मांस, तूप व हवि जान नित्रणाच्या धुरानेच हे कलंक पुसले जातात अशी उलटी कल्पना रूढ होती. पण या धुरानें आत्म्याची कलुषितता अधिकच वाढत होती. शिवाय यज्ञ करणें हीहि काही सोपी बाब नव्हती. बराच पैसा खर्च करावा लागत असल्यामुळे थोडे क्षत्रिय व वैश्यच यहसमारंभ करूं शकत. त्यामुळे बहुजनसमाज या कर्मकाण्डाच्या विरुद्ध बनला. खडतर तपश्चर्या केल्याने आपणांला ऋद्धिसिद्धि प्राप्त होतील व देवी शक्ति प्रगट होतील आणि नैसर्गिक शक्तीवरही आपला ताबा राहील अशीहि कल्पना रूढ होती. आत्मा देहरूपी कारावासांत आहे, त्याला त्यांतून सोडविला की तो मुक्त होईल अशीहि कल्पना असल्यामुळे ऐहिक व परमार्थिक अशा दोन्ही हेतूने कांहीं सामर्थ्यवान् लोक हटयोगाचा अवलंब करीत असत. पण अनुभवानें मनःशांति देण्यास हटयोग, कर्मकांड व हिंसात्मक यज्ञ यांपैकी कांहींच उपयोगी पडत नाहीं असें समाजाला दिसून आले. त्यामुळे प्रचलित धर्माविरुद्ध विचारी लोक बोलू लागले होते. पण नवा धर्म समाजापुढे ठेवण्याइतकें सामर्थ्य त्यांच्यामध्ये नव्हतें. तें काम भगवान महावीर व म. बुद्धाचेच होते. समाजाची मनोभूमिका तयार असल्यामुळे वरील दोन महापुरुषांचे कार्य सुलभ झाले. "
याप्रमाणें महावीरस्वामींच्या वेळेची परिस्थिति होती. राजकीय व आर्थिक ( ४६ )
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर समकाल
•
स्थिति चांगली होती. पण सामाजिक व धार्मिक परिस्थिति अगदीं बिघडली होती. पहिल्या दोन बाबतींतील चांगल्या परिस्थितीचा परिणाम दुसन्या दोन बाबतीतील परिस्थिति सुधारण्याकडे होत नसे, पण धार्मिक व सामाजिक शोचनीय परिस्थितीचा परिणाम आर्थिक व राजकीय सुस्थितीवर जरूर होत असे. काल हमेशा एकसारखा रहात नाहीं, व कोणतीहि परिस्थिति कायम टिकत नाहीं. जगांत असें कांही अभव्य आत्मे आहेत कीं, जे नेहमी संसारांत गोते खातच राहणार व सामाजिक परिस्थिति बिघडविणार. कधीं सुख व कधी दुःख त्यांनाहि मिळत असते; पण सुखदुःखापासून पूर्णपणे सुटका त्यांची कधीं होत नाहीं. भव्यजीवांना तरी हा मोक्ष सोपा थोडाच आहे ? पूर्वशुभकमोंदयामुळे काललब्धि झाली तर मोक्षमार्गावर ते येतात; नाहीं तर तेहि गोते खातच भवचक्रांत फिरत राहतात. म्हणूनच अवसर्पिणी व उत्सर्पिणी असे कालाचे भेद पडलेले दिसून येतात. कर्मानुसार जीवांना बुद्धि होते व कालानुसार यशापयश मिळतें. दोन्ही प्रकारचे जीव अनादिकालापासून आहेत. ऋषभदेवांनी यथार्थ मार्ग घालून दिला, पण त्यांचाच नातू मरीचि मिथ्यात्वाचा प्रवर्तक बनला. असे हे घडावयाचेंच. आज तरी वीरकालीन परिस्थिति कोठें राहिली आहे ? त्यावेळी राजकीय व आर्थिक परिस्थिति तरी चांगली होती पण आतां तीहि अतिशय बिघडली आहे. धार्मिक व सामाजिक बाबतीतहि मिथ्यात्व व असमतेची वाढच झाली आहे. कालक्रमाच्या ठराविक नियमानुसार आतां तीर्थकर अवतरून सद्यः - स्थिति सुधारणे शक्य नसले तरी कोणीतरी सिद्ध महात्मे होणें जरूरच आहे, व त्यांच्या आगमनाला अनुकूल भूमिकाहि तयार होत आहे. महावीरकालीन भरतखंडच आजहि आहे; पण त्या कालाप्रमाणे प्रतिभासंपन्न, शक्तिशाली व दीर्घायुपी लोक आता नाहीत. हल्लीचे भारतीय दीनदुबळे झाले आहेत. बुद्धि, शक्ति, ऐश्वर्य वगैरे गमावून बसले आहेत. त्यावेळी सर्व जगाला भारतवर्ष आदर्श होता, पण आज भारतीय त्यांचे दास बनले आहेत, व प्रत्येक बाबतीत परकीयांच्याच ओंजळीने पाणी पीत आहेत. आपल्या प्राचीन वैभवाची आठवण त्यांना होत असते, पण पूर्वजन्मी केलेले पराक्रम त्यांचे हातून होत नाहींत. ते होतील तेव्हांच सद्य:स्थिति बदलेल. महावीरकालाप्रमाणेच आतांहि क्रांतीची आवश्यकता आहे. तत्कालीन प्रजा कांही बाबतींत पीडलेली होती पण हल्लींचे भारतीय सर्वच बाबतीत पीडलेले असून परिस्थितीला कंटाळलेले आहेत. काला( ४७ )
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
नुसार ही परिस्थिति बदलेलेच, पण तशी तयारी होण्यासाठी वरिकालाचा प्राचीन इतिहासहि त्यांना अनुकरणीय आहे.
प्रकरण ५ वें.
जन्मस्थान व वर्षनिर्णय. इ. स. पू. सहाव्या शतकांत जी गणराज्य होती व त्यामध्ये जे क्षत्रियवंश प्रख्यात होते त्यांपैकींच लिच्छवी हा एक वंश आहे. या वंशाचे रीतिरिवाज, शासनप्रणाली, धार्मिक व इतर कल्पना बन्याच विशुद्ध होत्या. लिच्छवीवंशांची बहुतेक सर्व घराणी जनधर्माचीच होती. हा वंश मूळ इक्ष्वाकुवंशांतलाच व याचे गोत्र वशिष्ट. लिच्छवीवंशांत झालेल्या मुसंस्कृत व पराक्रमी क्षत्रियामुळे हा वंश फार मानला जात होता व इतर वंशाचे क्षत्रिय या वंशाशी सोयरीक करण्यांत धन्यता मानीत असत. लिच्छवी वंशाचे क्षत्रिय वज्जियन संघाचे मानले जात; कारण त्यांची सत्ता सर्व वज्जियन किंवा वृजदेशावर होती. या संघामध्ये आठ निरनिराळ्या जातींचे क्षत्रिय होते. त्यांत लिच्छवीवंश श्रेष्ठ होता. या सर्व जातींमध्ये सख्य असल्यामुळे कधी दुफळी माजली नाही व वृजदेश सर्व दृष्टीने समृद्ध राहिला. बृजदेशांत शांतता व समृद्धि असल्यामुळे अर्थातच कला व मौज शोकाची वृद्धि झाली. तथापि हे क्षत्रिय विलासप्रिय झाले नाहीत. म्हणूनच त्यांचे वैभव टिकून राहिले. त्याकाळी मगधाधिपाने बराच धुमाकूळ माजविला होता. पण वज्जियन संघांपुढे त्यांचेहि काही चालले नाही. तक्षशिला येथील विद्यापीठ त्यावेळी बरेंच भरभराटीत होते व बहुतेक सर्व क्षत्रिय तरुण तेधून सर्व विद्या शिकून येत. त्यामुळे ते सुसंस्कृत व निर्व्यसनी असत. पराक्रमामुळे व संस्कारितेमुळे या क्षत्रियवंशांतून कृत्रिम उच्चनीचता मानली जात असे व म्हणून लिच्छवीवंशांत इतर वंशांतून मुली येत. पण लिच्छवीवंशाच्या मुली इतर वंशांतील तरुणांना दिल्या जात नसत. वैशाली राज्याचे बाहेर मूली देता येणार नाहीत अशी रूढी होती. त्यामुळे वैशालीचा राजा चेटकाने आपली मुलगी मगधेश श्रेणिकालाहि प्रथम देण्याचे नाकबूल केलें होते, पण घराण्यांची अनुरूपता पाहून रूढी मोडूनहि पुढे सोयरिक झाली या
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________
जन्मस्थान व वर्षनिर्णय
वरून वरील रूढीचे बंधन हितकारक होते; समाजघातुक नव्हते असे स्पष्ट दिसून येते. असो. लिच्छवी गणराज्याजी राजधानी वैशाली होती. राजधानीजवळच कुन्डपुर म्हणून गांव होते. तेथे राजा सिद्धार्थ रहात असे. त्यांचे घराणे फार पूर्वीपासून जैनधर्माचे अनुयायी होते.
जैनग्रंथांतून वैशाली नगरी चेटक राजाची राजधानी होती असे लिहिलेले आहे. अर्थात् लिच्छवीवंशाची जी गणराज्ये होती त्यांचे मुख्य प्रथक वैशाली हे असले पाहिजे. वैशाली नगरीजवळ कुंडग्राम किंवा कुंडलपूर होते. सिद्धार्थाला कुंडग्रामचा राजा म्हणून जैन ग्रंथांत लिहिलेले आहे. सिद्धार्थ राजाच्या कुलाचें नांव :त होते म्हणून महावीरस्वामींना नातपुत्र म्हणून बौद्ध व काही जैन ग्रंथांतून संबोधिलेले आहे. ज्ञातकुलातर्फे राजा सिद्धार्थ वज्जियन संघांत प्रतिनिधि होते व त्याकाळी प्रतिनिधीनांच राजा ही पदवी होती. वैशाली नगरी फार विशाल होती, म्हणनच तिला ते नांव पडले. चिनी प्रवासी यानाचाना याने वैशाली नगरीचा विस्तार वीस चौ. मैल असल्याचे लिहिले आहे. या नगरीच्या आसपास तीन किल्ले आहेत असेहि त्याने लिहिले आहे. वज्जियन संघांत जे वंश सामील होते त्या वंशांच्या राजधानीत किल्ले असत. वैशालीनगरीजवळच कुंडग्राम होते व ती ज्ञातवंशाची राजधानी होती. अशाच आणखी दोन वंशांच्या राजधान्या वैशाली नगरीजवळ असाव्यात. वृजदेश सोळाशें मैलांच्या परिघाचा आहे असें यानाचानाने लिहिले आहे. या देशाचे त्याने केलेले वर्णन ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तो लिहितो की, हा देश समृद्ध आहे; आंबे, केळी वगरे फळांची झाडे पुष्कळ आहेत. लोक विश्वासू, शुभवत् कार्यरत, उदार, विद्याप्रेमी व सुसंस्कृत आहेत. घरे मुंदर व कलाकौशल्याने भरलेली आहेत. मनमोहक देवमंदिरें ठिकठिकाणी आहेत. बागबगीचेहि लोकवस्तीतून आहेत. हा देश स्वर्गतुल्य आहे : हल्लीच्या मुझफरपुर जिल्ह्यांतील बसाड गांवाचे जागीच पूर्वी वैशाली नगरी होती असा अंदाज आहे. इतर भागाच्या मानाने हल्लीहि हा भाग समृद्ध आहे. मग त्यावेळी तो तसा असेल त्यांत नवल काय ? वरील ऐतिहासिक वर्णनाप्रमाणेच अशगकवीचे काव्यात्मक वर्णन आहे. आपल्या महावीरचरित्राच्या सतराव्या सर्गात विदेहदेशाबद्दल कवि लिहितो " या भरतक्षेत्रात प्रसिद्ध सत्पुरुषांची उत्कृष्ट निवासभूमि असा विदेह नांवाचा देश आहे. हा सुसंपन्न आहे व खरोखर पृथ्वविरील सर्व शोभिवंत
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
प्रदेश एकत्र आणून ठेवलेला आहे कीं काय असा दिसतो. या देशांतील अरण्य शुभ गायींच्या खिल्लारांनी व मनसोक्त विचरणाऱ्या हरिणांनी गजबजलेले असून लहान मुलांनाहि न भिववितां रात्री आनंद देणा-या चंद्रबिंबाप्रमाणेंच तो अरण्यभाग दिसतो. अर्थात हिंस्र जनावरें विदेहदेशाच्या अरण्यांत नव्हती. खलता लोकांमध्ये मुळींच नसून ती शेतांत मात्र धान्याच्या खळ्याच्या रूपाने होती; कुटिलता समाजांत मुळींच नसून सुंदर स्त्रियांमध्ये तेवढी ती होती; मधुप्रलाप फुलांतून होता; पण दारूड्यांचे बडबडणें गांवांतून नव्हते. पंकस्थिति म्हणजे पापरति लोकांत नव्हती. पंक म्हणजे चिखलांत राहणें, कमलांना व शेतक-यापुरतेच होते. बहुरंगीपणा लोकांत मुळींच नसून मोरपिच्छांतून तेवढा होता. स्वतःला वेढणाच्या नागवेलीच्या पानांच्या कांतीनें ज्यांनी दिग्भागाला हिरवंगार केलें आहे अशा सुपारीच्या झाडांनी गजबजलेलीं विदेह देशांतील गांवें चमकणाऱ्या अमूल्य पाचरत्नांनी बनविलेल्या उंच तटपंक्तींनी वेढल्याप्रमाणे शोभत होती. तो देश आश्रित लोकांची तहान भागविणाऱ्या, तळभागी नेहमी स्वच्छ असलेल्या, कमळांनी व हंसपक्ष्यांनी भरलेल्या अशा अनेक सरोवरांनीं जसा शोभत होता तसाच आश्रित लोकांच्या आशातृष्णा शमविणाऱ्या, हृदयांत नेहमी प्रसन्नता धारण करणान्या, संपत्तीने युक्त व निर्दोष अशा ब्राह्मण क्षत्रिय व वैश्यांकडून आदरणीय अशा असंख्य सत्पुरुपांमुळे चोहोंकडे प्रख्यात होता. या विदेह देशांत करताडन मृदगावरच होई एकमेकांवर होत नसे. बंधन घोड्यांनाच होतें, लोकांना नव्हते. द्वंद, उपसर्ग, गुणलोप, विकार वगैरे समाजांत नव्हते; व्याकरणांत तेवढे होते. अशा या विदेह देशांत सगळ्या वस्तूंना आश्रय देणारे, सूर्य, चंद्र, बुध, वृषभरास व तारागणांनी युक्त अशा आकाशाप्रमाणे शोभिवंत जगविख्यात असें कुंडनपुर नांवाचें नगर होतें. या नगरांतहि सर्व प्रकारच्या वस्तु होत्या; अनेक प्रखर कलांना धारण करणारे विद्वान् होते. गोधन व सुवर्ण, रौप्य, मौक्तिकहि या नगरीत भरपूर होते. तटाला बसविलेल्या प्रराग रत्नांच्या प्रतिबिंबामुळे व्याप्त झालेला खंदक दुपारीहि सायंकाळची शोभा गांवाला देत असे. कुंडनपुरांतील स्त्रिया निर्मळ अंत:करणाच्या, मनोहर व सर्वालंकृत होत्या. शहरांतील वाडे अतिशय उंच, चंद्रप्रकाशामुळे धवल दिसणारें. गम्बीला जडवलेल्या रत्नांमुळे पल्लवयुक्त भासणारे व स्त्री परिवारांनी गजबजलेले आहेत.
( ५० )
22
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________
जन्मस्थान व वर्षनिर्णय.
. अशा ह्या वैशाली नगरीजवळ असलेले कुंडग्रामच महावीर भगवानांचे जन्मस्थान होय. वैशालीच्या जवळच असलेले कौलागग्रामही महावीरस्वामींचे जन्मस्थान म्हणून सांगतात; कारण तेथेंहि नाथ किंवा ज्ञातिवंशाचे क्षत्रिय राहात होते; पण तसा जैनग्रंथांतून उल्लेख नाही. बौद्धांच्या महावग्गनामक ग्रंथांत लिहिलेले आहे की, एकदां महात्मा बुद्ध कोटिग्रामला आले असता ते एका ज्ञातिवंशाच्या क्षत्रियाचे घरीं उतरले होते. तेथून ते पुढे वैशालीला गेले. यावरून कुंडग्राम किंवा कोटिग्रामाचे अस्तित्व सिद्ध होते; तसें कौल्लागग्रामाचे अस्तित्व सिद्ध होण्यास आधार नाही. हल्लींहि राजग्रहाजवळ कुंडलपूर म्हणन एक गांव आहे; पण कुंडग्रामाची ती बरोबर जागा नव्हे.
आतापर्यंत महावीरस्वामींच्या जन्मस्थानाचा विचार झाला. आतां जन्मवर्षाचा विचार करूं. महाव रस्वामी बहात्तराव्या वर्षी मोक्षाला गेले याबद्दल एकमत आहे; पण त्या वर्षाबद्दल तीन मतें प्रचलित आहेत. इ. स. पू. ५२७ वें वर्ष में अन्यच अंशी मान्य आहे. दुसऱ्या मतानुसार ते इ. स. पू. ४६८ आहे व तिसऱ्या मतानुसार ते इ. स. पू. ६०६ हे होय. पहिले मत हही सर्वत्र रूढ आहे. त्याला खालील आधार दिले जातात. नन्दीसंघाच्या दुसऱ्या पटावलींत खालील गाथा आहे. " सत्तरि चदुसदजुत्तो तिणकाला विकमो हवइ जम्मो । अठवरस बाललीला सोडस वासे हि भम्मिए देसे ॥ १८॥ महावीरनिर्वाणानंतर ४७० वर्षांनी विक्रमाचा जन्म झाला, आठ वर्षे बाललीला केली, वगैरे वरील श्लोकाचा भावार्थ आहे. तिलोयपण्णत्तीत खालील गाथा आहे. “णिवाणे वीर जीणे छब्बीस सदेसु पंच वरिसेसु । पण मासेसु गतमु संजादो सगणिओं अहवा ॥ वीरनिर्वाणानंतर सहाशे पांच वर्षे पांच महिने लोटल्यावर शक राजा झाला, असा वरील श्लोकाचा भावार्थ आहे. त्रिलोकसारांत खालील श्लोक आहे, पण छस्सयवस्सं पण मासमुंद गमिय वीरण्णिव्वु इदो । सगराजो तो ककी चदुनवमिय म हय सगमासं ॥ ८५० ॥ वीरनिर्वाणानंतर ६०५ सहाशे पांच वर्षे पांच महिने लोटल्यावर शक राजा झाला. व तीनशे चौयाण्णव वर्षे सात महिने लोटल्यावर कल्की झाला असे वरील गाथेत म्हटले आहे. आयविद्यासुधाकरांत खालील श्लोक आहेत. “ ततः कलिनाचखंडे भारते विक्रमात्पुरा । स्वमुन्यं बोधिविमते वर्षे । वीराव्हयो नरः ॥ प्राचारज्जैनधर्मबौद्धधर्मस्तमप्रभम् ॥ बौद्धधर्मासारख्याच प्रभावी धर्माच्या वीर
(५१)
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
५२७
नांवाच्या पुरुषानें भरतखंडांत प्रचार केला असें वरील श्लोकांत म्हटलें आहे. सरस्वतगिच्छाच्या प्रस्तावनेत ' बहुरि श्रीवीरस्वामकूं मुक्ति गये पीछे चार सें सत्तर वर्षे गये पीछे श्रीमन्महाराज विक्रमराजाका जन्म भया " असें स्पष्ट म्हटलें आहे. नेमिचंद्राचार्याच्या ( श्वेतांबरी) महावीरचरित्रातहि महावीर - स्वामींच्यानंतर सहाशेपांच वर्षे पांच महिन्यांनी शकराजा झाला असें म्हटलें आहे. नन्दीसंघाची पट्टावली व सरस्वतीगच्छाची पीठिका यांतील वर दिलेल्या वचनांत महावीरनिर्वाणानंतर ४७० वर्षांनीं विक्रमाचा जन्म झाला असें स्पष्ट म्हटलें आहे. विक्रमाचा संवत् त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी सुरू झाला हें प्रसिद्धच आहे. इसवीसनाहून विक्रमसंवत् ५७ वर्षांनी प्राचीन व विक्रमसंवताहून वरिनिर्वाण काल ४७० + १८ म्हणजे ४८८ वर्षांनीं प्राचीन म्हणजे तो इ. स. पू. ५४५ ठरतो. तर मग इ. स. पू. कसा मानण्यांत आला ? याचे कारण विक्रमाच्या अठरावे वर्षी विक्रमसंवत् सुरू झाला हे लक्षांत न घेतां चालू विक्रम संवतांत ४७० वर्षे मिळवून जिनांनीं वीरसंवत् गणला हेंच होय. वीरनिर्वाणानंतर ६०५ वर्षे पांच महिन्यांनी शकराजा झाला, या अभिप्रायाला मात्र जैनांनी गणलेला प्रचलित गोरसंवत् बरोबर जुळतो. तेव्हा विक्रमराजा झालेल्या वर्षापासून विक्रमसंवत पुण्यास सुरवात झाली, हें म्हणणें तरी खोटें ठरविले पाहिजे किंवा वीर - राणानंतर ४७० वर्षांनी विक्रमाचा जन्म झाला अशा आशयाचे आधार खोटे ठरविले पाहिजेत. दोहोंकडून आपत्तिच आहे पण शालिवाहन शींवर दिलेले दुसरे आधार व प्रचलित वीरसंवत् जुळत असल्यामुळे खरा ठरवितां येण्याजोगा आहे. पण बाबूकामताप्रसादजींनीं आपल्या नू महावीर व म. बुद्ध या पुस्तकांत जे विचार प्रदर्शित केले आहेत तेहि लक्ष की, मह तंत घेणें जरूर आहे. ते लिहितात, " जैनग्रंथावरून हे निश्चित आहे वीरस्वामींना मोक्षलाभ वयाच्या बहात्तराव्या वर्षी झाला व बौद्धग्रंथावरून हि निश्चित आहे कीं, महावीर बुद्ध वयाच्या ऐंशीव्या वर्षी निर्वापाला गे अधिढले. यावरून ही गोष्ट स्पष्ट आहे की, " गौतमबुद्ध महावीरस्वामीपेक्षां बीन वर्षे जगले. आतां डॉ. हार्नलेसाहेबांनी असें सिद्ध केलें आहे कीं, महाकरस्वामी मोक्षाला गेल्यानंतर पांच वर्षांनी म. बुद्ध निर्वाणाला गेले. अर्से मानल्यास महावीरस्वामीच्या जन्मापूर्वी तीनच वर्षे म. बुद्धाचा जन्म झाला ( ५२ )
भगव
,
नि
तरी
शक
तोच
"
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर समकाल
असे सिद्ध होते. म्हणजे महावीरस्वामींच्या जन्माच्या वेळी म. बुद्ध तीन वर्षाचे होते. त्यांच्या दीक्षेच्या वेळी ते तेहतीस वर्षांचे होते व त्यांना केवलज्ञानप्राप्ती होऊन त्यांनी धर्म प्रभावनेला सुरवात केली तेव्हा ते पंचेचाळीस वर्षांचे होते असें उरते. उलट ज्यावेळी म. बुद्धाने आपल्या पस्तीसाव्या वर्षी मध्यम मार्गाचा उपदेश सुरू केला तेव्हां भगवान महावीर सुमारे तेहतीस वर्षांचे होते असे म्हणावें लागेल. प्रो. कर्नसाहेबांच्या मतानुसार म. बुद्ध बहात्तर वर्षांचे असतांना श्रेणिक विंबसार मरण पावला व त्यानंतर थोड्याच वेळाने बौद्धसंघात देवदत्तानें फूट पाडली. मज्झिमनिकायांतील अभयराजकुमार मुत्तावरून हे स्पष्ट होने की, या दुफनीची वार्ता भगवान महावीरांना समजली होती. दिगंबरग्रंथांतूनहि लिहिले आह की, सम्राट श्रेणिक कालवश झाल्याबरोबर अजातशत्रु मिथ्यात्वी झाला व चलना राणीने महावीरम्बामीकडे जाऊन आर्याचंदनाजवळ दीक्षा घेतली. यावरून ही गेष्ट स्पष्ट होते की, भगवान महावीर त्यावेळी इहलोकी होते, व बौद्धांच्या सामयगामसुत्त व चाटिकामुनावरून असें ठरते की,महावीर स्वामींच्या निर्वाणानंतर म.बुद्ध काही वर्ष हयात होते.यावरून ते जास्तीतजास्त पांच वर्षेच महावीरस्वामीनंतर हयात असावेत असे दिसते; कारण जैन व बौद्ध या दोन्ही ग्रंथांच्या आधारें सम्राट श्रेणिक बिबिसाराच्या मरणाचे वेळी महावीर स्वामी इहलोकीच होते. ज्याअर्थी यावेळी म. वुद्ध बहात्तर वर्षांचे होते त्याअर्थी भगवान महावीर निदान एकुगसत्तर वर्षांचे असले पाहिजेत. म्हणून महावीर स्वामींच्या निर्वाणानंतर म. बुद्ध पांच वर्ष हुन अधिक काल हयात नव्हते असें सिद्ध होते. म. बुद्धाचे देहावर बालपणी जी चिन्हें होती ती चार तीर्थकारांची होती व त्यांत महा. वीरस्वामींचें नांव होते; लाछन नव्हते. इतर तीर्थकरांची लांछनें होती. यावरून महावीरस्वामींचा अजून जन्म व्हावयाचा होता असे सिद्ध होते. त्याप्रमाणे म. बुद्धाच्या पन्नासीनारच्या वीस वर्षांचा इतिहारा चांगला मिळत नाही. यावरूनहि काही अनुमान काढतां येते. ज्या वेळी भगवान महावीरांनी धर्मप्रभावनेस सुरवात केली, त्यावेळी म. बुद्ध पंचेचाळीस वर्षांचे होते व मध्यम मार्ग उपदेशन चुकले होते. नंतर पांच वर्षात वीरशासनाचाच विशेष फैलाव झाला असल्यास त्यांत कांहींच नवल नाही. नंतरच्या वीस वर्षांत बौद्धग्रंथांतूनहि म. बुद्धांच्या हालचालीबद्दल काही विशेष माहिती मिळत नाहीं; कारण हीच वर्षे भगवान महावीरांच्या धर्मप्रभावनेची होती. डॉ. हार्नले साहेबांच्या
(५३)
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
कालनिर्णयाप्रमाणे बऱ्याच बाबींचा उलगडा होत असल्यामुळे तोच योग्य बाटनो. बाद्धग्रंथांतून म्हटले आहे की, नातपुत्त महावीरांचा प्रभाव बराच पडला होता, पण म. बुद्धांच्या दिव्योपदेशामुळे तो क्षीण झाला. या म्हणण्याचाहि विचार करणे जरूर आहे. उलट जैनधर्मशास्त्रकारां हि म्हटले आहे की, महावीर भगवानांचा उपदेश सुरू झाल्याबरोबर बौद्धादि एकांतमताचा विच्छेद झाला. वरील दोन्ही लिखाणे अगदी स्वाभाविक अशीच आहेत; कारण प्रत्येकाला स्वमताचे महत्त्व असणारच. पण मग म. बुद्धांच्या आयुष्यात त्यांच्या वयाच्या पन्नास ते सत्तर वर्षामधील इतिहास तेवढा बौद्धशास्त्रकारांनी का वर्णिलेला नाही ? यावरून हे स्पष्ट होते की, ही वर्षे शैद्धधर्माला भरभराटीची गेली नाहीत. त्याचप्रमाणे एका महत्त्वाच्या राजकीय घटनेमुळेहि वरील विचारासच पुष्टि मिळते. श्रेणिकबिंबिसाराच्या मरणानंतर लगेच अजातशत्रु किंवा कुणिक बुद्ध का झाला ? याच वेळी त्याला बौद्धधर्म पटला असें थोडेच आहे ? तो क्षायिकसम्यक्त्वी श्रोणिकाच्या मरणाला कारण झाला म्हणून पितृघ्न अजातशत्रु जैनांच्या दृष्टीने अगदी घृणित ठरला होता. अशा वेळी बौद्धसंघानें त्याला जवळ केला असल्यास त्यांत काय नवल ? त्यामुळे श्रेणिकाच्या मरणानंतर मगध व अंगदेशचे राज्य बाद्धधर्माचे झालेले त्या धर्माच्या प्रभावामुळे नव्हे हैं उघडच आहे. त्यानंतर थोड्याच वर्षांनी भगवान महावीर निर्वाणाला गेले. त्यावेळी आजीवक पंथाचा राजा पद्म याने जनसंघाचा छळ केला असा उल्लेख आहे. तो जैन व बौद्धग्रंथानुसार व वरील कालनिर्णयाप्रमाणे बरोबर जुळतो. वीरशासनाचा पूर्वी प्रभाव फार होता व नंतर कमी झाला हे बौद्धाचायाँ, मतहि वरील घटनेनुसार खरे ठरते. शिवाय महावीर भगवानांनी सुरू केलेली धर्मप्रभावना म.बुद्धाच्या मध्यममार्गात आडवी आली होती असें बौद्धग्रंथांतहि म्हटलेले आहे महावीर भगवानांच्या निर्वाणापूर्वी दोनतीन वर्षेच दवदत्ताने बौद्धसंघांत वाद उपस्थित केला होता. त्याचे म्हणणे संघातून मांसाशन बंद करून भिक्षूना आधिक संयमी बनवावे असे होते. या प्रश्नावरच दोन तट पडले. मांसाशनत्यागाचा उपदेश महावीरस्वामीशिवाय दुसरे कोणीहि त्यावेळी करीत नसल्यामुळे त्यांच्याच उपदेशाचा परिणाम बौद्धसंघावर झाला हे उघड आहे. बौद्धांच्या महावग्गग्रंथावरून असे कळतें कीं, भिक्षंना नमावस्था धारण करण्याची आज्ञा देण्याविषयी काही भिक्षुनीं म. बुद्धाला सारखा तगादा लावला होता. दिगम्बर संघाच्या
(५४)
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________
जन्मस्थान व वर्षानर्णय.
प्रभावामुळे भिक्षंचे महत्त्व कमी होत चालले होते असे यावरून दिसते. म. बुद्ध अन्धकविन्दांत होते, तेव्हा त्यांच्याबरोबर १२५० भिक्षु होते व काही वर्षांनंतर कसीनाराला ते होते तेव्हां त्यांच्याबरोबर अवघे २५० च भिक्षु होते यावरून हे उघड दिसते की, इतर जनतेप्रमाणेच महावीरस्वामींच्या उपदेशाचा प्रभाव बौद्धभिक्षुसंघावरहि पडत होता. तीर्थकराच्या जीवनांत सर्वज्ञ होऊन धर्मप्रभावना करण्याचाच प्रसंग अद्वितीय प्रभावशाली असतो. तेव्हां या प्रसंगाचा प्रभाव बौद्धसंघावरहि पडला. तीर्थकराचा विहार समवसरणासहित होतो व उपदेश शास्त्रसिद्ध आणि अनुभवगोचर असतो, कारण ते स्वतः कंवलज्ञानी असतात. तीर्थकरांच्या पुण्यप्रकृतीच्या प्रभावामुळे आसपास चारशें योजनें दुर्भिक्ष रहात नाही व समवसरणाच्या मानस्तभाचे दर्शन घडले की, मिथ्यात्व दूर होते. अशा पार महात्म्याचा प्रभाव म. बुद्ध व त्यांच्या संघावर पडला असल्यास त्यांत नवल कसले ? म्हणूनच बहात्तराव्या वर्षी राजगृहनगरीत म. बुद्ध आले असतां एका कुंभाराच्याच घरी रात्र काढावी लागली. बौद्धग्रंथांतच खालील उदार आहेत. “पावापुरीच्या चण्ड नांवाच्या व्यक्तीने मल्लदेशांतील सामगावांत असलेल्या आनंदाला महावीर तर्थिकरांच्या निर्वाणाची बातमी दिली, ती ऐकून मानंद म्हणाला, "मित्रा चंडा : ही वार्ता तथागत बुद्ध भगवानाला कळविली पाहिजे. चल आपण त्यांच्याकडे जाऊन ही बातमी देऊ.” म. बुद्धाला ही बातमी कळविल्याबरोबर त्याने संघापुढे एक महत्त्वपूर्ण व्याख्यान दिल." या उद्गारावरून बौद्धसंघाला महावीरनिर्वाणाचे किती महत्व वाटले ते दिसून येते. आतांपर्यंत मध्यम मार्गाच्या प्रसारांत म. बुद्धाला जो अडथळा होता तो आतां दूर झाला. वारनिर्वाणानंतर म. बुद्ध व त्याचा शिष्य सारीपुत्त यानीं मध्यम मर्गाचा प्रचार बराच केला. वरलि सर्व विवेचनावरून डॉ. हॉर्नलेसाहेबाचाच कालनिर्णय सर्व घडामोडींशी जुळतो असे दिसून येते. बौद्ध शास्त्रात एके ठिकाणी आपण सर्व मतप्रवर्तकांत लघु आहात का अमें विचारले असतां म. बुद्धांनी मौन सेविल्याचा उल्लेख आहे. हे लनुत्व वयाच्या दृष्टीनं नसून मताच्या दृष्टीने होते हे उघड आहे. वयाने ते महावीरस्वामीपेक्षा मोठे होते व मताने मात्र सर्व मतांत अर्वाचीन अर्थात् लघु होते यांत शंका नाही.
वीरनिर्वाणाबद्दल तीन मते जी प्रचलित आहेत ती वर दिली आहेत. त्यांपैकी इ. स. पू. ५२७ हे मत हल्ली रूढ आहे. दुसरे मत डॉ. जॉर्ज चापेंटर यांचे
(५५)
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
आहे. ते म्हणजे इ. स. पू. ४६८ या वीनिर्वाणवर्षाचे. पण या मतानुसार म. बुद्धाच्या निर्वाणानंतर महावीरस्वामी मोक्षाला गेले असें ठरतें व तें जैन भाणि बौद्धशास्त्रांना अगदीच सोडून आहे. अर्थात् हे मत सर्वस्वी त्याज्यच होय. इ. स. पू. ६०६ हे वर्ष टरविणारे मत पं. नाथुराम प्रेमी यांनी मांडले आहे. त्यांनी देवसेनाचार्य व अमितगत्याचार्य यांचे आधार दिले आहेत. त्यांत विक्रमाच्या मरणवर्षापासून वी. संवत् सुरू झाल्याचे धरले आहे. आतां शास्त्रग्रंथांतुन जे आधार वर दिले आहेत त्यावरून वीरनिर्वाणवर्ष इ. स. पू. ५४५ ठरतें व सिंहली बौद्धांनी बुद्ध परिनिर्वाणाचे वर्ष इ. स. पू. ५४३ निश्चितपणे ठरविले असल्यामुळे आणि डॉ. हॉनलेसाहेबांचे मतच कसे ग्राह्य आहे ते बाबू कामता प्रसादांच्या वर दिलेल्या उताऱ्यांत स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे या दोन्ही मतांशी इ. स. पू. ५४५ हेच निर्वाणवर्ष बरोबर जुळते. कारण या वर्षाप्रमाणे म. बुद्ध भगवान महावीरापूर्वी सहा वर्षे जन्मले व म. बुद्ध वीरनिर्वाणानंतर दोन वर्षांनी निर्वाणाला गेले असे ठरते. हा काळ इतिहासाला व योग्य प्रमाणाला धरून आहे पण रूढ कल्पनेनुसार म. बुद्ध अगोदर निर्वाणाला गेले व नंतर सोळा वर्षांनी महावीरस्वामी मोक्षाला गेले असे ठरतें व ही गोष्ट बौद्धग्रंथांर्ताल वर्णनांना सोडून आहे. बुद्ध निर्वाणाचे वर्ष इ. स पू. ४८० हि काही विद्वानांनी ठरविले आहे. पण खण्डशिरा येथील खारवेळच्या शिलालेखाशी हे वर्ष जुळत नाही. सिंहलीबौद्धांच्या मतांशी खारवेलचा शिलालेखहि जुळतो म्हणून तेंच मत अधिक विश्वसनीय होय व दोन्ही थोर पुरुषांच्या चरित्रांतील संबंधांशी डॉ. हॉनले यांच्या विचारसरणीनुसार तें मत जुळत असल्यामुळे ऐतिहासिक दृष्टया वीरनिर्वाणवर्ष इ. स. पू. ५४५ च अधिक ग्राह्य होय. पण रूढ कल्पना कशी बदलावी ?
वरील नव मतास हिंदी विश्वकोषांतील आणखी एक आधार आहे तो असा तीर्थोद्धार प्रकीर्ण व तत्थुिगलियपयन या दोन प्राचीन जैन ग्रंथांनुसार ज्या गी महावीरस्वामी मोक्षाला गेले त्याच रात्री पालक राजाला अवंतीनगर्राच्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला होता. पालकवंशान साठ वर्षे राज्य केले. नंतर नंदवंशाने १५५ वर्षे, मौर्यवंशाने १०८ वर्षे, नंतर पुष्पमित्र राजाने ३० वर्षे, पुढे बलमित्र किंवा भानुमित्राने ६० वर्षे, नंतर नरसेन बबरवाहनाने ४० वर्षे, पुढे गर्द भिल्लाने १३ वर्षे राज्य केल्यावर चार वर्षे शकराजाने राज्य केले. म्हणजे
(५६)
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________
जन्मस्थान व वर्षनिर्णय
४७० वर्षे झाली अशी राजपट्टावली आहे. सरस्वतीगच्छाच्या पट्टावलीतील गाथेत स्पष्ट म्हटले आहे की, “ वीरात् ४९२, विक्रमजन्मान्त वर्ष २२, राज्यन्तवर्ष ४, " म्हणजे हीं सर्व समान होत. शक राज्यान्त वर्ष वीरनिर्वाणानंतर ४७० म्हणजे विक्रमजन्मान्तवर्ष बावीसावे. वयाच्या अठराव्या वर्षी विक्रमाला राज्याभिषेक झाला असल्यामुळे वीरात् ४९२ म्हणजे विक्रमाभिषेकाब्दपूर्व ४८८ वे वर्ष. म्हणजे इ. स. पू. ५४५-४४ होय. म्हणजे हल्लीं जो महावीरसंवत् गणला जातो तो खऱ्या वीर संवतापेक्षां अठरा वर्षांनी कमी आहे, हें साधार सिद्ध होत आहे. याप्रमाणे वीरजन्मवर्षनिर्णय करणे फार घोटाळ्याचे झाले आहे. शेवटी वाद एवढ्यावरच येऊन ठेपला आहे की, वीरनिर्वाणनंतर ४७० वर्षा विक्रमजन्म झाला आहे असे स्पष्ट लिहिले असतांना त्याप्रमाणें विक्रमसंवत् गुरू होण्यापर्यंतची १८ वर्षे अधिक धरून वीरसंवत् गणावयाचा कीं, तसे न करतां विक्रम संवतांत अंधपणाने ४७० वर्षेच तेवढों मिळवून वीरसंवत् गणावयाचा? कसें केलें पाहिजे ते वाचकांनीच ठरविलें पाहिजे. जैनग्रंथ हिंदी विश्वकोष, सरस्वतीगच्छाची पट्टावली, म. बुद्ध आणि भगवान महावीर - स्वामींच्या जीवनक्रमांत बसणारा मेळ, व बौद्ध ग्रंथ या सर्वाचेच आधार धाब्यावर बसवून देऊन कोणी तरी चुकून अठरा वर्षे न मिळवितां वीरसंवताची गणना केली म्हणून तीच चाले ठेवण्याचा हट्ट धरावयाचा हा केवढा कदाग्रह होय !
·
(129)
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र प्रकरण सहावें. वीरजन्मकल्याणक.
जो देवाणवि देवो जं देवा पंजलि नम संति ।
नं देवदेव महिअंसिरसा वंदे महावीरम् ॥ राजा सिद्धार्थ हे लिच्छविवंशाचे असल्यामुळे वैशालीपति मगधाधीश राजा चेटकाला आपली वडील मुलगी सिद्धार्थराजास देण्यास काहीच वाटले नाही. चेटक स्वतः खरा राजा व सिद्धार्थ वज्जियनसंघांतील ज्ञातिवंशातर्फे एक प्रतिनिधि म्हणूनच केवळ राजा; तरी पण सोयरिक करण्यांत चेटकाला अभिमानच वाटला. याचे कारण अर्थात्च सिद्धार्थराजाचे कुलशीलच होय. दोन्ही घराणी जैनधर्माचीव अनुयायी होती, पण मिद्धार्थराजा विशेष धर्मनिष्ठ होता. वैयक्तिक बाबीप्रमाणेच सार्वजनिक बाबतींतहि ते कुंडग्रामांत न्यायनिपुण व नि.स्वार्थी म्हणून प्रख्यात होते. ते अनेक विद्यापारंगत होते. आपल्या परुषार्थाने त्यांनी ज्ञातिवंशाला भूषविले होते. त्रिशालादेवीहि बापाप्रमाणेच अद्वितीय व गुणी होती. तिच्या गुणामुळेच तिला प्रियकारणी हे नामाभिधान प्राप्त झाले होते. सौंदर्य, दया व शील वगैरे गुण तिच्यामध्ये परिपूर्ण होते. विवाहाने बद्ध झाल्यानंतर एक मनाने व एक विचारानेच राजा सिद्धार्थ व त्रिशलादेवी संसार करीत होती. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हे दांपत्य त्याकाळी अगदी आदर्श म्हणून मानले जात असे.
एका रात्री त्रिशलादेवीला पडलेल्या सोळा स्वप्नांचे वर्णन असगमहाकवीने भापल्या वर्धमानचीरत्राच्या सतराव्या सर्गात खालीलप्रमाणे केले आहे. "इकडे ज्याचे देवगतींतील आयुष्य सहा महिने उरले आहे व जो पुढच्याच जन्मी संसारसमुद्र तरून जाण्यासाठी अद्वितीय असें तीर्थ निर्माण करणार आहे, त्या पुष्पोत्तर विमानातील प्राणतेंद्र देवाकडे सर्व देव गेले व त्याला नमस्कार करूं लागले. त्यावेळी अवधिज्ञान झालेल्या सौधर्म इंद्राने भावी जिनमाता जी त्रिशलाराणी तिची तुम्ही उपासना करा अशी कुंडलपवतावरील आठ दिक्कुमारींना आज्ञा केली. चूडामणी रत्नांच्या कांतीने जिचा पुष्पमुकुट शोभत आहे अशी चूलावती,
(५८)
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________
वीर जन्मकल्याणक
त्रैलोक्यसुंदर माल निका, पुष्पभरानें लवलेल्या वनमालेप्रमाणे सुंदर नवमालिका दिक्कन्या विशिरा; उमललेल्या फुलाप्रमाणें जिचें हास्यवदन आहे व कल्पवृक्षाचीं फुलें जिने धारण केली आहेत अशी पुष्पचूला, चित्रविचित्र बाहुभूषणांनी युक्त अशीकनक चित्रा; स्वनेजानें सुवर्णकांतीसहि लाजविणारी कनकादेवी व अप्रतिम सुंदर अशी वारूणी देवी अशा या आठ दिक्कन्यका हात जोडून विनम्र मस्तकानें विशला राणीकडे गेल्या. स्वाभाविक सुंदर आकृतीच्या या अष्ट दिक्कन्यकानी परिवेष्टित अशी त्रिशलाराणी अधिकच शोभू लागली. बरोबरच आहे. चंद्रिका एकाकीं असली तरी जननयनांना आनंदविते; मग ती तारांगणानें वेष्टित असल्यावर त्या शोभेचे काय वर्णन करावें ? कुबेराच्या आज्ञेनुसार तियेग्विजभक देवानी पंजरा महिनेपर्यंत ज्यांचे किरण चोहोकड पसरलेले राहतील अशा साडेतीन कोटी रत्नांची दृष्टि केली. अमृतवत् शुभ्रमहालांत मऊ कापसाच्या बिछान्यावर त्रिशलादेवी पहुडली असतां, जिनेश्वराच्या जन्माची सूचना देणारी व भव्यांनी गायिलेली सोळा स्वने तिने पाहिली. मस्तच्या मदरसानें ज्याचें गंडस्थळ ओलें झाले आहे असा ऐरावत, चंद्रप्रकाशाप्रमाणें शुभ्र व डरकाळी फोडणारा वृषभ, मोठ्या आयाळाचा व भयंकर पिंगाक्ष सिंह, रानहत्तीकडून अभिषिक्त अशी लक्ष्मी, आकाशांत लोंबत असलेल्या संगतिमय दोन पुष्पमाला, घनांधकारनिवारक पूर्ण चंद्र, कमळ विकासी बालसूर्य, स्वच्छ पाण्यांत मनसोक्त क्रीडा करणारे मत्स्ययुगल, फलाच्छादित व कमलपुष्पवेष्टित कलशद्वय, स्फटिकाप्रमाणे पाणी असलेलें कमलसरोवर, आपल्या तरंगानी सर्व दिशा व्यापून टाकणारा समुद्र, रत्नमणिकिरणांनी सुशोभित सिंहासन, फडफडणारी पताका असलेले देवविमान, नागकन्याकांनी गजबजलेलं नागभवन, आकाशभर पसरलेला रत्नपुंज व धूमरहित वन्हि हे सोळा विषय त्रिशल राणीने स्वप्नांत पाहिले. ज्या रात्री पुष्पोत्तरविमानांतून देव व्यवून त्रिशलाराणीच्या गर्भाशयांत प्रवेश करता झाला त्या रात्रीं प्रातःकालाचे थोडें पूर्वी वरील स्वप्नं तिला दिसली. प्रातःकाळी उठल्यानंतर आश्चर्यचकित होऊन तिने ती सर्व स्वप्ने सिद्धार्थराजाला सांगितली. राजालाहि ती ऐकून आनंद झाला, व त्यानें स्वप्नफल सांगण्यास सुरवात केली ती खालीलप्रमाणे, “ राज्ञे, स्वप्नांत ऐरावत पाहिला असल्यामुळे तुला त्रैलोक्याचा अधिपति असा मुलगा होईल. वृषभ पाहिला असल्यामुळे मुलगा धर्मप्रवर्तक होईल. सिंहदर्शनामुळे तो सिंहाप्रमाणे पराक्रमी होईल. लक्ष्मीदर्शनामुळे मेरू
( ५९ )
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र पर्वतावर इंद्रादि देवाकडून अभिषेक करण्यास योग्य असा होईल. पुष्पमालद्वयाच्या दर्शनामुळे तो यशाचा साठा संपादन करील. चंद्रदर्शन स्वप्नांत झाले असल्यामुळे तो मोहांधकाराचा नाश करणारा होईल. सूर्यदर्शनामुळे होणारा पुत्र कमलरूपी भव्यलोकांना आनंद देणारा होईल. मत्स्ययुगलांचे दर्शन झाले असल्यामुळे मुलाला अनंतसुखप्राप्ति होईल. स्वप्नांत कलश दिसले असल्यामुळे मुलाचा देह १००८ लक्षणांनी युक्त असेल. सरोवरदर्शनामुळे तो लोकांची पिपासा दूर करणारा होईल; आणि स्वप्नांत सिंहासन दिसले असल्यामुळे अंती तो उत्कृष्ठ पद म्हणजे मोक्षपद मिळवील. देवीवमानाच्या अवले कन'वरून असें सिद्ध होते की, तो देवगतींतून येथे जन्माला येईल. नागभवनाच्या दर्शनामुळे तो तीर्थप्रवर्तक होईल. रत्नराशीच्या अवलोकनावरून तो अनंत गुणांचा धारक होईल व स्वप्नांत अनि दिसला असल्यामुळे कर्मक्षय करणारा होईल.' वरीलप्रमाणे स्वप्नफल सिद्धार्थराजानें त्रिशलाराणाला सांगितले त्यामुळे तिला जन्मसार्थक्य झाल्यासारखे वाटले व इतर परिवारालाहि विशेष आनद झाला. मोक्षाधिकारी व धर्मप्रवर्तक असा पुत्र आपल्या पोटी जन्मणार असें ऐकून कोणाला बरें आनंद वाटणार नाही ? . पुढे तो प्राणतेंद्रदेव पुष्पोत्तरविमानांतून च्यवून धवलगजाच्या स्वरूपाने आषाढ शुक्ल षष्ठीच्या दिवशी उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर, चंद्र उन्नतावस्थेला प्राप्त झाला असतां त्रिशलादेवाच्या मुखांत प्रविष्ट झाला. त्याच क्षणी चार इंद्रांची सिंहासनें कंपायमान झाली व त्यावरून तीर्थकरांचे गर्भावतरण झाले हे ओळखून त्रिशलादेवीजवळ आले व दिव्य रत्नालंकार, गंध, पुष्पमाला व अमूल्यवस्त्रे वगैरेंनी तिचा सत्कार त्यांनी केला व थिकल्याणक महोत्सव करून परत देवलोकाला गेले. स्वतःच्या देहकांतीने आकाशाला प्रकाशित करणाऱ्या श्री, ही, धृति, लवणा, बला, कीर्ति, लक्ष्मी व वाक् या आठ देवता वृद्धिंगत होणाऱ्या आनंदासह इंद्राच्या आज्ञेनुसार त्रिशलादेवाजवळ आल्या. मुखांत लक्ष्मी, हृदयांत धृति, शरीरात लवणा, गुणामध्ये कार्ति, बळांत बळादेवी, महत्वामध्ये श्री, भाषणात वाक्देवी व नेत्रांत लज्जा या रीनीने त्या देवतांनी त्रिशलादेवीच्या शरिरांतील यथोचित स्थानीं वास केला. जगाला अद्विर्ताय नेत्राप्रमाणे असलेले प्रभु मातेच्या गर्भामध्ये विराजमान झाले होते, पण ते त्रिज्ञानधारी होते. उदयपर्वताच्या आड बालसूर्य असला तरी त्याला तेजस्वी किरण असतातच. त्या
(६०)
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________
वीरजन्मकल्याणक
प्रमाणेच मातेच्या उदरातहि तीर्थकर त्रिज्ञानधारीच होते. चिखलाचा संपर्कहि नसला म्हणजे पाण्यांत खोलपर्यत बुडालेल्या कमलाच्या देठाला काही त्रास होतो काय ? नाही. त्याचप्रमाणे जिनेश्वराला गर्भात वास करूनहि मुळीच त्रास झाला नाही. त्रिशलादेवीचा देह शुभ्र झाला, जणुं काय वीरभगवानाचें धवल यशच बाहेर पडत होते. जिनेश्वराबद्दलची आपली भक्ति व्यक्त करण्यासाठी कुबेर सुंदर वस्त्र, उटी, पुष्पमाला, रत्नालंकार वगरे घेऊन त्रिशलादेवीची त्रिकाळ पूजा करीत असे. इतर स्त्रियाप्रमाणे त्रिशलादेवीला भलतेसलते डोहाळे झाले नाहीत. कुलाचारानुसार सिद्धार्थानें पूंसवनावधिहि केला.
योग्य कालानंतर सर्व ग्रह उच्चस्थानी येऊन त्यानी लग्न पाहिले असतां, चैत्र १. ॥ १३ स सोमवारी पहाटे चंद्र उत्तराफाल्गुनी नक्षत्रांत असतां, त्रिशलामातेने श्रीभगवानाला जन्म दिला. भगवंताच्या जन्माबरोबर सर्व दिशा प्रसन्न झाल्या व सर्व प्राणिमात्राची अंतःकरणे प्रफुल्लित झाली. आकाश निरभ्र झाले. देव पुष्पवृष्टि करू लागले व दुंदुभिनाद होऊ लागला. त्रैलोक्याचे अद्वितीय स्वामी, संसारभ्रमणांतून जीवाला सोडविणारे, तीर्थकराचे वैभव असलेले बालक जन्मास आल्यामुळे इंद्राची आसनें कंपायमान झाली. अवधिज्ञानाने तीर्थकर जन्म झाला असें ओळखून धंटानाद करीत सर्व देवासमवेत इंद्र आनंदाने व विनतमस्तकानें कुंडग्रामाला आले. बालजिनेश्वराची पूजा करण्याबद्दल देवामध्येहि अहमहमिका मुरू झाली. नानाप्रकारचे रत्नालंकार, उत्तम वेष व सुंदर विमाने यांसह देवांनी सर्व आकाश घेरून टाकले. कुंडग्रामाच्या लोकांना मागे भिंत नसूनहि अंतरालांत देवादिकाची चित्रे कोणी काढली असें आश्चर्य वाटले. इतके ते देव स्तब्धपणे मार्गप्रतीक्षा करीत होते. ज्योतिर्लोकांत सिंहनाद करून चंद्रादिक ज्योतिर्देव गोळा करण्यात आले व ते सौधर्मेद्राला येऊन मिळाले. शंखध्वनीने भवनावासातील चमर वैरोचन वगैरे भवनवासी देव आपल्या परिवारासह सौधर्मेद्राला येऊन मिळाले. दुंदुभिनादानें व्यतरदेव गोळा झाले व ते कुंडपुराला आले. इंद्रादि
देवांनी बालजिनेश्वराचे दर्शन घेतले. नंतर जन्मकल्याणिक महोत्सवाप्रीत्यर्थ : मेरुपर्वतावर अभिषेक करण्यासाठी एक मायावी बालक त्रिशलादेवी राणीजवळ ठेवून इंद्रादि देवांनी जिनबालकाला ऐरावतावर इंद्राणीचे मांडविर ठेवून आकाशमार्गाने मेरूपर्वतावर नेले. मेघगर्जनेप्रमाणे गंभीर व कर्णमधुर वाद्यध्वनीने त्रैलोक्य व्यापून गेलें. किन्नरेंद्र गाणे गाऊ लागले. ईशानेंद्राने जिनबालकावर श्वेत छत्र
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
धरले होते. माहेंद्र व सनत्कुमारांनी चवन्य धरल्या होत्या; चामर, स्फटिकमण्याचा दर्पण, पंखा, कलश, कल्पवृक्ष, पुष्पांच्या माळा व इतर अष्टमंगलद्रव्ये इंद्राण्यांनी घेतली होती. सर्व देव मनोवेगानेच मेरूपर्वतावर जेथें अकृत्रिम जिनालये आहेत . तेथे येऊन पोहोचले. या पांडुकवनांत शंभर योजनें लांब व पन्नास योजनें रुंद आणि आठ योजनें उंच अशा चंद्रप्रकाशाप्रमाणे शुभ्र असलेल्या पांडुक शीलेवर सर्व देव आले. चंद्रकलेच्या आकाराच्या त्या पांडुकीलेवर पांचशे धनुष्य व्यासाचे, अडीचशे धनुष्य उर्चाचे व त्याच्या दुप्पट लांबीचे असें एक सिंहासन ठेऊन त्यावर जिनबालकाला ठेवण्यात आले. सर्व देवांनी जिनमहिमा गाण्यास सुरवात केली. तेजस्वी महारत्नखचित घागरीत क्षीरसमुद्राचे पाणी भरून आणून इंद्रादि देवांनी शंख, नौबत वगैरे मंगलवाद्यांच्या निनादांत जिनबालकाला अभिषेक केला. त्यावळी मेरुपर्वतहि गदगद हालला; कारण जिनेश्वर अनंत बलशाली असतात. त्याच वेळी इंद्रादि देवांनीच जिनबालकाचें वीर असें नांव ठेविलें. अभिषेकानंतर अप्सरा नृत्य करूं लागल्या. जिनबालकाला रत्नमय अलंकारांनी व मनोहर वस्त्रांनी भूषित केले, मंगल द्रव्ये अर्पण करण्यांत आली व इंद्रादिदेवांनी खालील प्रमाणे स्तुति केली. 'हे वीर नाथा : जर तुझी अबाधित जिनवाणी नसती तर भव्यजीवांना या भूतलावर वस्तूचे खरे स्वरूप कसे समजले असते ? सूर्यप्रकाशावांचून कमलें जशी विकसत नाहीत त्याचप्रमाणे जिनेश्वराच्या आगमानाशिवाय भव्यजीवहि प्रफुल्लित होत नाहीत. हे जिनेशा, तेलवातीशिवायचे आपण दीप. आहांत; काठिण्यविरहित चिंतामणि आहांत; सर्परहित चंदनवृक्ष आहांत; उष्णतारहित सूर्य आहांत. क्षीरसमुद्रावरील फेनाप्रमाणे आपले यश धवल आहे.' याप्रमाणे स्तुति करून व मंगलारति पूर्ण करून सर्व देव जिनबालकाला घेऊन कुहग्रामातील सिद्धार्थ राजाच्या प्रासादांत आले.
इकडे कुंडग्रामांतहि प्रभु जन्मल्याची वार्ता हत्तीवरून साखर वाटीत लोकांना विदित करण्यांत आली असल्यामुळे भेटी घेऊन पुरवासी नरनारी व बालके सिद्धार्थाच्या वान्यांत जमली होती. देवांनी प्रथम दिव्यवस्त्रे, अलंकार, पुष्पहार व उटीचे पदार्थ वगरेनी सिद्धार्थराजा व राणी त्रिशला यांचे पूजन केलें, भेटी अर्पण केल्या व नृत्यगायन करून जिनस्तुति करीत करीतच इंद्रादिदव देव. " लोकाला परत गेले. पुरवासी जनांच्या भेटी सिद्धार्थाने घेतल्या व यथोचित दानहि केले. वैशालीनगरीस व इतरत्र वीरजन्माची वार्ता कळविण्यांत आली.
(६२)
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
म्हणाला, हे वर्धमान, दीक्षा घेण्याची वेळ जवळ आली आहे. तपोलक्ष्मी अतिशय उत्कंठित होऊन आपल्याकडे झपाटयाने येऊ लागली आहे. जन्मतःच उत्पन्न झालल्या भशा निर्मल तीन मानांनी हे प्रभो, आपण युक्त आहांत. ज्यांना तत्त्वांचे थोडेबहुत स्वरूप समजले आहे अशाकडून आपणाला मोक्षाचा उपदेश कसा बरे केला जाईल? म्हणून आमचें हें कथन औपचारिकच आहे. हे भगवन् तपश्चरणाने घातिकर्माच्या कुर्ताचा नाश करून व केवलज्ञानाची प्राप्ती करून घेऊन भवभ्रमणाच्या भयाने त्रस्त झालेल्या भव्यजीवांना मोक्षोपाय दाखवून द्या. याप्रमाणे विसी करून देवगण निवन गेला. महावीर स्वामीनी अवधिज्ञानाने आपल्या आयुकर्माचाहि स्थिति जाणली व दीक्षा घेण्याचा निश्चय केला. मातापितरांनी त्यांची मनोवृत्ति प्रथमपासूनच ओळखली होती. विवाहासाठी त्यांना अनेक वेळां आग्रह करण्यांत आला, पण तो त्यांनी जुमानला नाही. (श्वेतांबर ग्रंथानुसार त्यांनी विवाह केला होता व त्यांना एक मुलगीहि झाली होती अशी मान्यता आहे.) तथापि विवाह नाही तर नाही, पण घर सोडून तपश्चर्यला महावीरस्वामी जाणार ही वाता ऐकून मात्र मातापितरांना फार दुःख झाले. हे दांपत्यहि धर्मज होते पण मोहापुढे त्या धर्मज्ञानाचे काही चालेना. महावीरस्वामींच अनंतबल बाळपणींधि दृग्गोचर झाले असूनहि खडतर तपश्चर्येचे त्रास तुझ्याकडून कसे माहन केले जाणार म्हणून त्रिशलादेवी त्यांना विचारू लागली. येथे झाले तरी तपश्चरण चालले आहे; श्रावकांची बारा व्रतें घेतलंच आहेत. म्हणून आम्हाला दुःखांत टाकून तं दीक्षा घेऊन घर सोडून जाऊ नकोस असें मातेचे म्हणणे होते. पण महावीरस्वामींनी तिला खालीलप्रमाणे उत्तर दिले. 'पूज्य मातोश्री, संसार मृगजलाप्रमाणे आहे. मोहाधपणामुळे सांसारिक जीवांना सांसारिक वस्तु मूळ रूपाहून भिन्न दिसतात. ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल त्याने सांसारिक वस्तुसंबंधींचा अनुराग सोडून संन्यस्तवृत्ति धारण केली पाहिजे. दृश्य सांसारिक वस्तु पाण्यावरील बुडबुझ्याप्रमाणे क्षणिक आहेत. राग, शोक, परिताप ही सतत मागे लागलेलीच आहेत. शारीरिक बलाला व सौंदर्याला ती क्षीण करतात, मग वैषियिक सुख तरी कोठून मिळणार मृत्यू तर क्षणोक्षणी मागे लागलेलाच असतो. वेळ भरतांच तो झडप घालतो. मृत्युनंतर जीवाबरोबर त्याच्या कर्माशिवाय दुसरे कांही जात नाही. अशा स्थितीत माते, अरण्यांत जाऊन आत्मध्यानांत लीन होणेच माझें मुख्य कर्तव्य
(६६)
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________
दीक्षाग्रहण व केवलज्ञानप्राप्ती
नाही काय?' महावीरस्वामींच्या या उत्तरावर त्रिशलादेवी काही बोलू शकली नाही; पण तिचा पुत्रमोह काही दूर झाला नव्हता. श्वेताम्बर ग्रंथांतून तर म्हटले आहे की, आईच्याखातर आणखी दान वर्षे दीक्षा घेण्याचे महावीरस्वामींनी पुढे ढकलले. पण नंतर तरी मन घट्ट करून त्रिशलादेवीला दीक्षेची अनुज्ञा महाचीरस्वामींना द्यावीच लागली. आप्तेष्टमित्रांचा निरोप घेऊन, सर्वस्वाचा त्याग करून कुंडग्राम सोडून महावीरस्वामी निघाले. नंतर देवांनी आणलेल्या रत्नखचित पालखीमध्ये प्रभु विराजमान झाले व नागखंडवनांत जाऊन उतरले. तेथे उत्तरेकडे तोंड करून एका स्फटिकशीलेवर बसले. अनंतसिद्धांना नमस्कार करून त्यांनी अंगावरील वस्त्रालंकार काढ़न दान केले. मार्गशीर्ष कृष्ण १० ला वानी परमकल्याणकारी निग्रंथदीक्षा धारण केली. पांच मुठी केशलोच केला. इंद्राने प्रभूचे केस रत्नपालांत घेऊन क्षीरसमुद्रांत नेऊन टाकले. सर्व देवांसमवेत इंद्रानें प्रभूच दीक्षाकल्याणक केले व ते सर्व देवलोकी परत गेले.
महावीरकाली नग्नावस्था ही साधला आवश्यक मानली जात होती व तें यथायोग्यच आहे. नन्न होण्यापूर्वी कामेच्छा तर पूर्णपणे जिंकावी लागतेच, पण याशिवाय देहावरील ममताहि सोडावी लागते व लज्जेचा आणि मानापमानाचा भाग करावा लागतो. म्हणून नग्नावस्था ही साधची एक मोठी कसोटीच आहे यांत शंका नाही. दिगम्बर जैनशास्त्राप्रमाणे श्वेताम्बर व इतर हिंदुशास्त्रांनाहि नग्नावस्था ( दिगम्बरावस्था ) श्रेष्ठ असल्याचे मान्य आहेच; पण ती इतर धर्मशास्त्रांनाहि मान्य आहे. बायबलमध्ये सॅम्युयल १९-२४ मध्ये म्हटले आहे, 'ज्याने आपली वस्त्र फेंकून दिली व दिवसभर तो नम राहिला व नंतर त्याने विचारले की काय ? हा आत्मा पैगम्बरापींच आहे ? '' इसाया २०-२ मध्ये म्हटले आहे, 'प्रभून अमोजचा पुत्र इसा याला म्हटले, पादत्राण व वस्त्रे काढून ठेऊन ये. तसे त्याने केलें व नग्नपणे विचरूं लागला.' महंमदापूर्वी काबाची प्रदक्षिणा स्त्रीपुरुषांना नन्न होऊन करावी लागत असे; तेव्हां अरबांनाहि नमावस्थेचे महत्त्व माहीत होते असे दिसते. स्वर्गाचे राज्य बालकांचे आहे असे बायबलात म्हटले आहे. ज्याला परमार्थ साधावयाचा आहे त्याने बालकाप्रमा
च निर्विकार, निर्मोह, निर्लज्ज व निरामय बनले पाहिजे हे स्पष्ट आहे. बौद्धग्रंथातही दिगम्बरत्वाची स्तुतीच केलेली आहे. दिगंबर होणं मूल, मूर्ख व साधु या तिघांशिवाय कोणालाहि शक्य नाही. मनुष्यमात्राला जोपर्यंत विकार आहेत
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
तोपर्यंत त्याला शरम आहेच. झांकन बेशरमपणे तो कसाहि वागत असेल; पण उघडपणे तसें त्याला वागवणार नाही. पण पापाचरणांत लाज असावी; पुण्याचरणांत ती कशाला ? दिगंबरत्व धारण करावयाचे आहे ते पुण्याचरणासाठी किंवा, पापक्षालनासाठीच. अर्थात् सर्व पापी विचारांचा त्याग केल्याशिवाय दिगम्बरत्व धारण करण्याचे धैर्यच होणार नाही. महावीरस्वामींनी घर सोडल्याबरोबर दिगंबरदीक्षा घेतली. कारण सर्व पापी विचारांचा त्यांनी कधीच त्याग केला होता.
दक्षिा घेतल्यानंतर लौकरच प्रभूना बुद्धि, विक्रिया, तप, बल, औषध, रस व क्षेत्र अशा सात त्र.द्धि प्राप्त झाल्या व मनःपर्यय ज्ञानहि प्राप्त झाले. आतां भगवान महावीर दिगंबरमुनींची कठिण व्रते आचरूं लागले व परीषह सहन करूं लागले. सहा सहा महिन्यांपर्यंतचे उपवास त्यांनी आदरले व पार पाडले. कौल्यिनामक क्षत्रिय जातीचा उल्लेख ग्रंथांतून सांपडतो. दिनिकाय नांवाच्या बौद्ध ग्रंथांतील कोल्यिजातीचे क्षत्रिय रामगांवांत बरेच होते असें महापरिनिव्वानमुत्तन्तांत म्हटलेले आहे. या जातीची राजधानी कुलपुर असावी. येथे आहार घेऊन महावीरस्वामी दशपुराला गेले होते. तेथेहि दृधभाताच्या भिक्षेचा त्यांनी स्वीकार केला. तेथून ते वनांत गेले व बारा प्रकारची त आचरूं लागले. पांच महाव्रतें, पांच समिति, तीन गुप्ती व चौयाशी हजार उत्तरगुण त्यांनी दीक्षा घेतल्याबरोबर धारण केले होते. पुढे ते उज्जयिनी नगरीला गेले होते. त्या नगरीजवळील अतिमुक्तक स्मशानांत ते ध्यानस्थ बसले. असतो भवनामक रुद्राने त्याना बरेच उपसर्ग केले; पण वीरप्रभूनी आपलें शुक्लध्यान मुळीच ढळू दिले नाही. तेव्हां भवरुद्राने त्यांची अतिवीर म्हणून स्तुति केली. उज्जयिन हुन प्रभू कौशंबीला गेले. तेथें चंदनबालेने घातलेल्या भिक्षेनें त्यांनी सहा महिन्यांच्या उपवासाचे पारणे केले. नंतर त्यांनी मौनव्रत धारण करून आपली बारा वर्षांची तपश्चर्या पुरी केली. एकदां कुमारगांवाजवळ ते कायोत्सर्ग करून ध्यानस्थ उभे असतां जवळच्या शेतांतील शेतकऱ्याने बैल सोडले व तो काही कामासाठी जवळच्या खेड्यांत गेला. तेथून बैल चरत चरत भलतीकडेच गेले. शेतकरी परत येऊन पाहतो तो तेथे बैल नाहीत. तेव्हा त्याल अतिशय संताप चढला व महावीरस्वामींना तो त्या बाबतीत विचारूं लागला. त्यांनी मौनधारण केले असल्यामुळे ते उत्तर देऊ शकले नाहीत. पण त्यामुळे
(६८)
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________
दीक्षाग्रहण व केवलज्ञानप्राप्ती
"शेतकऱ्याला त्यांचाच संशय आला व त्याचा राग दुणावला. नंतर गांवांत जाऊन हातोडा व खिळ्यासह दोन माणसांना घेऊन येऊन त्यानें महावीरस्वामींच्या दोन्ही कानांत खिळे ठोकले तरी ते शुक्लध्यानापासून चळले नाहींत. अशी श्वेतांबरग्रंथांतून कथा आहे. दिगंबरग्रंथांतून अनेक उपसर्गाची हकीगत नाहीं. असले भयानक उपसर्ग होण्याइतकी महावीरस्वामींची पूर्वकमें बलवत्तर नव्हती असें म्हणतात. पण असे उपसर्ग त्यांना झाले म्हणून मानले तरी कांहीं कमीपणा येत नाही किंवा शास्त्रमर्यादाहि सुटत नाहीं. त्या शेतकन्याचें हें कठोर कार्य संपतें न संपतें तोंच त्याचे बैल चरत चरत तेथेंच परत आले. तेव्हां त्या शेतकन्याला आपल्या नीच कृत्याबद्दल फार पश्चात्ताप झाला, पण त्याचा आतां काय उपयोग ? पुढील गांवीं गेल्यानंतर लोकांनी त्यांच्या कानांतून ते खिळे काढविले. तेव्हांच्या असह्य वेदना प्रभूंनी सहन केल्या व आर्तिध्यान केलें नाहीं. शेतक-याचें खिळे ठोकण्याचं काम चालू असतां इंद्रानें येऊन त्याचे पारिपत्य करण्याची इच्छा दर्शविली; पण प्रभूती त्याबद्दल नकार दर्शविला. स्वावलंबनाच तपश्चर्या पुरी करावयाची असा त्यांचा निर्धार होता. एकदा ते एका नदीजवळून चालले असतां तेथें एक विषारी सर्प त्यांना आढळला. त्याच्या फुत्कारानेच विषबाधा होत असे म्हणून त्या बाजूला न जाण्याबद्दल गांवकन्यांनी प्रभूंना सांगितलें होतें. पण महावीरस्वामी सरळपणे गेले तो त्या सर्पाजवळच आले. त्यानें एकदम दंश केला व प्रभूंच्या पायांतून दुधासारखें रक्त स्रवू लागले. पुढे त्या महासर्पाला जातिस्मरण झाले व मरून तो उत्तम गतीला गेला.
याप्रमाणे अनेक उपसर्ग श्वेतांबर ग्रंथांतून वर्णिलेले आहेत. त्यांवरून महावीर स्वामींनी किती खडतर तपश्चर्या केली हे दिसून येते. असे अनेक अनुकूल व प्रतिकूल उपसर्ग झाले तरी त्यांचे शुक्कज्ञान चळलें नाहीं हेंच विशेष होय. जसे रौद्रभयानक असे प्रतिकूल उपसर्ग झाले तसे सुंदर युवतीचे गाणे, नाचणें व इतर शृंगार चेष्टादिक अनुकूल उपसर्गहि झाले. पण कोणत्याहि उपसर्गाची बाधा महावीरस्वामींना होऊं शकली नाही. पावसाळ्याचे चार महिने सोडून आठ महिने प्रभु विहार करीत असत. पहिल्या वर्षाचा चातुafe त्यानीं अस्थिकग्रामांत केला होता. दोन चम्पापुरीत व एक पृष्ट चम्पापुरीत केला होता. बाकीचे आठ वैशाली व वणिक ग्रामांत केले होते.
बारा वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर सर्व पूर्वकर्माचा नाश झाला व नवीन ( ६९ )
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
airat द्वारेहि बंद झाली. तेव्हां महावीरस्वामींना केवलज्ञानाची प्राप्ति झाली. एकदां ते ऋजुकलानदीचे कांठीं सालवृक्षाखालील शीलेवर बसले असतां वैशाख शु० | १० स अपरान्हकाली प्रभूच्या घातिकर्माचा नाश होऊन त्यांना केवल - ज्ञान प्राप्त झाले. लगेच इंद्रादि देवांनी येऊन यथास्थित लोकालोकाला एकसमयावच्छेदेंकरून प्रकाशित करणा-या, इंद्रियांची अपेक्षा नसलेल्या, तीर्थंकराच्या दहा विशेष गुणांसहित असलेल्या महावीरप्रभूंना वंदन केलें व समवशरणाची रचना करून दिली. प्रत्येक तीर्थकराचे जसे दिव्य शरीर बनते तसे महावीरप्रभूचेंहि बनले. त्यांचें मान संपले व जिनवाणी वूं लागली. त्यांना अनंतज्ञान, अनंतदर्शन, क्षायिक सम्यक्त, क्षायिक चारित्र, अनंतदान, अनंतलाभ, अनंतभोग, अनंत उपभोग व अनंत वीर्य अशा नऊ लब्धि प्राप्त झाल्या. प्राकार, चैत्यवृक्ष, ध्वजा, वनदेवी, स्तूप, स्तंभ, तोरणसहित मानस्तंभ या वस्तु समवसरणांत असतात व ते तीर्थंकरदेहाच्या बारापट उंच असतें. महावीरप्रभु केवलज्ञानी झाल्यामुळे त्यांच्या ज्ञाननेत्राला सर्व लोकालोकांतील चराचर वस्तु दिसूं लागल्या. ते सर्वज्ञ झाले; त्रिलोकवंदनीय बनले. ज्ञानावरणादि चार घातीकर्माचा क्षय झाल्यामुळे ते सयोगकेवली झाले. त्यांची ज्ञानधारा एक क्षणहि मंद होणे यापुढे शक्य नव्हते. ही अवस्था प्राप्त करून घेतल्यानंतरचेंच जीवन खरोखर सुखानंदकारी होय. तें दिव्य होय; परमोत्कृष्ट होय. जेव्हां प्रभूंना केवलज्ञानप्राप्ति झाली 'तेव्हां लोकालोकांत अलौकिक घटना घडूं लागल्या. आसमंतातील दुर्भिक्ष दूर झाले. भव्यजीवांची वृद्धि झाली. डॉ. विमलचरण लॉ. एम्. ए यांनी या बाबतीत असं लिहिलें आहे की, ' भगवान महावीर सर्वज्ञ, सर्वदर्शी व अनंत केवलज्ञानी म्हणजे सर्वकाळी, सर्व अवस्थांमध्ये व सर्व वस्तूंचे ज्ञान असणारे होते. कोणाची वृत्ति कशी आहे हें ते बरोबर जाणत होते. ते परमविद्धान् होते व शिष्यांचे पूर्वभव सांगत असत. ' केवलज्ञानाची व्याख्या याहून अधिक करणें शक्यहि नाहीं. कारण तीहि इंद्रियगोचर स्थिति नाहीं. इंद्रियांच्या अपेक्षेवांचून होणारे ज्ञान तें केवलज्ञान. मग त्या अवस्थेचें वर्णन इंद्रियें काय करणार : अनंतज्ञान झालेल्या सर्वज्ञांना सृष्टीचें कोडे सुटलेलें असतें. त्यांना अनंतमुख व अनंतवीर्यहि असतें. त्यांच्या भाग्याला काय उणें ! महावीरप्रभूंनी खडतर तपश्चर्येनंतर अशी स्थिति प्राप्त करून घेतली कीं, जीमुळे संसारांत पुन्हां येणें त्यांना जरूर राहिलें नाहीं. आत्म्यावीजी स्वाभाविक परमोच्च स्थिति ती त्यांना प्राप्त झाली. आतां ते कृत्रिमता ( ७० )
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरशासन
कशाला धारण करतील ? हीच स्थिति प्रत्येक आत्म्याला प्राप्त करून घ्यावयाची आहे, म्हणून सर्व भव्यजीवांना ती शक्य तितक्या लवकर प्राप्त होवो असेंच कोणीहि इच्छील.
प्रकरण आठवें.
महावीरशासन श्रीमत्परमगंभीरस्याद्वादामोघलांछनम् ।
जीयात त्रिलोकनाथस्य शासनं जिन-शासनम् ॥ केवलज्ञानप्राप्ती झाल्यानंतर प्रभु महावीरांनी दिव्यवाणीने त्रिकालाबाधित तत्वज्ञानाचा उपदेश भव्यजीवांना करण्यास सुरवात केली. त्या दिव्यवाणीचा अर्थ मानवी भाषेत करून गौतमादि गणवरांनी सांगितला. त्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे. या विश्वात मूल षट् द्रव्ये आहेत ती येणेप्रमाणे-जीव, अजीव, धर्म, अधर्म, आकाश व काल. 'अवस्थान्तरं द्रवतीति - गच्छतीति द्रव्यम्'। ज्याचे रूपांतर होत असतें तें द्रव्य. 'उत्पादव्ययधोव्ययुक्तं स द्रव्यलक्षणम्' उत्पाद म्हणजे उत्पत्ति, धौव्य म्हणजे स्थिति व व्यय म्हणजे नाश असें उत्पत्तिस्थितिलय हे द्रव्याचे लक्षण आहे. 'जीवो उवगो गमओ अमुत्ति कत्ता सदेह परिमाणो । भुत्ता संसारत्थो सिद्धो सो विस्स सोढगई ॥' जीव, (आत्मतत्त्व ) चैतन्यस्वरूप, अदृश्य, कर्माचा स्वतंत्र कर्ता व भोक्ता, स्वदेहपरिमित, संसारी, मुक्त होण्यास लायक व नेहमी ऊध्वंगति असतो. 'सुखदुःखज्ञानं वा हितपरिकर्मचाहितभारुत्वम् । यस्य न विद्यते नित्यं तं श्रमणा वदन्त्यजीवम् ॥ सुखदुःखाचे ज्ञान किंवा हिताविषयी प्रवृत्ति व अहितापासून भीति जेथे कधीच संभवत नाही त्यास अजीव द्रव्य म्हणतात. यास पुद्रलहि म्हणतात. ' स्पर्शरस गन्धवर्णवन्तः पुद्गलाः' स्पर्श, रस, गंध व वर्ण ज्याला आहे ते पुद्गल द्रव्य होय. जीव व अजीव द्रव्यांना गमन करण्यास में सहाय्य करतें तें धर्म द्रव्य होय. त्याची व्याख्या अशी आहे. 'उदयं जहमच्छाणं गमणाणुग्गहयरं हवइलोए।
(७१)
Page #91
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
तहजीव पुग्गलाणं धम्मं दव्वं वियाणेहि ॥' माशास जसें पाणी गमनाला साहाय्यभूत होतें पण प्रेरक नसते तसें धर्मद्रव्य जीव व अजीव द्रव्यांस गमनास उदासीनपणें साहाय्य करते, प्रेरक नसतें. अधर्म द्रव्याची व्याख्या खालीलप्रमाणे आहे. 'द्रव्याणां पुद्रलादीनामधर्मस्थितिकारणम् । छायेव धर्मतप्तानामश्वादीनामिवक्षितिः ॥ ' घामेजलेल्या व उन्हाच्या तापाने पोळलेल्या जीवांच्या स्थितीस ज्याप्रमाणे सावली कारणीभूत होते त्याप्रमाणें अधर्म द्रव्य, जीव व अजीव द्रव्यांच्या स्थितीला उदासीनपणें कारणीभूत होते. त्यांच्या गतीला प्रत्यक्ष erseळा करीत नाहीं. ' अवगासदाणजोग्गं जीवादीणं वियाण आयासं । जेन्हं लोगागास अल्लोगागासमिदि दुविहं ।' जीव व अजीव द्रव्यांना अवकाश देण्यास जें योग्य आहे तें आकाश द्रव्य होय. लोकाकाश व अलोकाकाश असे त्याचे दोन भेद आहेत. पांची द्रव्यांना अवकाश देणारें तें लोकाकाश व त्याचे पालकडे असलेले अलोकाकाश. पहिले परिमित आहे तर दुसरें अनंत आहे. ' दव्वपरिवहरूवो जो सो कालो इवेह ववहारो । परिणामादि लक्खो वट्टण लक्खोय परमहो । ' जे द्रव्य जीवादि द्रव्यांचें परिणमन करण्यास सहाय्यभूत होतें तें कालद्रव्य होय. द्रव्याचे पर्याय पालटण्यास कारणीभूत होणारा समय तो व्यवहार काल व त्यांच्या वर्तनाला किंवा क्रियेला जो आधार तो परमार्थकाल होय. वेळेतील तारतम्यास परिणमन म्हणतात, व पर्यायांच्या अस्तित्वाच्या अनुभवास वर्तना म्हणतात.
जीव, अजीव, पुण्य, पाप, आसव, संवर, बंध, निर्जरा व मोक्ष असे नऊ पदार्थ आहेत. जीव म्हणजे आत्मतत्व व अजीव म्हणजे जडतत्व. शुभास्रव म्हणजे पुण्य व अशुभास्रव म्हणजे पाप असे आश्रवाचेच दोन भेद असल्यामुळे हे दोन निराळे पदार्थ मानलेले नाहीत. गुणभद्राचार्यानी म्हटले आहे ' परिणाममेव कारणमाहुः खलु पुण्यपापयोः प्रज्ञाः ॥ कायवाङ्मनः कर्मयोगः स आस्रवः । कायावाचामनेंकरून जी कर्मे घडतात तो आस्रवयोग म्हणजे बद्ध आत्मतत्वांत ज्यामुळे बरेवाईट परिस्पंदन किंवा स्फुरण होतें तो. ' आत्मप्रदेशपरिस्पन्दो योगः शुभाशुभकर्मागमद्वाररूपः आस्रवः ' कर्मपुद्गलांच्या आगमनास अनुकूल अशी जीवाची क्रिया म्हणजे आस्रव होय. ' आसमन्तात् स्रवतीति तीति आस्रवः' असें वचन आहे; तेव्हां आसव म्हणजे शुभाशुभ कर्मा द्वार होय. ' आस्रवनिरोध लक्षण: संबर: ' कर्मपुद्गलांच्या प्रवेशाचा निरोध करणें
आगच्छ
( ७२ )
F
Page #92
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
विरहदुःख, चिंता, प्रखर विषयाभिलाषा व तळमळ होय. रौद्रध्यान म्हणजे कषायतीव्रता. अर्थात् हिंसा, असत्य, स्तेय वगैर पातकांची अभिरुचि; मत्सर, हेवा किंवा कोणाचेंहि बरे न पाहवणे. धर्मध्यान म्हणजे चांगल्या व शुद्धविषयांचें चिंतन आणि शुक्लध्यान म्हणजे आत्मध्यान किंवा आत्मरति. शेवटी मुनाने समाधिमरण साधावें. अशा मरणास संन्यसन् ( सन्यासमरण) किंवा सालेखना म्हणतात. उपवास करून, कायोत्सर्ग राखून व आत्मध्यानी मन होऊन अंतकालपर्यंत देह असून विदेहावस्थेत राहणे म्हणजेच सल्लेखना होय. या संन्यसनव्रताने किंवा समाधिमरणाने उत्तम गति प्राप्त होते.
अन्त्यि , अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचित्व, आस्रव, संवर, निर्जरा, लोक, बोधिदुर्लभ व धर्म या बारा अनुप्रेक्षा होत. अनुप्रेक्षा म्हणजे भावना चितवन, विचार किंवा निदिध्यास होय. दह व तद्विषयक व्यवहार अनित्य आहेत असा विचार करणे ही अनित्यानुप्रेक्षा होय. धर्माचरणाशिवाय आपणांस दुसरा खरा आसरा नाही हे जाणणे म्हणजे अशरणानुप्रेक्षा होय. जन्ममरणांच्या अनंत फेयांमुळे हा पंपच मागे लागलेला आहे व तो दुखमय आहे असे चिंतणे ही संसारानुप्रेक्षा होय. आपण आलों एकटे, जाणार एकटें व आपल्या कर्मापुरतें आपण एकटेच जबाबदार आहोत याचा विचार करणे म्हणजे एकत्वानुप्रक्षा होय. आत्मा व देहादिक अगदी भिन्न आहेत हे ओळखणे ही अन्यत्वानुप्रेक्षा होय. देहाच्या अंमगलतेचा व पातकांच्या अनिष्टपणाचा विचार करणे म्हणजे अशुचित्वानुप्रेक्षा होय. मिथ्यात्व, कषाय, अविरति, प्रमाद व योग या पांच बंधनकारक कारणांमुळे होणाऱ्या आस्रवास दुःखमूळ समजून, सद्विचार, सदाचार व सदुच्चार राखण्यास झटणे ही आस्रवानुप्रेक्षा होय. नव्या बंधनांनी आत्मा बद्ध न व्हावा म्हणून उपाय योजणे ही संवरानुप्रेक्षा होय. नवीन बंधनकारक कमें घडत नसली तरी प्रारब्धकर्माचे भोग भोगणे बाकी असतेच. त्यांचा नाश करण्याचा उपाय योजणे ही निर्जरानुप्रेक्षा होय. हे जग अनाद्यनंत आहे व ते स्वयंभू आहे वगैरे प्रकारचा या इह लोकासंबंधींचा विचार करणे यास लोकानुप्रेक्षा म्हणतात. रत्नत्रयीस बोधी म्हणतात. ही रत्नत्रयी जीवाचा स्वभाव असला तरी वैषयिक आकर्षणामुळे ती दुर्लभ झालेली असते. ती पुन्हां प्राप्त कशी होईल किंवा जीवात्म्यांत प्रगट होईल याचा विचार करणे म्हणजे बोधिदुर्लभानुप्रेक्षा होय. . जिनद्रभगवानप्रणित दशलाक्षणिक व रत्नत्रयमय धर्मच आत्म्याचा
(७६)
Page #93
--------------------------------------------------------------------------
________________
महावरिशासन
स्वाभाविक धर्म होय. त्याचेच पालन केलें असतां आत्मकल्याण होईल असा विचार करणें ही धर्मानुप्रेक्षा होय. या बारा अनुप्रेक्षांचा प्रत्येक भव्यजीवानें विचार केला पाहिजे.
मोह व योग यांच्या कमी होण्यानें व नाशानें रत्नत्रयमय आत्म्या - च्या शुद्धतेची जी तारतम्यरूप विशिष्ट अवस्था तिला गुणस्थान म्हणतात. हीं गुणस्थानें चौदा कल्पिलीं आहेत. पहिले मिथ्यात्व गुणस्थान होय. ही मिथ्यात्वी जीवाची अवस्था होय. अशा जीवास हिताहित व बरेवाईट उमजतच नाहीं. व त्यास सम्यक्त्वाची रुचीच. नसते. दुसरें सासादन गुणस्थान होय. सम्यक्त्वापासून च्युत होऊन जेव्हां जीव मिथ्यात्व गुणस्थानास जाण्यास प्रवृत्त होतो तेव्हां त्या अवस्थेस सासा - दन म्हणतात. ज्या गुणस्थानावरील जीवास सम्यक्त्वी व मिथ्यात्वी असे दोन्ही तऱ्हेचे परिणाम होतात त्यास मिश्र म्हणतात. चवथें गुणस्थान असंयत किंवा अविरतसम्यग्दृष्टि होय. या अवस्थेच्या जीवास सम्यक्त्वाची प्राप्ति झालेली असते, पण त्याच्याकडून व्रताचरण होत नसतें. पांचवें संयतासंयत किंवा देशविरत गुणस्थान होय. या अवस्थेतील जीवास सम्यक्त्वप्राप्ति झालेली असते व श्रावकाची व्रतेंहि तो पाळतो. सहावे गुणस्थान प्रमत्तसंयत किंवा विरत होय. या अवस्थेतील जीव मुनित्रतें पाळीत असतो; पण त्याचे हातून क्वचित् प्रमाद घडत असतात. सातवें अप्रमत्तविरत किंवा संयत गुणस्थान होय. या गुणस्थानावरील मुनींचे हातून प्रमाद घडत नाहींत. आठवें अपूर्वकरण गुणस्थान होय. या स्थानावरील मुनींच्या कर्मबंधाचा नाश झपाट्याने होत असतो.. अशी स्थिती त्यानें पूर्वी कधीही अनुभवलेली नसते. नववें गुणस्थान अनिवृत्तीबादरसापराय किंवा अनिवृत्तिकरण होय. या स्थानावरील जीव प्रतिक्षणी झपाट्याने शुद्ध होत जातो. दाहवें सूक्ष्मसांपराय गुणस्थान होय. या स्थानावरील जीवाचे कपाय सूक्ष्म झालेले असतात. अकरावें उपशांतमोह किंवा उपशांतकषायवीतरागछद्म स्थगुणस्थान होय. या स्थानावरील जीवास मोहनीय कर्माच्या उदयामुळे पुन्हा पतितावस्था प्राप्त होण्याचा संभव असतो, तो सहाव्या किंवा सातव्या गुणस्थानावर पुन्हा जातो. बारावें क्षीणमोह किंवा क्षणिकषायवीतरागछद्मस्थगुणस्थान होय. या अवस्थेतील जीवाची ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय व अंतराय अशीं चार कर्मों समूळ नाश (७७)
Page #94
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
पावलेली असतात. त्याची चित्तवृत्ति स्फटीक मण्याच्या पात्रांतील पाण्याप्रमाणे अत्यंत निर्मळ व स्थिर असते. तेरावें सयोगकेवली गुणस्थान होय. काययोगाशिवाय इतर सर्व योग नाहीसे झाल्यामुळे नवा कर्मबंध नसतो व प्रारब्धकर्माचाहि समूळ नाश झालेला असतो. ही स्थिति जीवनमुक्ताची होय. चौदावें गुणस्थान अयोगकेवली होय. हे गुणस्थान प्राप्त झाले की, पांच निमिपांतच काययोगहि नाहीसा होऊन मोक्षप्राप्ति होते. चौदा गुणस्थाने ओलांडून गेलेला (जीव ) तीन लोकांच्या अग्रभागी सिद्धशीला म्हणून स्थान आहे तेथे जातो व फिरून परत येत नाही. या सिध्दात्म्यास सम्मक्त्व, अनंतज्ञान, अनंतदर्शन, अनंतवार्य, सूक्ष्मत्व, अवगाहनत्व, अगुरुलघुत्व व अव्याबाधत्व असे हे आठ गुण प्राप्त होतात. याप्रमाणे क्रमाक्रमाने चौदा गुणस्थानांवरून आत्मा उध्वगमन करतो.
जिनशासनाच्या न्यायपद्धतीला स्याद्वाद म्हणतात. या पद्धतीमुळे कोणत्याहि वस्तूचे योग्य स्वरूप अविच्छन्नपणे, स्पष्टपणे व अबाधितपणे दिसून येते. या पद्धतीने केलेली व्याख्या घोटाळा उत्पन्न करीत नाहीं; कारण या पद्धतीमध्ये प्रत्येक वस्तूचा विचार सर्व दृष्टीनें-स्वकीय व परकीय-केला जातो. बाराव्या शतकाचे शेवटी झालेले हेमचंद्रमरी यांनी आपल्या अन्ययोगव्यवच्छेदिकेत म्हटले आहे की, 'हे भगवन् , पर्यायापेक्षेने विचार न करता केवळ एखाद्या वस्तूचा समग्रपणे विचार करू लागलो तर ती वस्तूच मृल द्रव्य आहे असे वाटते. अन्वयापेक्षेने विचार करावयाचे सोडून एखाद्या पर्यायाचाच विचार करूं लागल्यासहि तो पर्याय मूल द्रव्य होय असे वाटते; परंतु सकल व विकल या अपेक्षाभेदाने सात तन्हेने विचार करण्याची विद्वन्मान्ध पद्धत हे प्रभो, तूंच मात्र दाखवून दिली आहेस.' प्रत्येक द्रव्य अनंतधर्मसमुदायात्मक असल्यामुळे ते अमुक एकाच प्रकारचे आहे असे म्हणणे अयुक्तिक होय. त्या द्रव्याच्या अनेक प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे इतकेच म्हणता येईल. ही गोष्ट दाखविण्याकरितांच ' स्यात् ' या शब्दाची योजना आहे. स्यात् म्हणजे कथंचित किंवा एका दृष्टीने हा स्याद्वाद सात वाक्यांनी केला जातो म्हणून त्यास सप्तमगीनय असेहि म्हणतात. 'एकत्रवस्तुनि एकैक धर्मपर्यनुयोगवशात् अविरोधेन व्यस्तयोः समस्तयोश्चविधिनिषेधयोः कल्पनयास्यात्का. रांकितः सप्तवा वाक्प्रयोगः सप्तभंगी'. एखाद्या वस्तूबद्दल परस्परविरोध न
(७८)
Page #95
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरशासन
येतां एका दृष्टीनें व सर्व दृष्ट्या एकेक गुणधर्माचा सात तऱ्हेने केलेला काल्पनिक विधिनिषेध म्हणजे सप्तभंगी होय. कोणत्याहि वस्तूचा विचार अपेक्षेनें २ करावयाचा असतो. द्रव्य, क्षेत्र, काल व भाव या त्या चार अपेक्षा होत. ही चर्चा करतांना पुन्हां स्वकीय चतुष्टय व परकीय चातुष्टय अशा दोन दृष्टीनें विचार करावा लागतो. स्तभंगीचा स्यादस्ति हा पहिला प्रकार होय. हे अस्तित्व स्वकीय चतुष्टयाच्या अपेक्षेने ठरविण्यांत येतें. स्यान्नास्ति हा दुसरा प्रकार होय. हैं नास्तित्व वरील वस्तूंचेंच पण परकीय चतुष्टयाच्या अपेक्षेनें ठरविण्यांत येते. तिसरा प्रकार स्यादस्ति च नास्ति च होय. स्वचतुष्टयानुसार आहे पण परचतुष्टयानुसार नाहीं असा एकसमयावच्छेदे करून निकाल या प्रकारांत ठरविण्यांत येतो " स्यादव कव्यम् ' हा चौथा प्रकार होय. एकदम स्वकीय व परकीय चतुष्टयानुसार एकच उत्तर देणे अशक्य होय असे हा प्रकार दाखवितो. स्यादस्तिचावक्तव्यम् हा पांचवा प्रकार होय. स्वकीय चतुष्टयानुसार वस्तु आहे पण स्वकीयपरकीय चतुष्ट्यानुसार सांगणे अशक्य आहे ही गोष्ट हा प्रकार दाखवितो. साहवा प्रकार स्यान्नास्तिचावक्तव्यम् हा होय. परकीय चतुष्टयानुसार नाहीं व स्वकीय चतुष्टयानुसार सांगणें अशक्य ही गोष्ट हा प्रकार दाख वितो. स्यादस्तिनास्तिचावक्तव्यम् हा सातवा प्रकार होय. स्वकीय व परकीय चतुष्टयानुसार क्रमाने अस्तित्व व नास्तित्व सांगणे व एकदम तीं दोन्ही सांगणे अशक्य आहे ही गोष्ट हा प्रकार दाखवितो. अनेके अन्ताः धर्माः यस्मिन् भावे सः अयं अनेकान्तः । ज्यामध्ये अनेक धर्माचा उल्लेख केला जातो त्यास अनेकान्त म्हणतात, म्हणून स्याद्वादास अनेकांतवाद असेंहि नांव आहे.
नय व प्रमाण या दोन अपेक्षेनेंहि प्रत्येक वस्तूबद्दल चर्चा करतां येते. प्रमाणापेक्षा म्हणजे सकलादेश व नयापेक्षा म्हणजे विकलादश. एखाद्या वस्तूबद्दल एकदम अभेद दृष्टीनें म्हणजे अनेक गुणधर्मीकडे किंवा पर्यायांकडे लक्ष न देता विचार करणें म्हणजे सकलादेश किंवा प्रमाणापेक्षा होय, व एखाद्या वस्तूच्या एकेक पर्यायाचा व गुणाचा अनुक्रमानें विचार करणें म्हणजे विकलादेश किंवा नयापेक्षा होय. एखाद्या वस्तूच्या कोणत्याहि पर्यायाचा किंवा गुणाचा निश्चय - ज्यामुळे होतो त्यास नय म्हणतात. नैगम, संग्रह, व्यवहार, ऋजुसूत्र, शब्द, समभिरूड व एवंभूत असे सात नय आहेत. अभेदभावाचे ज्ञान करून देणारा किंवा सामान्य धर्म निराळा व विशेष धर्म निराळा आहे असें ज्यामुळे कळतें तो ( ७२ )
Page #96
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
नैगमन होय. अस्तित्व भावनेस न सोडता हें जग आपापल्या भावनेनुसार चाललें आहे; पण अस्तित्वभावच मुख्य धरून सर्व जगाकडे एकाच दृष्टीनें पाहप्यास संग्रहनय शिकवितो. त्याच सत्तेस प्रत्येक वस्तूमध्यें भिन्नाभिन्न रूपानें पाहून वागण्यास व्यवहार-नय शिकवितो. या भिन्न भिन्न वस्तूंच्या तात्कालिक स्वरूपाकडेच तेवढे ऋजुसूत्रनय लक्ष देतो. लिंग, संख्या वगैरे भेद शब्दनय दाखवितो. या भिन्न भिन्न वस्तूकडे संज्ञेच्या दृष्टीने पाहण्यास समभिरूढनय शिकवितो. वस्तु एकाच शब्दानें नेहमीं वाच्य होत नसते. अवस्थांतरानुसार नांवेंहि बदलतात ही गोष्ट एवंभूतनय दाखवितो. या सात नयांचा योग्य उपयोग केल्यास सम्यग्ज्ञान होते; पण विपरीत उपयोगानें मिथ्यात्व उत्पन्न होतें. नैयायिक व वैशेषिकांनीं नैगमनयाचा, सांख्य व अद्वैत्यांनी संग्रहन्याचा, चार्वाकांनी व्यवहारनयाचा, बौद्धांनी ऋजुसूलनयाचा आणि शब्द, समभिरूढ व एवंभूत नयांचा वैय्याकरणी वगरेन दुरुपयोग किंवा एकांतिक उपयोग करून मिथ्यात्व वाढविले आहे व तत्त्वज्ञानांत घोटाळा माजविला आहे. या एकांतिक उपयोगासनयाभास म्हणतात. कारण ते कांहीं अंशांनी कबूली देऊन इतर अंशांचा पूर्ण निषेध करतात. पण नयाचा उपयोग एखादा अंश ग्रहण करून बाकीच्या अंशाबद्दल उदासीन राहूनच करावयाचा असला तरी ते इतर अंश विचारांत घ्यावे लागतात.
याप्रमाणें हें वीरशासन आहे. ते येथवर थोडक्यांत सांगितलें आहे. प्रारंभींच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे जिनशासन गभीर आहे व स्याद्वाद हाच त्याचा विशेष आहे. त्रैलोक्यनाथ महावीराच्या या शासनाचा नेहमीं विजयच होणार. कारण तें सावैगिक, परिपूर्ण व शुद्ध आहे.
| g
( ८० )
}
Page #97
--------------------------------------------------------------------------
________________
एकादश गणधर व क्षात्र शिष्यगण.
प्रकरण नववें. एकादश गणधर व क्षात्र शिष्यगण.
त्रैकाल्यं द्रव्यपट्कं सकलगणितगणाः सत्पदार्थान चैव । विश्वं पंचास्तिकायव्रतसमितिविदः सप्ततत्वानि धर्मः । सिद्धे मार्गस्वरूपं विधिजनितफलं जीवषदकायलेश्या । पतान्यः श्रद्धदाति जिनवचनरतो मुक्तिगामी सभव्यः ॥
केवलज्ञानप्राप्ति झाल्यानंतर मागील प्रकरणांत सांगितलेल्या जिनशासनाचा प्रचार करण्यासाठी महावीरस्वामी विदारावर निघाले. संसारपरिभ्रमणकारक अष्टकमीचा उच्छेद त्यांनी केला होता. केवलज्ञानामुळे लोकालोकांचे पूर्णस्वरूप ते ओळखीत होते. आपणाला जो अनुभव आला तोच इतर भव्य जीवांनाहि यावा म्हणून तसा उपदेश देण्यासाठीच ते परम कारुण्यभावानें आतां विहार करीत होते. गेली बारा वर्षे जो संचार त्यांनी केला तो स्वात्मोन्नतीसाठी होय. आतां मोक्षपाती होईपर्यंत त्यांनी जो विहार केला तो परोपकारासाठी होय. मागील विहाराप्रमाणेच या विहारांतहि ते चातुर्मासांत एके ठिकाणीं वास्तव्य करीत. पूर्व विहारांत त्यांना तपश्चय करावयाची असल्यामुळे अनेक उपसर्ग सहन करावे लागले होते; पण केवलवानप्राप्ती झाली तेव्हां त्यानीं सर्व कर्माचा क्षय केलेला असल्यामुळे मुखदुःखात्मक फलें भोगणे आतां त्यांना आवश्यक नव्हते. आतां त्यांना अव्याबाध सुखांत निर्विकारपणे राहूनच आयुकर्म संपवा - वयाचे होते. हरिवंशपुराणांत जिनसेनाचार्यांनी लिहिल्याप्रमाणें काशी, कौशल, कोसल, कुसंध्य, अवष्ट, साल्व, त्रिगर्त, पंचाल, भद्रकार, पाटच्चर, मौकमत्स्य, कनीय, वृकार्य, सूरसेन, कलिंग, कुरुजांगल, कैकेय, अत्रेय, कांबोज, वाल्हीक, यवनवृति, सिंधु, गांधार, सौवीर, सूर, भीरु, दशेरूक, वाढवान, भारद्वाज, क्वाथतोय, जार्ग, काणे, प्रच्छाल, वगैरे अनेक देशांत विहार करून महावीर - स्वामींनी धर्मप्रचार केला.
याप्रमाणे विहार करीत असतां ते अशा एका ठिकाणी गेले कीं, जेथें बरेच ब्राह्मण यज्ञसमारंभासाठी जमले होते. तेथें इंद्रानें अग्रभागी दिलेला श्लोक ( ८१ )
६
Page #98
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
विद्याध्ययनांतच रत असत. ते सम्राट श्रेणिकाबरोबर महावीरतीर्थकरांच्या समवसरणांत गेले होते. तेव्हांच त्यांना वैराग्य उत्पन्न झाले. ते गादीचे वारस युवराज असल्यामुळे त्याचे हे वळण कोणालाहि आवडेना. तेव्हां त्यांनी मुनिदक्षिाच घेऊन टाकली. बरीच वर्षे तपश्चर्या करून शेवटी त्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली.
श्रोणिकाचे दुसरे पुत्र बारिण हेहि मुनी झाले. तारुण्यावस्थेतच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. त्याचे दर्शन च चारित्र फारच उच्च दर्जाचे होते. कुमारवारिषेण हे राजवाडा सोडून रोज जंगलांत जाऊन सामायिक करीत असत. एकदां प्रोषधोपवास घेऊन ते जंगलांत रात्री सामायिक करीत बसले होते. राजगृहीतील विद्युत् नांवाचा एक गृहस्थ दत्तशेटच्या घरांतून एक रत्नहार चोरुन भाणून वेश्येच्या घरी घेऊन चालला होता; ते कोतवालाने पाहून विद्युतचा पाटलाग केला. विद्युत गावाबाहेर पळत सुटला. वाटेत ध्यानस्त बसलेला इसम पाहून त्याचे अंगावर तो हार टाकून विद्युत पुढे पळून गेला. राजदूत पाठलाग करीत येतच होते. त्यांनी हार घेऊन ध्यानस्थ बसलेला इसम पाहिला व तोच चोर म्हणून त्याला पकडून नेले. या घोर अपराधाबद्दल त्या इसमाला फाशीची शिक्षा द्यावी, असा हुकूम सुटला. त्याप्रमाणे वारिषेण राजपुत्रालाच फांसाकडे नेण्यांत आले; पण वारिषेणने काही प्रतिकार केला नाही. त्याच्यावर उगारलेली तलवार पुष्पहार झाली. तेव्हां चांडाळाला विचार पडला व अधिक चौकशी झाली. फांसावर देण्यास काढलेला इसम वारिषेण राजपुत्र आहे असे पाहून सर्वाना अचंबा वाटला व भीतिहि उत्पन्न झाली. पण वारिपेणानी कोणालाहि शासन केले नाही, उलट आपणच मुनिदीक्षा घेऊन राजगृहनगरी सोडून चालते झाले. महावीरतीर्थकरांचे समवसरणांत वारिषण मुनीहि गेले होते. इतरांना मोक्षमार्गावर आणण्यांत ते फार चाणाक्ष होते व स्वतःहि मोक्षाला गेले.
राजगृहनगरीच्या या राज्यघराण्यांतील संतति एकापेक्षा एक चारित्रवान जिच्यामुळे निघाली त्या चेहटनेचे माहेर तर जैनधर्मानुयायी फार पूर्वीपासून होते. चेटक राजाच्या घराण्यांर्ताल संततीहि धर्माद्धारकच निघाली. तीर्थकरमाता त्रिशलादेवी हि चेटकराजाचीच पुत्री. त्याची सर्वात लहान मुलगी चंदनाहि अर्जिकांची नायिका म्हणून जैनशास्त्रांत प्रख्यात आहे. एकदा ती बगि
(८६)
Page #99
--------------------------------------------------------------------------
________________
एकादश गणवर व क्षात्र शिष्यगण.
चांत खेळत असतो तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन एका विद्याधराने तिला विमानांतून नेली. पण पुढे विद्याधरीच्या भयामुळे त्यानें चंदनेला वाटेंतच जंग: लांत सोडून दिली. तेथे एका भिल्लानें तिला घेऊन कौशांबी नगरीतील शेठ वृषभसेनाला विकून टाकली. शेठाणी सुभद्रेला तिचें रूपलावण्य पाहून असूया उत्पन्न झाली व तिनें तिला तळघरांत कोंडून ठेविली. पण चंदनबालेच्या पुण्योदयामुळे महावीरस्वामी सहा महिन्यांच्या उपवासाचे पारणे करण्यासाठी कौशां बीला आले असतां आपल्या अभिग्रहानुसार त्यांनी चंदनबालेकडून आहार घेतला. त्यामुळे तिचे नांव गांवभर झालें. तिला राजवाड्यांत नेण्यांत आलें. चेटकाची एक मुलगी कौशांबीच्या राजाला दिली होती. तिनें आपल्या लघुभगिनीला तात्काळ ओळखले. मृगावती राणीजवळ कांहीं दिवस राहून नंतर चंदनवाले आर्थिकेची दीक्षा घेतली व तो महावीर तीर्थकरांच्या समवसरणांत येऊन दाखल झाली.
राजपुरीनगरीत सत्येश्वर नांवाचा राजा राज्य करीत होता. तो इतका विषयासक्त होता की सर्व राज्यकारभार काष्टांगार मंत्र्यावर सोपवून तो विजया राणीशी नेहमी रममाण होत असे. राणीला एक दुष्ट स्वप्न पडलें. त्यावरून आपला खून होणार असे तिला कळून आले. तेव्हां सत्यंवर राजानें एक विमान तयार करून तें राणीला चालविण्यास शिकविले जेर्णेकरून आपति आली असतां आकाशांत उडून जाता येईल. काष्टांगाराला पुढें दुष्टबुद्धि सुचली व राजाला मारून आपणच राज्योपभोग भोगण्याचे त्याने ठरविलें. म्हणून सर्व सैन्य त्यानें सत्यंवर राजाविरुद्ध पाठविलें. सत्यंधराने विजयाराणीला विमानांत बसवून पाठवून दिली व आपण लढता लढतां मरून गेला. तें विमान स्मशानांत येऊन उतरलें. तेथे गंधोत्कटशेट आपल्या पुत्राची उत्तरक्रिया करण्यास आला होता. विमानांत विजयाराणी प्रसूत झाली होती. तिनें तो पुत्र स्मशनांत ठेवला व फिरून विमानांतून उडून गेली व पुढे तपस्त्र्यांच्या आश्रमांत राहिली. इकडे स्मशानांत पडलेलें तान्हें मूल पाहून गंधोत्कट रोटने नेऊन ते आपल्या पत्नीस दिले. तिनें त्या तान्हुल्याला पुत्रवत् प्रेमाने वाढविले. त्याचे नांव जीवंधर ठेवण्यांत आलें होतें. आपल्या बाललीलांनीं जीवंधरानें शेठ व शेठणीला पुष्कळसें रमविलें. पुढें युवावस्था प्राप्त झाल्यानंतर पुष्कळ विद्याध्ययनहि केलें. गांधार देशाची राजकन्या गंधर्वदत्ता इच्याशीं जीवंधरावें लग्नहि झालें. जीवंधर
(८७)
Page #100
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
वैश्यकुमार मानला गेला असून वीणावादनाचा स्वयंवरांतील पण जिंकल्यामुळेंच त्याला क्षात्रकन्येनें वरलें होतें. राजपुरीत सुरमंजरी व गुणमाला अशा दोन क्षात्रकुमारी होत्या. त्यांना हत्तीच्या तावर्डीतून सोडवून जीवदान दिल्यामुळे मातापित्यांनी त्या दोघी जीवंधरला अर्पण केल्या. पण हा हत्ती होता काष्टागाराचा. त्यानें हत्तीला जखम करणाऱ्याचे शीर तोडण्याचा हुकूम केला. त्याप्रमाणें जीवंवराला वधस्तंभाकडे नेण्यांतहि आले. पण यक्षाच्या साहाय्यानें जीवंधर जिवंत राहिला व चंद्रोदय पर्वतावर गेला. चंद्राभा नगरीचा राजा धनपति यानें आपली पुत्री पद्मा जीवंवराला दिली. कारण त्याने तिला चावलेल्या सापाचे विष उतरून जीवदान दिलें होतें. तेथून जीवंधर क्षेमपुरी नगरीला गेले व ज्योतिष बरोबर जुळल्यामुळे तेथील राजाने आपली पुत्री क्षेमश्री जीवधराला दिली. तेथून जीवंधर हे माभा नगरीला गेले. तेथील राजपुत्रांना त्यानें धनुर्विद्या शिकविल्यामुळे राजा दृदृमित्राने आपली कन्या कनकमाला जीवधराला दिली. येथें गंधोत्कट शेटचे पुत्र नंदाढ्य व पद्मास्य त्याला भेटले. तेथून जीवंधर परत राजपुरीला आले. सागरदत्त शेठनें आपली मुलगी विमला त्यांना दिली. धरणीतिलका नगरीच्या राजाने लावलेल्या स्वयंवरांत चंद्रकयंत्राचें तीन वराह छेदून जीवंवराने लक्ष्मणा राजकन्येशी विवाह केला. शेवटी काष्टांगाराचा खून करून जीवंधराने वडिलोपार्जित राज्यदि परत मिळविलें. विजयाराणीला तापसाश्रमांतून आणण्यांत आले. पण तिनें कांहीं दिवसांनंतर आर्थि केची दीक्षा घेतली. जीवंधरहि एकदां आपल्या आठ राण्यांशी क्रीडा करीत असतां वैराग्य उत्पन्न होऊन सत्यंधरावर राज्यकारभार सोपवून महावीर तीर्थकरांच्या समवसरणति आले व दीक्षा घेऊन महान तप केलें. आणि शेवटीं त्यांनी मोक्षहि प्राप्त करून घेतला.
((.८८ )
Page #101
--------------------------------------------------------------------------
________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
प्रकरण दहावे. भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
- ::बौद्धधर्माचे प्रवर्तक म. गौतमबुद्ध हे भगवान महावीर तीर्थकरांचे समकालीन होत. त्यांचा काळ इ. स. पू. ६२३ ते. इ. स. पू. ५४३ असा एकमताने आतां ठरला आहे. भगवान महावीरांचा काल जुन्या मताप्रमाणे इ. स. पू. ५९९ ते इ. स. प. ५२७ व आम्ही मागील एका प्रकरणांत आधारपूर्वक सिद्ध केल्याप्रमाणे इ. स. पू. ६१७ ते इ. स. पू. ५४५ ठरतो. कोणताहि काल धरला तरी म. बुद्ध भगवान महावीरांचे समकालीनच ठरतात. तेव्हां भगवान महावीर व म. वुद्ध या दोघांचा सर्व दृष्टीने तुलनात्मक विचार करणे अवश्य आहे. या बाबतींत गैरसमज इतका माजलेला होता की, पाश्चिमात्य संशोधक दोन्ही विभूतींना एकच समजू लागले होते; पण वैदिक ग्रंथांतून दोन्ही व्यक्तींचा व त्यांच्या उपदेशाचा स्वतंत्र उल्लेख असलेला पाहून पाश्चात्य विद्वान या दोन विभूति भिन्न आहेत असे मानूं लागले. पण जैनधर्म बौद्धधर्मातून निघाला असे विपरीत मत प्रतिपादूं लागले. पौर्वात्य विद्वान वैदिकधर्मीतूनच बौद्ध व जैन धर्म फुटून निघाले असेहि मानतात. जैनधर्माचे प्राचीनत्व आम्ही प्रारंर्भाच्या प्रकरणांत सिद्ध केलेच आहे. आतां जैनधर्माचा परिणाम बौद्धधर्मावर कितपत झाला आहे तें या प्रकरणांत दोन विभूतींची तुलना करतांना पाहूं.
बुद्धापूर्वी जैनधर्म होता याबद्दल वादच नाही; पण बुद्धाचे घराणे जैनधर्मी होते असे आतां सिद्ध झाले आहे. ललितविस्तार नांवाच्या बौद्धग्रंथांत बुद्धाच्या गळयांत बालपणी श्रीवत्स, स्वस्तिक व नंद्यावर्त ही चिन्हें व वर्धमान हे नांव अडकविले होते असे लिहिले आहे. पहिली तीन चिन्हें अनुक्रमें शीतलनाथ, सुपार्श्वनाथ व अर्हनाथ या तीर्थकरांची लक्षणे आहेत. चोवीसावे तीर्थकर मजून जन्मावयाचे असल्यामुळे त्यांचे लांछन गळ्यांत न बांधतां शुभनामच गळ्यांत बांधले असले पाहिजे हे उघड आहे. शिवाय स्वतः बुद्धांनीहि म्हटले आहे की मी चोवीस बुद्ध पाहिले आहेत. बुद्धापूर्वी बौद्धधर्मच नसल्यामुळे वरीलप्रमाणे त्यांनी र्थिकरानांच उद्देशन म्हटले असले पाहिजे हे उघड आहे. तीर्थकर होण्यास पूर्वजन्मांतून ज्या षोडश भावना व्हाव्या लागतात त्या मार्गाल एका
Page #102
--------------------------------------------------------------------------
________________
..
महावीरचरित्र
प्रकरणांत दिल्याच आहेत. बुद्ध होण्यासहि पूर्वजन्मांतून तीन पारिमिता पूर्ण कराव्या लागतात असें बौद्धग्रंथांतून म्हटलेले आहे. मुख्य पारिमिता दहाच असून त्यांचे प्रत्येकी तीन भेद आहेत. साधारण, उप व परमार्थ असे ते तीन भेद होत. पहिली दानपारिमिता. भौतिक वस्तूंचे, दान, देहावयवदान व प्राणदान अशी तीन प्रकारची दाने केली असतां दानपारिमिता होते. शीलवतांचे पालन केल्याने शील पारिमिता होते. विरक्तावस्थेचा अभ्यास केल्याने नैसकर्मपारिमिता होते. बुद्धीचा विकास केल्याने प्रज्ञापारिमिता होते. पौरुष प्रगट केल्याने वर्यिपारिमिता होते. उत्कृष्ट प्रकारची सहनशीलता दाखविल्याने झांतिपारिमिता प्राप्त होते. सत्यव्रत पाळल्याने सत्तपारिमिता, आहिंसा किंवा दयाव्रत पाळल्याने मैत्री पारिमिता; दृढ़ संकल्प तडीस नेल्याने अदिष्ठान पारिमिता व शत्रुमिलांचे ठायीं समभाव राखल्याने उपेक्षापारिमिता प्राप्त होते. या पारिमिता प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धाच्या जीवाला पूर्वी अनेक जन्म घ्यावे लागले होते व देवगतीत त्यांनी फारच थोडे जन्म घेतले असें बौद्ध ग्रंथांत वर्णन आहे. पण राजा शुद्धोदनाचे पोटी बुद्धाचा जीव देवलोकांतूनच आला होता. यावरून पूर्वभव व त्यामधील तयारी या दोहोंचे बाबतीत जनशास्त्राशी बौद्धशास्त्राची कल्पना बरीच जुळते असे दिसून येते. तीर्थकराला जसे अतिशय असतात तसे बुद्धालाहि विशेष गुण असतातं असें बौद्धशास्त्रांत मानलेले आहे. मानुषभव, पुरुषलिंग, महापुण्य, बुद्धोपासना, विरक्तता, ध्यानी, बुद्धपदावर विश्वास आणि बुद्ध होण्याचा निश्चय हे आठ गुण बुद्ध होणान्या जीवाला अवश्य आहेत. जन्मापूर्वी बुद्धाने पंच-महाविलोकन केले ते असें. शतायुषी मनुष्य, उत्तमक्षेत्र मगधदेश, जम्बुद्वीप, क्षत्रियवर्ण व महामायेची वुक्षी हे पंचमहाविलोकन बुद्धाने देवनगरीत केले. ते तुसित विमानांत संतुतुसित नामकदेव होते व तेथे सत्तावन कोटी साटलाख वर्षे आयुष्य त्याने व्यतीत केले असें बौद्ध ग्रंथांतून वर्णन आहे. संतुतुसित देवाच्या जीवानेच शुद्धोदन राजाची राणी महामाया हिच्या पोटी बुद्ध म्हणून जन्म घेतला. शुद्धोदन राजाची राजधानी कपिलवस्तु होती, व हे शाक्य गणराज्य होते. बुद्धाने वैशाख शु. २ ला जन्म घेतला. बालकाचा जन्म झाल्याबरोबर महामायेनें प्राण सोडला. ज्योतिष वगैरे पाहिल्यावर मुलगा संन्यासी होईल, असें दिसून आले, तेव्हा शुद्धोदन राजा फार खिम झाला. मुलाला वैराग्य
Page #103
--------------------------------------------------------------------------
________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
उत्पन्न होण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून त्यानें सर्व सुखसाधनसंपन्न असा खास महाल तयार करून त्यांत सिद्धार्थाला ठेवलें. इतर तरुण राजकुमारांबरोबर ते अनेक तऱ्हेची क्रीडा करीत. एकदां बुद्ध आपला चुलतभाऊ देवदत्त याच्यासह धनुर्विद्या शिकत असतां, एक बाण एक पक्ष्याला लागला व तो तडफडत झाडावरून खालीं पडला. ते दृश्य पाहून बुद्धाचें हृदय अतिशय कळवळले. पुढे शुद्धोदन राजाने लवकरच पुत्राचा विवाह करून टाकला. अशा हेतूनें कीं, तो मायापाशांत इतक गुरफटला जावा की त्याला संन्यास घेण्याची बुद्धीच होऊ नये. यशोदा नांवाच्या राजकुमारीपासून बुद्धाला रहुल नांवाचा. मुलगाहि झाला; पण एकदां पूर्वस्मरण होऊन बुद्ध महाल सोडून वनांत निघून गेले. एकदां ते सद्दल करण्यास रथांत बसून गेले असतां, एक शेतकरी कडक उन्हांत शेतांत रावतांना त्यांना दिसला. पोटासाठी व देहपालनासाठी इतके कष्ट करावे लागतात ही गोष्ट बुद्धाला असह्य झाली. पुढे एक रोगी त्यांना दिसला. त्याचे कष्ट पाहूनहि युद्धाचे मन कळवळले. नंतर एक अगदी म्हातारा मनुष्य त्यांच्या नजरेस पडला. कर्मधर्मसंयोगानं त्याच वेळी एक प्रेतयात्राहि त्यांच्या जवळून गेली. याप्रमाणे ही चार पाहून बुद्धाचे मनांत खळबळ उडाली. आपणालाहि या स्थितीतून जावे लागणार आहे याची त्याला कल्पना आली व अशी दुःस्थिति पुन्हा न येईल असा प्रयत्न करण्याचा युद्धाने निश्चय केला. घरी परत आल्यावर त्याने संसार सोडून वनांत जाण्याचा निश्चय केला. पण वडील व पत्नीला ही गोष्ट कळून उपयोगी नाहीं हें जाणून मध्यरात्री जाण्याचा बुद्धानें, निश्चय केला. मध्यरात्री मुलगा व पत्नी गाढ निद्रावश झालेली पाहून, दोघांचें सुबन घेऊन लवकर जंगल गाठता यावे म्हणून रथ मागविला व त्यात बसून तो जंगलाच्या मार्गानें चालला. पहाट होईतोपर्यंत रथ जोराने हाकण्यांत आला व दाट जंगलांत पोहोचल्यावर बुद्धाने सारथ्याला रथ परत घेऊन जाण्यास सांगि तलें. सारथ्याला त्याचे आश्चर्य वाटले. राजाला व छोट्या राणीला जाऊन काय सांगू म्हणून तो विचारू लागला. पण रथ घेऊन परत महालाकडे जाण्याची तुला माझी आज्ञा आहे यापलीकडे बुद्ध कांहींच सांगेना. तेव्हां निरुपायानें सारथी रथ घेऊन परत गेला. यशोदा राणीनें व शुद्धोदन राजानें फार शोक केला.. बरीच वनें धुंडाळली; पण त्याला बुद्धाचा कांहीं शोध लागला नाहीं.
जन्म, कष्ट, रोग, जरा व मरण या दुःखांतून कायमचे सुटण्याचा मार्ग शोधून ( ९१ )
Page #104
--------------------------------------------------------------------------
________________
___ महावीरचरित्र
काढण्यासाठी म. बुद्ध जंगलांत गेले होते. असा मार्ग सांगणारा कोणी भेटल्यास त्याची सेवा करीत आपण राहूं व तो सांगेल ती खडतर तपश्चर्या करून आपण तो मार्ग प्राप्त करून घेऊ अशी म. बुद्धाला उमेद होती. खरोखर शुद्धोदन राजाने जर भलतेच नियंत्रण बुद्धावर घातले नसते तर ज्या जैनधर्मात त्यांचा जन्म झाला त्याच धर्माचे साधु योग्य वेळी त्यांना भेटले असते व योग्य मार्ग त्यांना मिळाला असता; पण तसे होण्याइतके त्यांचे पुण्यकर्म बलवत्तर नव्हते असेंच म्हणावे लागते व म्हणूनच ते भेटेल त्या साधूच्या नादी लागत गेले व शेवटी जैनसाधु भेटला तरी त्याने सांगितलेल्या मार्गावर त्यांची श्रद्धा शेवटपर्यंत टिकली नाही व तो मार्ग अर्धवटच सोडून स्वकपोलकल्पित मार्गाने ते गेले व जी काही प्राप्ति झाली त्यावरच संतोष मानून तोच मध्यम मार्ग म्हणून उपदेशावयास फिरून म. बुद्ध लोकवस्तीत भाले. असो. पूर्वकर्म जसें होते तसे झाले. रथांतन जंगलांत उतरल्यावर होते ते कपडे त्यांनी फेंकून दिले व मार्ग दाखविणाऱ्या साधूच्या शोधांत निघाले. 'एक सांख्यमताच्या साधु जवळपास रहात आहे असे त्यांना कळल्यावर ते त्याच्याजवळ गेले. या आरादकालम साधनें आपला मार्ग बुद्धाला सांगितला, पण आरादने जे काही सांगितले आहे त्याने मला हवा असलेला मार्ग मिळून माझ्या मनाची शांति होईल असे मला वाटत नाही असे म्हणून म० बुद्ध तेथून निघाले. पुढे ते उद्रराम नांवाच्या एका ऋषीच्या तपोवनांत गेले; पण तेथेहि त्यांचे समाधान झाले नाही. सर्व तपोवने थुडून अनेक मतांच्या साधूचा त्यांनी समागम केला, पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. हिंडतां हिंडतां ते गयेजवळच्या 'क्याची' नामक तापसवनांत आले. तेथे त्यांना पाच निग्रंथि साधु दिसले. त्यांचे म्हणणे बुद्धानां प्रमाण वाटले व त्यांनी सांगितलेली साधना ते करूं लागले. साधना करूं लागल्यावर थोडा अनुभवहि त्यांना आला. तेव्हां त्या पलाशग्राम किंवा वनग्राम नांवाच्या तापसवनांत राहून साधना पुरी करण्याचा त्यांनी निश्चय केला. ज्या मुनिजवळ त्यांनी दीक्षा घेतली त्याचे नांव पिहिताश्रव. फल ज्याप्रमाणे अचित होऊ शकते तसें मांसहि होऊ शकतें व कषायवस्त्र असले तरी दिगंबरत्वास बाध येत नाही असा मतभेद झाल्यामुळे पार्श्वनाथ तीर्थकरांच्या परंपरेतील संघातून पिहिताश्रव फुटून निघाले होते. केशलोच, ध्यान, उपवास वगैरे इतर सर्व क्रिया ते पाळीत असत. म० बुद्धांनी
(९२)
Page #105
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
कांहींच नवल नाही. एक ठिकाणी खुद्द बुद्धानेंच म्हटले आहे की, 'दुःख वाईट आहे, व त्यापासून दूर राहिले पाहिजे. अतिरेकांत दुःख आहे. तपश्चरण हा एक प्रकारचा आतरक आहे व दुःखकारक आहे. तपश्चरणाचे कष्ट सहन करून कांही प्रत्यक्ष लाभहि होत नाही. म्हणून तो निरर्थक आहे' चार्वाक ऐहिक मुखासाठी ऐहिक भोगोपभोग भोगण्याचाच मार्ग सांगत होते व म. बुद्ध त्याच हेतूने पण मार्ग मात्र दुसरा म्हणजे संयमादिकाचा सांगत होते एवढाच फरक; पण चार्वाकाप्रमाणेच या जन्मानंतरच्या जीवनाबद्दल म. बुद्धांनी शिष्यांपुढे तरी चर्चा केलेली नाही; मग ते स्वतः त्याबद्दल काहीहि समजलेले असोत. या जीवनोत्तर स्थितीबद्दल त्यांनी काही साधने सांगितलेली नाही व स्वतःहि मध्येच सोडून दिली. म्हणून ते केवलज्ञानी नव्हते हे उघड आहे. उच्च परमार्थाच्या दृष्टीने त्यांच्या उपदेशास विशेष किंमत नसून लौकिक पण शुद्ध सुखाच्या दृष्टीने महत्व आहे; उलट भगवान महावीरांच्या उपदेशास मुख्यतः या जीवनोत्तर जीवनाच्याच दृष्टीने महत्त्व आहे. इहलोकीचे खरे मुख त्यांत अंगभूत असू शकेल; पण मुख्य विचार शाश्वत सुखाचाच आहे. खुद्द म. बुद्धानांहि महावीर तीर्थकराच्या माहात्म्याची कल्पना पूर्णपणे होती असे त्यांनी वेळोवेळी काढलेल्या उद्गारावरून दिसते. खरें सर्वज्ञ किती आहेत म्हणून एकाने त्यांना विचारले असतां, संसारी लोकांच्या कल्पनेंतहि न येणारी ती गोष्ट आहे असे त्यांनी उत्तर दिले. मज्झिमनीकाय, अंगुतरनिकाय, न्यायबिन्दु वगैरे अनेक बौद्धग्रंथांतून भगवान महावीरांच्या सर्वज्ञतेची स्तुति करण्यांत आली आहे. मज्झिमनिकायांत एक वचन खालीलप्रमाणे आहे. 'भिखूनो, असे काही संन्यासी आहेत की, जे म्हणतात प्राणी जें सुखदुःख भोगतात किंवा समभाव राखू शकतात तो त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणे होय. निग्रंथ म्हणतात की, आमचे गुरु नातपुत्र सर्वज्ञ आहेत. आपल्या विशेषज्ञानाने त्यांनी असा उपदेश केला आहे की, उग्र तपश्चर्या करून तुम्ही पूर्वकर्माचा क्षय करा व नवीं वाईट कर्मे करूं नका म्हणजे सर्व दुःखाचा नाश होईल. भिक्षंनो, मी या विचाराशी सहमत आहे तथापि त्यांनी तपश्चर्येचा निषेध केला आहे. याचे कारण ज्यांना उच्च ध्येय नाही व तपश्चर्येचे कष्ट सहन होणार नाहीत अशा जीवांना निरर्थक होणाऱ्या त्रासाची त्यांना कीव आली हेच होय. भगवान् महावीरांनी बारा वर्षे तपश्चर्या करून केवलज्ञान प्राप्त झाल्यावर
(९६)
Page #106
--------------------------------------------------------------------------
________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
धर्मोपदेशास वयाच्या ४३ व्या वर्षी सुरवात केली. म.बुद्धांनी सहा वर्षे तपश्चर्याकरून वयाच्या ३५ व्या वर्षी धर्मोपदेशास प्रारंभ केला. बोधिवृक्षाखाली ज्ञान • झाल्यानंतर ते प्रथम काशीस आले हे वर सांगितलेच आहे. नंतर क्रमाने ते उरुवेला, गयासीस, राजगृह, कपिलवस्तु, श्रावस्ती, फिरून राजगृह, नंतर श्रावस्ती, फिरून राजगृह, पुन्हां काशी, भद्दिय, पुन्हां राजगृह, पुन्हां काशी, अन्धविंदु, पुन्हा राजगृह, पाटलिग्राम, कोटिग्राम, नातिका, आपन, कुस्तीनारा, आतूम, पुन्हा श्रावस्ती, फिरून राजगृह, दक्षिणागिरी, वैशाली, पुन्हां काशी, ५न्हां श्र वस्ती, चंबा, कोशांबी, पारिलेट्यक, पुन्हां श्रावस्ती, बालकालोंकग्गांव, बेलु व कुभानारा वगैरे गांवी गेले होते. आसपास विक्षु पाठवून त्यांनी मतप्रचार केला होता. कालानुसार नव्या गोष्टी त्याना ज्या वाटल्या त्या ते भिक्षद्वारा प्रसृत करीत. त्यांचा धर्ममार्ग अष्टागमार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. सत्यदृष्टि, सत्यउपदेश, सत्यवार्ता, सत्यआचरण, सत्य जीवन, सत्य एकाग्रता, सत्य प्रयास व सत्य ध्यान हे ते आठ मार्ग होत. पहिला मार्ग सम्यक्दर्शनाशी जुळता आहे. पण दोहोंच्या दृष्टिबिंदूत महत्वाचा फरक आहेच. पुढील तीन मन, वचन कायेचे तीन सम्यक् योग म्हणता येतील. पांचवा मार्ग सम्यक्चारित्राचा एक भाग होय. साहवा मार्ग धर्मध्यानासारखा आहे. सातवा शुद्ध परिणामाबद्दलचा आहे व आटवा मार्ग शुक्लध्यानाशी थोडा जुळेल, या अष्टांग मार्गाचा उपदेश भि व भिक्षुर्णासाठी आहे; गृहस्थासाठी हा नव्हे. पण यातील बहुतेक जैन श्रावकांसाठीच जैन ग्रंथांतून सांगितलेला आहे. बौद्धशास्त्रांतून आठ साल सागितले आहेत. ते जनी बारा शीलवतांशी बरंच जुळतात. अहिंसा अम्ने, पापत्याम किंवा ब्रह्मचर्य, सत्य, मादक वस्तंचा त्याग, रात्री भोजन व अनियमित भोजनत्याग, नर्तन, गायन वगरे बिलासांचा त्याग व भूमिः य्या हैं। आठ व्रते होत दीघनिकाय नांवाच्या बौद्धग्रंथात पहिल्या चार शीलाची पाणातिपात, अदिनादान, अब्रह्मचर्य, मुसावादत्याग, अशीच नांवे दिली आहेत. चातुः सांत विहार बंद ठेवण्याची पद्धत जैनमुनीवरूनच घेतली आहे. आस्रव, संवर, हेहि शब्द बौद्ध ग्रंथांत आहेत. यावरून जैनत वज्ञानाचा बौद्धावर किती रिगाम झाला आहे ते स्पष्ट दिसून येते. पण दुःखाची गोष्ट एवढीच की,सर्व र उनी विकृत किंवा विपरति करून टाकले आहे. अति भोगोपभोग भोगू नये व तश्वरण करूं नये हा मध्यम मार्ग ज्यांनी जाणला ते बौद्धाकडून हत माल जात.
(९७)
Page #107
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
याच जन्मांत जो सुख भोगतो तो अत. अष्टांगमार्ग ज्याने पूर्णपणे आचरिला त्याला आर्यज्ञान प्राप्त होऊन निर्वाणप्राप्ति होते असें बुद्धाने म्हटले आहे. एकंदरीत भगवान् महावीरांचा आत्मप्रातीचा मार्ग व म० बुद्धाचा मुखप्राप्तीचा मार्ग या दोहोंमध्ये महदंतर आहे. बौद्धांच्या धर्मग्रंथाची रचना पाली भाषेत आजपासून सुमारे बावीसशे वर्षापूर्वीच झाली. या ग्रंथांचे तीन विभाग आहेत. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. पहिल्या पिटकांत भिक्षंच्या आचारनियमांचे वर्णन आहे. दुसऱ्यांत म० बुद्धाचे उपदेश व तिसऱ्यांत बौद्ध तत्वज्ञान आहे.
डॉ. विमलचरण लॉ. एम्. ए. बी. एल्. एफ्. आर. एस्. हे जैन व बौद्ध अशा दोन्ही धर्माच्या वाङ्मयांत पारंगत आहेत. त्यांनी दोन्ही वाङमयांत आढळणाऱ्या कांहीं पारिभाषिक शब्दांची चांगली तुलना केली आहे. कर्म हा शब्द बौद्ध-वाङ्मयांतहि सांपडतो; पण जैनशास्त्रांत त्याचे जितकें सूक्ष्म विवरण आहे तितकें बौद्धग्रंथातून नाही. कर्म पुगलाणु आहेत अशी शास्त्रीय मीमांसा जैनाशिवाय इतर कोणत्याहि तत्त्वज्ञानाने केलेली नाही. बौद्धशास्त्रांत जीव व अजीव या शब्दांचे जिवंत व निर्जीव असे सामान्य अर्थ घेतले आहेत; पण जैनतत्त्वज्ञानांत आत्मतत्व व जडतत्व या अर्थी ते वापरलेले आहेत. कामुळे या दोन तत्वांचा संयोग झाल्यावर जी वस्तु बनते तिला जिवंत म्हणता येईल; पण जैनशास्त्रांतील हा सूक्ष्म भेद लक्षात न घेतांच बौद्धशास्त्रकारांनी ते शब्द वापरलेले आहेत. आस्रव या शब्दाचे बाबतीतहि बौद्धांनी असाच घोटाळा केला आहे. कर्म म्हणजे वैषयिक मुख, भाव म्हणजे जन्म, दित्थि म्हणजे खोटा विश्वास व अविना म्हणजे अविद्या या चारीमुळे जी पातकें होतात त्याला बौद्ध ग्रंथांतून आलव म्हटलेले आहे. अर्थात् बौद्धशास्त्राप्रमाणे आस्रव म्हणजे पापच होय. पण जैन शास्त्राप्रमाणे पुण्य स्त्रवसुद्धा आहे. शुभाशुभ कर्मा द्वार म्हणजे आस्रव. कायावाचामनेंकरून जी बरी वाईट कमें घडतात ती सर्वच आस्रव. संवर शब्दाचा अर्थ बौद्ध शास्त्रकारांनी संयम म्हणूनच केला आहे. पण जैनशास्त्राप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ तोच असला तरी सूक्ष्म म्हणजे 'आलवनिरोधलक्षणः संवरः ' असा आहे. उलट बंध या शब्दाचा अर्थ बौद्धांनी संयोजन किंवा संयम म्हणून केला आहे तो अगदीच विचित्र आहे. जैनश्रावक हा गृहस्थहि असू शकतो; पण बौद्धश्रावक हा भिक्षच असला पाहिजे.
(९८)
Page #108
--------------------------------------------------------------------------
________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
दुःखसमुदाय, दुःखनिरोध व दुःखनिरोधगामिनिपतिपदा या चतुष्टयाचे ज्ञान नसणे म्हणजे बौद्धशास्त्रोत अज्ञान मानले आहे. धर्मास्तिकाय जैनशास्त्रांशिवाय अन्यत्र' कोणत्याहि शास्त्रांत नाही. याची कल्पना बौद्धांच्या पटिक्कसमुप्पाद यासंबंधीच्या कल्पनेशी जुळणारी आहे. निर्वाण व आकाशधातु याशिवाय इतर सर्व बौद्धशास्त्र अशाश्वत मानते. नरकाच्या कल्पना जैन व बौद्ध शास्त्रांत सारख्याच आहेत. संख्या व नांवें मात्र निराळी आहेत. बुद्ध व तीर्थकरांची संख्याहि समान आहे. नरकाप्रमाणेच स्वर्गलोकांचीहि कल्पना बौद्ध व जैनांची समान आहे. अर्थात् स्वर्गनरक बौद्ध मानीत नाहीत म्हणून त्यांना नास्तिक म्हणण्यांत येते असे जे म्हणतात ते चुकीचे आहे. आत्म्याचे भावी अस्तित्व ते विचारांत घेत नाहीत म्हणून नास्तिक गगले जातात. श्रावकाला काही धंदे निषिद्ध आहेत तसे बौद्ध भिक्षंच्या अनुयायांनाहि प्राण्यांची विक्री, शस्त्रव्यापार, मत्स्यविक्रय, मांसविक्रय व मदिराविक्रय हे पांच धंदे निषिद्ध आहेत. याला पनकवाणिज्य म्हटले आहे. सुखाचा मार्ग शोधून काढण्यासाठी गेल्यावर दीक्षा घेण्यापासून ते परिनिव्वाणापर्यंत म० बुद्धावर जैन तत्वज्ञानाची छाप पडत गेल्यामुळे बौद्धशास्त्रांत जैनसिद्धान्त बरेच आढळतात; पण त्यांचे पूर्णपणे आकलन न केलें गेल्यामुळे ते विपर्यस्त स्वरूपांत आढळतात. नंतरच्या बौद्धाचार्यानी तर जैनशास्त्राची नकलच केली पण तीहि विपर्यस्तच झाली. असो.
कोणत्याहि धर्मसाधनांची योजना भक्कम पायावर करावयाची असेल तर मूलसिद्धान्ताचे बाबतीत असंदिग्धपणा टेऊन चालणार नाही. म. बुद्धाची हीच चूक झाली. आत्मा म्हणजे काय ? हे विश्व काय आहे ? पुढे निर्णय कसा होईल ? चालू जन्मांतील खरें उग्न एगढ़े जरी ध्येय मानले तरी सुखाची व त्याच्या मार्गाची कल्पना येण्यास मूलभूत सिद्धान्तांचे ज्ञान होणे अगदर्दी आवश्यक आहे. म. बुद्धाला ते काही अंशी झाले होते व म्हणुनच ते काही अंशी का होईना; पण खच्या सुखाचा मार्ग उपदेशं शकले. पण तात्विक ज्ञान तितकें खोल नसल्यामुळे त्या वादविवादात आपण टिकू शकणार नाही असे म. बुद्धाला वाटले असले पाहिजे; म्हणूनच खालील प्रश्नांचे उत्तर म. बुद्धांनी दिलेले नाही. (१) लोक नित्य आहे काय ? (२) लोक अनित्य आहे काय ? (३) लोक नियमित आहे काय ? (४) लोक अनंत आहे काय ? (५) शरीर व आत्मा एकच काय ? (६) शरीर व आत्मा भिन्न आहेत काय?
Page #109
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
(७) ज्याने सत्य जाणलें तो मरणानंतर जिवंत असतो काय ? ( ८ ) तसें नसेल तर त्याचे काय होतें ? ( ९ ) किंवा जिवंत असतो व नसतोहि ? (१०) किंवा तो जिवंत नसतो व जिवंत असतो असेंहि नव्हे ? याप्रमाणे स्याद्वाद - शैलीची नक्कल करून प्रश्न विचारण्यांत आले; पण त्यावर म. बुद्धांचे एकच उत्तर कीं, हे पोत्थपाद, या विषयावर मी आपले मत प्रगट केलेलें नाहीं. विषयसेवन कां अधिक सेवन करूं नका ? तर दुःख होतें म्हणून. पण दुःख कां होत यांचे कारण दिलें गेलें नाहीं. विषयसेचनांत सुखहि आहे व दु:खहि आहे; पण दुःखविरहित सुखाचा मार्ग अंधुकपणेच म. बुद्धांनी दाखविला आहे. शिवाय असे का होते याला उत्तर नाहीच. निदान भरतभूमीत तरी तत्वज्ञानाचे बूढ नसलेले धर्म टिकणे अशक्य आहे व म्हणूनच येथें बौद्धधर्म नामशेष झाला. म. बुद्धानंतरच्या भिक्षुनी ही त्रुटि ओळखून तत्वज्ञान रचलें; पण म. बुद्धाने घातलेल्या पायावरच तें रचावें लागलें. वैदिक धर्मानें भारतीय तत्वज्ञान पुष्कळ आत्मसात करून घेतले; पण यज्ञसंस्था, बहुदेवतापूजन वगरे मूळ पाया कांहीं सोडला नाहीं. तसेच बौद्धधर्माचे बाबतींतहि झाले. व असेच होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मूळ धर्मसंस्थापकाचे महत्त्व विशेष मानले जाते. प्रथम तीर्थकर ऋषभदेवानींच भारतीयतत्वज्ञानाचा पाया असा सुंदर घालून दिल की तो कालवयी बदलावा लागत नाहीं व परिपूर्ण आहे. स्वच्छंदानें ज्यांनी तो पाया सोडून दुसरीं मतें प्रस्थापित केलीं तीं टिकूं शकत नाहति; एक जैनशासन मात्र अव्याबाध व शुद्ध राहिले आहे. जैन तत्त्वज्ञानाची बालजीव टिंगल करूं शकतील; पण त्यांत कोणालाहि दोष काढता येणार नाहीं. अवघड आहे म्हणतां येईल; पण ध्येयसाधनास अपुरें असें म्हणता येणार नाहीं.
66
बुद्ध व महावीर या पुस्तकांत गुजराथविद्यापिठाचे रजिस्टार श्री. मश्रूवाला खालीलप्रमाणे लिहितात, बुद्ध व महावीर हे आर्यांच्या दोन स्वभावाचे द्योतक आहेत. एक प्रवृत्तिपर स्वभाव व दुसरा निरृत्तिपर स्वभाव. या जन्मानंतर काय होणार आहे याची फिकीर न करता चालूं जन्मांत जास्तीत जास्ती खरें सुख कसे मिळेल याची चिंता म. बुद्धांनी केली. जन्मच जर दुःखकारक असेल तर तो आतां झालाच आहे. पुढे पुन्हा जन्म असेल तर त्या जन्मांतील सुर्खे या जन्मति केलेल्या सुकृत्यावरच अवलंबून आहेत. म्हणून या जन्मीं पुण्य करणे इह व परलोकीं सुखकारक आहे. असा विचार करूनच या जन्मां
( १०० )
Page #110
--------------------------------------------------------------------------
________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
तील दुःख निवारण व्हावे म्हणून म. बुद्धानें अष्टांग मार्ग सांगितला. महावीराची दृष्टी निराळी आहे. त्याची दृष्टी भावी गतीकडे अधिक होती. ती सुधारण्यासाठी या जन्मी ते वाटेल तितके कष्ट सहन करण्यास तयार होते व होण्यास सांगत. सुख-दुःखाचे कारण शोधू जातां, ते आपण केलेल्या कर्मातच सापडतें म्हणून पूर्वजन्मी आपण काय केलें व काय होतो आणि पुढील जन्मी काय होऊ याचा विचार करावा लागतो. पूर्वजन्मीं जशी कर्मे आपण केली तशी बरीवाईट फळे आपणांस या जन्मी मिळत आहेत. घल्याळांतील लंबक जसा इकडून तिकडे हालत असतो तसा हा जीव जन्म व मरण यामध्ये येरझारा घालीत असतो. घड्याळाला चावी नसेल तर लंबक हालत नाही. त्याचप्रमाणे कर्माची चावी दिलेली नसेल तर जीवाला जन्म-मरणाचे फेरे फिरावे लागणार नाहीत हा फेरा सुखकारक नाही. क्वचित सुख होते; पण ते क्षणभंगुर असते. शिवाय या क्षणभंगुर मुखामुळे त्या फे-यांना अधिक गतिहि मिळते. म्हणून परिणामतः हे क्षणभंगुर सुखहि दुःखकारकच आहे. काहीहि करून या दुःखांतून सुटले पाहिजे व त्यासाठी कर्माच्या किल्लीचे फेरे कमी केले पाहिजेत. म्हणून हे फेरे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याकडेच आर्याची अधिक प्रवृत्ति आहे. कर्माची दिलेली किल्ली कशी तरी सोडविण्याचा ते प्रयत्न करतात. महावीरस्वामी या प्रयत्नाचेच आदर्श होत. त्यांनी कर्मक्षयासाठी खडतर तपश्चरण केलें : " जर्मनीतील एका पंडिताने महावीर व बुद्ध या नांवाचेच पुस्तक लिहिले आहे व त्यांतहि त्याने वरील मत प्रगट केले आहे. म. बुद्धाचा मार्ग विस्ताप्रमाणे इहलोकांतील प्रवृत्तिसाधक आहे व भगवान महावीराचा मार्ग निवृत्तिपर अतएव काही तरी पारलौकिक ध्येयासिद्धीसाठी आहे असे जे म्हटले जाते ते खरे आहे. म. बुद्धाला ऐहिक खरे मुख मिळवावयाचे होते व म. स्त्रिस्ताला भांडखोर लोकांना गुण्यागोविंदाने नांदावयास शिकवावयाचे होते. म्हणून अष्टांगमार्ग व सामान्य नीति आणि ' Sermon on the mount ' सांगून या जगांत सुख-दुःख भोगण्यास यावेच लागू नये असा मार्ग त्यांना सांगावयाचा होता. बुद्धादिकांना विषारी वृक्षाला निर्विष करावयाचे होते. भगवान महावीरांना त्याचे मूळच्छेदन करावयाचे होते. या ध्येयभिन्नतेमुळे दोघांचे मार्गहि भिन्न झाले.
भगवान् महावीरांचा काल इ. स. पू. ६१७ ते इ. स. पू. ५४५ आणि म बुद्धाचा काल इ. स. पू. ६२३ ते इ. स. पू. ५४३ आहे. त्यावरून भगवान
(१०१)
Page #111
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
महावीरोचा जेव्हां जन्म झाला तेव्हां म. बुद्ध सहा वर्षांचे होते. महावीरस्वामींनी जेव्हां दीक्षा घेतली तेव्हां म. बुद्ध छत्तीस वर्षांचे होते व धर्मप्रचार करू लागले होते महावीर भगवानांना केवलज्ञानप्राप्ती होऊन तेहि जेव्हां धर्मप्रभावना करूं लागले तेव्हांपासून अर्थातच म. बुद्धाचा प्रभाव कमी झाला व म्हणून इ.स. पू.५०३ ते इ.स. ५५३पर्यंतची गौतमबुद्धाच्या जीवनाची हकीगत बौद्धग्रंथांतून मुळींच मिळत नाही. नंतर काही जैनराजे म. बुद्धाला मिळाल्यामुळे भगवान महावीरांची धर्मप्रभावना चालू असूनही फिरून म. बुद्धाचा प्रभाव पडूं लागला व त्यानंतर दहा वर्षांनी महावीर तीर्थकर निर्वाणाला गेल्यामुळे म. बुद्धाच्या आयुष्याची शेवटची दहा वर्षे भरभराटीत गेली. महावीरनिर्वाणाचे वेळी म. बुद्ध हयांत होते व त्यांनी निर्वाणवार्ता ऐकून एक प्रवचन भिक्षंना दिले होते. याप्रमाणे या दोन समकालीन थोर पुरुषांचा जीवनक्रम आहे. म. बुद्धाचा उपदेश स्त्रिस्ताच्या शिकवणीशी बराच जुळत असल्यामुळे पाश्चिमात्य विद्वानांचे बौद्ध इतिहासाकडे बरेच लक्ष वेधले. ब्रह्मदेश व सिलोनमधील बौद्ध भिक्षूनीहि प्राचीन बौद्धवाङ्मयाची बरीच सेवा केली असल्यामुळे बौद्धग्रंथ मुबलक मिळण्याची सोय झाली आहे. महावीरचरित्राचे बाबतीत व जैनवास्मयाचे बाबतींत जैनांनी विशेष प्रयत्न केले नाहीत. शिवाय ही दोन्ही अलौकिक असल्यामुळे सामान्य मानवी बुद्धीला आकर्षकहि वाटत नाहीत. त्यामुळे महावीर करित्राबद्दल व इतर जैन वाझ्ययाबद्दल इतर लोकांनीहि सायास केले नाहीत, तथापि अलिकडे जैन विद्वानांचे लक्ष या कार्याकडे वेधले असल्यामुळे इतर संशोधकांचेंहि वेधले व सत्य इतिहास मिळू लागेल अशी आशा वाटते. महावीर तीर्थकर हे ऐतिहासिक पुरुष होते, व त्यांच्या जीवनाचा आणि तत्वज्ञानाचा बराच प्रभाव म. बुद्ध व त्यांच्या तत्वज्ञानावर झाला आहे यांत मुळीच शंका नाही. या दोहोंपैकी श्रेष्ठ कोणते व प्राचीन कोणते ते भाता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालेले आहे.
(१०२)
Page #112
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
होण्याचे सामर्थ्य त्याच्यांत आहे. सात तत्वांमुळे किंवा नऊ पदार्थोंमुळे जीव शाश्वत मोक्ष मिळवू शकतो. सार्वेगिक साधनहि मोक्षासाठी सांगितलेलें आहे. विश्वाचे कोर्डे उलगडण्याचा प्रश्न बुद्धिग्राह्य नसल्यामुळे निश्चयपूर्वक सर्वच कांहीं सांगता येणार नाहीं व पटवून तर देतां येणार नाहींच व म्हणूनच वरवरहि मूर्खपणाची दिसणारी मतें सृष्टीच्या घडामोडीचे बाबतीत प्रचलित आहेत. पण त्या सर्वात तर्थकर प्रतिपादित मत जितकें शुद्ध व ग्राह्य वाटतें तितकें दुसरें कोणतेंच वाटत नाही. विश्वाच्या मूळ कोब्याच्या बाबतीत व धर्ममार्गाचे बाबतीत इतके शुद्ध व समर्पक विचार प्रदर्शित करण्याची पात्रता तीर्थकराशिवाय इतरांत नाहीं व तीर्थकर आणि सिद्धांतहि ती सर्वज्ञतेमुळे आली, अनंतदर्शनामुळे आली व शुद्ध चारित्राचे फळ म्हणून प्राप्त झालेल्या वीतरागता व निरूपाधिकत्वामुळे मिळालेल्या अनंतवीर्य व अनंतसुखामुळे आली. हे अनंत चतुष्टय तर्थकर व सिद्धाशिवाय इतरांना नाहीं व म्हणूनच त्यांचे अभिप्राय हि एकांतिक आहेत. तीर्थकर सर्वज्ञ होते हे त्यांचे ज्ञानच सांगते. अनंतदर्शनाशिवाय असलें ज्ञान प्राप्त होणार नाही. अनंतसुख व अनंतवीर्य तीर्थकरांना असतें व म्हणूनच सामान्य जीवांना जें असह्य कष्ट होत असतात ते त्यांना होत नाहींत. त्यांना अशक्य असें कांहीं नाहीं व दुःख कशापासूनहि होत नाहीं. सर्व तीर्थकरांच्या चारित्रावरूनहि हीच गोष्ट दिसून येते. या अनंतचतुष्टयाची पूर्ण कल्पना सामान्य जीवांना येणं अशक्य आहे. कांहीं जीवांना त्याची अंधुक कल्पना येऊ शकेल व असे धर्मात्मे जीवहि फारच थोडे असतात. हे अनंत चतुष्टय हा तीर्थकर व सिद्धांचा विशेष होय आणि म्हणूनच ते सार्वेगिक व सर्वप्राय असा उपदेश देऊ शकले.
एकंदरीत प्रत्यक्ष अनुभव घेऊन तीर्थकर व सिद्धानीं उपदेश केला असल्यामुळे त्यांचा उपदेश सर्वग्राह्य व त्रिकालाबाधित आहे व तो उपदेश सर्वाना लागू पडणारा असूनहि परस्परविरोधी नाहीं, आणि म्हणूनच तो त्रिकालाअधित व सार्वगिक आहे. जैन सिध्दान्ताची स्याद्वाद - शैली तर अप्रतिम आहे. डॉ. भांडारकरांनी त्यावर अभिप्राय देतांना खालील उद्गार काढले आहेत. कोणत्याही विषयासंबंधी विचार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक द्रव्याकिनय व दुसरा पर्यायार्थिकनय. मूळ पदार्थाचे बाह्य स्वरूप पालटले म्हणजे त्याचा आपण पर्यायार्थिकनयाने विचार करतो त्या पदार्थाच्या मूळ स्वरू( १०६ )
<
Page #113
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर निर्वाणकल्याणक पाचा जेव्हा विचार करतो तेव्हा द्रव्यार्थिकनयाने विचार करतो. आत्मा जेव्हां त्याच्या पापपुण्यानुसार देव, मनुष्य, तिर्यच व नरक गीत असतो तेव्हां पर्यायार्थिक नयाने त्याला देव, मनुष्य, तियेच किंवा नारक म्हणतां येईल; पण द्रव्यार्थिकनयाने त्याला आत्माच म्हणावे लागेल. एखाद्या वस्तूला एकाच वेळी ती अमुक वस्तू आहे असे जसें तुम्ही म्हणू शकाल, तसे ती अमुक वस्तु नाही असेंहि म्हणूं शकाल. याप्रमाणे सप्तभंगीनयाने किंवा सात प्रकाराने वस्तूचे स्वरूप सांगण्याची पद्धत आहे. घटाची उत्पत्ति म्हणजे पूर्वी नसलेल्या पदार्थाची उत्पत्ति असे पर्यायार्थिक नयाने म्हणतां येईल. पण पूर्वी जिचे अस्तित्वहि नव्हते अशा वस्तूपासून काही घट बनला नाही. नृत्तिका पूर्वी होतीच म्हणून द्रव्यार्थिकनयाने घटाला मृत्तिका म्हणता येईल. या रीतीने एका अपेक्षेने तुम्ही पदार्थाचे अस्तित्व कयूल कराल. दुसऱ्या अपेक्षेने अस्तित्व नाकारू शकाल; पण निरनिराळ्या वेळींच एकाद्या पदार्थांचे अस्तित्व व नास्तित्व दोन्ही तुम्ही दाखवू शकाल. एकाच वेळी मात्र एखाद्या पदार्थाचे अस्तित्व व नास्तित्व एकाच अपेक्षेने सांगणे अशक्य आहे. याचप्रमाणे एका अपेक्षेने एखाद्या वस्तूचे अस्तित्व सांगणे अशक्य होईल. नास्तित्व सांगणे अशक्य होईल, व अस्तित्व नास्तित्व दोन्ही सांगणे अशक्य होईल. म्हणून अनेकांतवादाचा किंवा सप्तभंगी न्यायाचा निष्कर्ष हा की, एखादी वस्तु सर्व दृष्टीने, सर्व काळी व सर्व प्रकारे असते, असे मानतां येणार नाही. एखादी वस्तू एका ठिकाणी असेल तर दुसऱ्या ठिकाणी नसेल. एका वेळी असेल, तर दुस-या वेळी नसेल; एखाद्या रूपांत असेल व दुस-या स्वरूपाने नसेल. यावरून कोणत्याहि वस्तूच्या स्वरूपाचा निश्चय करता येणार नाहीं असें जे काही विद्वान म्हणतात ते मात्र खोटें आहे. उलट या उपायामुळेच खरा व शुद्ध निश्चय होईल. प्रत्येक निर्णय सापेक्षपणाने करावा. हाच सप्तभंगीन्यायाचा उद्देश आहे. शंकराचार्यानी (नैकस्मिन्संभवात' म्हणजे एकाच वेळी अस्तित्व व नास्तित्व कसे सांगता येईल, असा आक्षेप स्याद्वादाचे बाबतीत आणला आहे. पण तो भ्रामक आहे हे डॉ. भांडारकरांनीहि म्हटलेच आहे. उलट शंकराचार्याचा अद्वैत सिद्धान्तच भ्रामक आहे ही गोष्ट अबालवृद्धांच्या परिचयाची आहे. एखाद्या पुरुषाला तो सर्वांचा सर्व काळी बाप आहे हे म्हणणे जसें भ्रामक, तसेच एक ब्रह्मच सर्वत्र, सर्वकाळी
(१०७)
Page #114
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
भरले आहे हे ह्मणे भ्रामक होय. तो पुरुष पुत्रापेक्षेनें बाप असेल; पण पित्रापेक्षेनें पुत्रहि आहे हेंच स्याद्वादांतील मर्म आहे. हॅ मर्म न ओळखल्या· मुळेच इतर मतें एकांतिक बनली आहेत; पण जैनमत सार्वेगिक व परिपूर्ण आहे. महावीर तोर्थकरांच्या उपदेशाचें सार थोडक्यांत खालीलप्रमाणे आहे. ( 9 ) हें विश्व अनाद्यनंत व स्वयंभू आहे. त्यांत जीव, अजीव, धर्म, अधर्म, आकाश व काल ही सहा द्रव्ये अनाद्यनंत व स्वयंभूच आहेत. जीव भिन्न च अनंत आहेत. ( २ ) स्वभावतः हीं द्रव्ये नित्य असली तरी पर्यायांतरामुळे व त्या दृष्टीनें अनित्यहि आहेत. ( ३ ) संसारी जीव अनादिकालापासून जड व पापपुण्यमय कर्मपुङ्गलांच्या संयोगामुळे अशुद्ध आहे. ( ४ ) कषायजन्य मनवचन काययोगामुळे जीवाला कर्मबंध होतो. व त्याच तीन शुद्ध योगामुळे तो कर्मबंधनांतून विमुक्त हि होतो. ( ५ ) कर्माचा फलदाता कोणी ईश्वर नसून पापपुण्यानुसार जीव सद्भाव व असद्भाव देऊन सुखदुःख भोगावयास लावतो. (६, मुक्त जीवहि संसारी जीवाप्रमाणें अनंत व भिन्न आहेत. ते फिरून संसारी होत नाहीत. (७) मुक्तात्मे तीर्थकर व सिद्धांची उपासना केल्याने ते प्रसन्न होऊन मुक्ति देत नाहीत; पण उपासकाचे भाव या भक्तीमुळे शुद्ध होऊन त्याला मोक्षफल मिळते. ( ८ ) क्रोध, मान, माया व लोभ या चार कषायमुळे कर्मबंध होतो. कषायवृत्ति सोडून वीतरागमय आत्मा समाधिस्थ केल्याने कर्मबंधाचा नाश होतो. म्हणून मुक्तीचे साधन जीवाचेच हाती आहे. ( ९ ) अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे परम धर्म होत. निथमुनि हे धर्म पूर्णपणे पाळतात. गृहस्थीजनानी आपापल्या कुवतीनुसार पाळावेत. (१०) मुनि व गृहस्थाची नित्य षट्कर्मे अनुक्रमें खालीलप्रमाणे आहेत. सामायिक, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, मुक्तात्मस्तुति, मुक्तात्मवंदन व कार्योत्सर्ग, आणि सद्देवपूजा, सद्गुरुभक्ति, सच्छास्त्रपठण, संयम, तप व दान. ( ११ ) मुनि निर्ग्रथ असतात. ते आरंभ व परिग्रहाचा त्याग केलेले असतात. ( १२ ) गृहस्थाचे खालील आठ मूलगुण आहेत. रेचा त्याग, आणि पंचाणुव्रतांचे पालन. ( १३ ) जीव, आलव, संवर, बंध, निर्जरा व मोक्ष हे नऊ पदार्थ अनाद्यनंत आहेत. (१४) ईश्वर म्हणजे स्वयंभू, अकलंक, वीतराग, उपाधिरहित व चैतन्यमय शुद्धात्मा होय. असे ईश्वर अनंत आहेत. (१५) आत्मतत्व व जडत्तत्त्व ही अगर्दी मिल ( १०८ )
तप, मांस व मदिअजीव, पुण्य, पाप,
Page #115
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर निर्वाणकल्याणक.
आहेत. त्यांचा संयोग होतो; पण ती कधीहि एक होणार नाहीत. (१६) सम्यक्दर्शन, सम्यकूज्ञान व सम्यकूचरित्र या रत्नत्रयांच्या एकसमयावच्छेदे उपयोग करूनच संसारी जीव मुक्तात्मा हाऊ शकतो. ( १७) भव्यात्म्याशिवाय इतर जीवांना मुक्ति मिळत नाही व मानुषभवाशिवाय इतर भवांतून जीव मुक्तीला जात नाही. याशिवाय इतरहि अनेक विशेष उपदेश आहेत; पण आत्मोन्नतीच्या बाबतीत पूर्णश्रद्धा, जीवाजीवांचे पूर्ण ज्ञान व स्वावलंबनाचे जोरावर अजीवाचे संयोगापासून सुटण्याचे प्रयत्न या तीन गोष्टी संसारी जीवान. केल्या पाहिजेत इंच महावीर तर्थिकरांच्या उपदेशाचे मुख्य सार आहे. या बाबतीत अश्रद्धा नुकसानकारक ठरते. अपुरे ज्ञान घातुक होते व परावलंबन विपरीत परिणाम करते. स्वच्छंद हा केव्हाहि वाईटच. पण सम्यक् आलंबन घेणेहि महत्त्वाचे आहे. स्वच्छंद व वाईट आलंबन ही दोन्ही त्याज्यच होत.
पावापुरचिा इस्तिपाल राजा तीर्थकर संघाची सेवा करण्याची आशा फार दिवसापासून करीत होता व शेवटी ती एकदा फळीभूत झाली. मनोहर नांवाच्या बागेत तीर्थकरसंघ उतरला होता. नावाप्रमाणेच तो बगिचाहि अतिशय मनोहर होता. पावापुरीच्या लोकांनी गुड्यातोरणे उभारून, सडासंमार्जन करून व रांगाव्या घालन पुरी शृंगारली होती. सर्व नरनारी व बाल उच्च वस्त्रे परिधान करून व अलंकार धारण करून भगवानाला वंदन करण्यास गेले. मनोहर बगीच्यातील एका तलावांत लहानशी बाग बनविण्यात आली होती. त्यांत भगवान महावीर बसले होते. निर्वाणकाल समाप आल्यामुळे समवसरण आतां विघटित झाले होते. तीर्थकराच्या तीस वर्षांच्या उपदेशाने सर्वत्र इतका समभाव पसरला होता की, सिंहगज, मृगव्याघ्र, मार्जारमूषक वगेरे प्राणीहि आपलें नसान र विसरून गेले होते. मग मनुष्यप्राण्यावर भगवानाच्या उपदेशाचा परिणाम झाला असल्यास त्यांत काय नवल : असा समताभाव सर्वत्र उत्पन्न झाल्यामुळे मुखशांति नांदत होती. सर्व वनस्पतीहि प्रफुल्लित दिसत होत्या. समवसरण विघटित झालेले पाहून तीर्थकराचा निर्वाणकाल जवळ आला असें इंद्रादि देवानी जाणले. कार्तिक २० १४ चे रात्री चंद्र स्वाति नक्षत्राला असताना सन्मति भगवानानी षष्टोपवास धारण करून योगनिरोध करून, कायोत्सर्ग करून, सर्व कर्माचा नाश केल्यावर महावीर तीर्थकराचा आत्मा मोक्षशिलेला गेला. लगेच इंद्रादि देवानी तीर्थकर शरीराला निर्माणकल्याणक केले. ज्या
(१०९)
Page #116
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
- वेळेस महावीरांचा आत्मा मोक्षशीलेकडे चालला त्या बेळी कृष्णपक्ष असूनहि प्रकाशाहून अधिक तेजस्वी प्रकाश सर्वत्र फाकला होता. त्यामुळे सर्व ठिका
प्राणीमात्रांना महावीरनिर्वाणाची खबर कळली. समुद्र गंजू लागला होता. पृथ्वी कंपायमान होत होती. देवलोकांतील घंटा आपोआप बाजूं कागल्या होत्या. याप्रमाणे पावापुरीत महावीर तीर्थकरांचे निर्वाणकल्याणक झाले. पावापूरीचें वर्णन बँ. जुगमंदरलाल जैनी. एम्. ए. यांनी खालीलप्रमाणे केले आहे. ' पावापुरीत मातीचीच घरें आहेत. व तें लहानसेंच गांव आहे; पण ते अंतिम तीर्थकरांचे मोक्षस्थान असल्यामूळे पावापुरीला विशेष महत्व आहे. यात्रेकरूंसाठीं कित्येक टोलेजंग धर्मशाळा आतां तेथे झाल्या आहेत. पांच सहामंदिरेहि बांधली गेली आहेत. महावीरनिर्वाण तिथीला तेथे मोठी याला जमते. नेहमी यात्रेकरू येत असतातच; पण निर्वाण तिर्थापासून कांहीं महिनेपर्यंत यात्रेकरू बरेच येतात. ज्या तलावांतील बगिच्यांत महावीरस्वामी मोक्षाला गेले तो तलाव हल्लींहि आहे. त्यांत बगिचा केलेला असून त्यामध्ये महावीर - स्वामींचें चरणयुगुल आहे. तलावामुळे त्या तीर्थाला फारच शोभा आली आहे. पाण्यात मासे भरपूर आहेत. कमलहि ऋतुकालानुसार तलावांत असतात. भगवानांच्या चरण युगलापर्यंत तलावांत पूल बांधलेला आहे. त्यामुळे दर्शनेच्छु लोक सुलभपणें जाऊं शकतात. चरणयुगलाच्या दोन्ही बाजूस गौतर गणवर व सूधर्माचार्य गणधर यांचीहि पावले आहेत. या तीर्थाचें दर्शन केल्यामुळे विशेष पवित्र भावना यात्रेकरूंच्या मनांत आल्याशिवाय रहात नाहींत " असो.
वीरनिर्वाणाच्या दुसरे दिवशीं ठिकठिकाणचे राजे व इतर श्रावक, श्राविका साधु साध्वी महावीर तीर्थकारांच्या अवशेषाचे दर्शन घेण्यास आले होते. त्या दिवशी रात्री सर्वत्र दीपोत्सव करण्यांत आला होता. " महावीरस्वामींचा आत्मा मोक्षाला गेला ही आनंदवातीच होती. त्याबद्दल दु:ख करणें हें अज्ञान होय. एवढेच अज्ञान गौतम गणधरांना होतें व इतर दृष्टीनें तें महाज्ञानी व चारित्रसंपन्न असूनहि त्यांना केवलज्ञान होत नव्हते. पण महावीरस्वामींच्या निर्वाणानंतर केलेल्या दुःखाचा विचार करून तसे करणें अयोग्य होते असें जाणल्याबरोबर गौतम गणधरांनाहि केवलज्ञान झाले व नंतर सत्तर वर्षांनीं तेहि मोक्षाला गेले." असा उल्लेख श्वेतांबर शास्त्रांतून पाहावयास मिळतो. व दिगंबरांत महावीर- स्वामीच्या निर्वाणानंतर गौतमस्वामींना केवलज्ञान झाले व त्यांनी बारा वर्षे बिहार ( ११० )
Page #117
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर निर्वाणकल्याणक.
करून नंतर मोक्षप्राप्ती करून घेतली आणि हेच सत्य आहे. महावीरस्वामींच्या निर्वाणानंतर करण्यात आलेल्या दीपोत्सवाची परंपरा अजून चालू माहे व तिलाच आपण दीपावलीचा सण म्हणतो. या सणाला वाटेल ती कल्पित कारणे अनेकांकडून सांगितली जातात. पण खरं कारण वीरनिर्वाणमहोत्सवाचेंच आहे. आणि दुसरे दिवशी वीरसंवतचे नवें वर्षहि मुरू होते. असो. बगिचांतील त्या निर्माणस्थानावर एक स्तूप उभारण्यांत आला होता म्हणतात; पण आज तर त्याचे अस्तित्व नाही. याप्रमाणे महावीर तीर्थकरांचे दिव्य आयुष्य पूर्ण झाले. ते स्वतः अव्यायाध सुख भोगण्यास गेले व इतर जीवांनाहि त्या मोक्षशलित येण्याचा मार्ग दाखवून गेले आहेत. त्या मार्गाला अनुसरणे हे ज्याच्या त्याच्या हातचे काम आहे. कर्मग्रंथि जितक्या कमी बनतील तितक्या लवकर मोक्ष पदवी प्राप्त होईल. सर्व भव्यजीवांना केव्हांना केव्हां तरी त्या स्वाभाविक स्थितीस एकदां पोहोंचावयाचे आहेच. पण जितके लवकर तें स्थान गांठता येईल तितके चांगले. कालाचेंहि बंधन असल्यामुळे विशिष्ट कालांत मोक्षप्राप्तीचे प्रयत्नहि होणे शक्य नसेल; पण जन्म-मरण शक्य तितके कमी करणे केव्हाह अशक्य नाही. शक्य तितके कमी भव करण्यांतच मुख आहे. जेवढे भव होतील तेवढ्यामधूनहि सम्यक्त्वापासून आत्मा कधीहि ढळणार नाही असा प्रयत्न जीवाने आदरवा म्हणजे त्यांतल्या त्यांत अधिक मुखी व कल्याणप्रद जीवन होईल. महावीर स्वामीचे तीर्थकरत्व सर्व जीवांना प्राप्त होणे शक्य नाही, पण सिद्ध पदवी सर्व जीवांना प्राप्त होणारी आहे म्हणून महावीरस्वामींचा आदर्श नेहमी डोळ्यांपुढे ठेवणे जरूर आहे. महावार तीर्थकरांचे चरित्र व त्यांचा उपदेश भव्यजीवांना मोक्षाची वाट दाखविण्यास खास उपयोगी पडेल.
( १११)
Page #118
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
गणींना शान्त्याचार्य ह्मणून एक शिष्य होते. त्यांचा जिनचंद्र नावाचा शिष्य शिथिलाचारी झाला. स्त्रीजन्मांत जीवांना मोक्षप्राप्ती होऊ शकते, असे तो प्रतिपादूं लागला. 'केवलज्ञान्यांनाहि आहार घ्यावा लागतो. व म्हणून त्यांना रोगही होतात. वस्त्रधारण करणारे मुनिहि मोक्षाला जातात. महावीरस्वामींच्या गर्भाचे अपहरण झाले होते. प्रासुक आहार कोठेहि घेतां येतो, वगैरे आगम विरुद्ध मिथ्यात्वाचा फैलाव करून तो पहिल्या नरकाला गेला.' देवसन सूरिकृत भावसंग्रह नांवाच्या ग्रंथांत खालीलप्रमाणे माहिती आहे. 'विक्रमराजाच्या मृत्यूनंतर १३६ वर्षांनी सोरठ देशांतील वल्लभी नगरांत श्वेताम्बरसंघ निघाला. उज्जयिनी नगरीत भद्रबाहु म्हणून एक आचार्य होते. ते निमित्तज्ञानी होते. बारा वर्षेपर्यंत चालणारा एक मोठा दुष्काळ पडणार आहे असे त्यांनी मुनिसंघाला सांगितले. म्हणून तो देश सोडून मुनि अन्यत्र विहार करूं लागले. त्यांपैकी शान्त्याचार्य सोरठ देशाला गेले. पण ते तेथे गेल्यानंतर त्या देशांतहि दुष्काळ पडला. भुकेले लोक दुसन्याची पोटें फाडून अन्न खावं लागले. अशी स्थिति पाहून पांढरे कांबळे, दंडा, तुंबा, पात्र, आवरण, व सफेत कपडा त्यांनी धारण केला व भिक्षा गोळा करून ते उपजीविका करूं लागले. निग्रंथ मुन्नीची वृत्ति सोडून दिली व स्वच्छंदाने याचना करून, बसून ते खाऊ लागले. दुर्भिक्ष नाहीसे झाल्यावर शांत्याचायांनी शिष्यसंघाला बोलावून फिरून नम बनण्याची आज्ञा केली; पण चटावलेले शिष्य थोडेंच ऐकतात . ते म्हणाले दिगम्बरवतात किती कष्ट आहेत. नाम राहावे लागते. उपवास करावे लागतात. एकेक दिवस भोजन मिळत नाही, कारण अभिग्रह जुळत नाही. मनाला वाटेल ते खावयाला मिळत नाही, वाटेल तेथे जाता येत नाही. मौन पाळावे लागते. इमारतीत राहता येत नाही. भूमिशय्या व केशलोच करावा लागतो. या दूषम कालांत हा दिगंबर वेष आवश्यक नाही व योग्यहि नाही. शिष्यांचे हे म्हणणे शान्त्याचार्यांना रुचेना. तसे केल्यास परंपरेचा उच्छेद होईल, जिनाज्ञेचा भंग होईल व मिथ्यात्व वाढेल असे त्यांनी म्हटल्याबरोबर शिष्यांनी त्यांना मारून टाकलें व शान्त्याचार्य मरून व्यंतरदेव झाले. नंतर त्या शिष्यसंघाने श्वेताबरत्वाला अनुकूल अशी शास्त्र रचना केली व तसा उपदेश जैनसंघाला करण्यास सुरवात केली एवढेच नव्हे तर दिगंबरमताची निंदा करूं लागले. शान्त्याचार्याचा व्यंतरदेव या शिष्यांना पीडा देऊ लागला तेव्हा त्या व्यंतर
Page #119
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पश्चात्काल.
देवाची पूजा सुरू झाली व श्वेताम्बर लोक आजतागायत ती करीत आहेत. त्या व्यंतरदेवाच्या नांवानेंच पहिली बलिपूजा श्वेताम्बर करतात. भावसंग्रह हा ग्रंथ दहाव्या शतकांतील आहे. भट्टारक रत्ननंदीनी वरीलपेक्षां अधिक माहिती याप्रमाणे दिली आहे. ' भद्रबाहुस्वामींनी भविष्य कथन केल्यावर बारा हजार साधु त्यांच्या बरोबर दक्षिणेत गेले; पण रामल्य, स्थूलाचार्य व स्थूलभद्र हे साधु आपापल्या संघासह उज्जयिनीतच राहिले. दुष्काळ सुरू झाल्यावर ते शिथिलाचारी झाले. भद्रबाहुस्वामी स्वर्गाला गेल्यानंतर दक्षिणेतील दिगंबरसाधु परत उज्जयिनीला आले. तेव्हां शिथिलाचार सोडण्याबद्दल तेथील मुनि संघाला सांगण्यांत आलें. स्थूलाचार्य असें सांगतात म्हणून शिष्यांनी त्यांना मारून टाकले तेव्हां ते व्यंतर देव झाले. तेव्हांपासून त्यांना वेताम्बर कुलदेव म्हणून पुजित आहेत. या शिथिलाचान्यांनी अर्थफालक- नांवांचा सांप्रदाय काढला त्यानंतर बन्याच काळाने उज्जयिनीत कीर्तिराजा झाला. त्याची कन्या वहभीपूरच्या राजाला दिली होती. राजकन्या चंद्रलेखा अर्धफालक साधूची भक्त होती. ती सांप्रदायाच्या मुनीनां राजवाड्यांत बोलावीत असे. अर्धकालक साधू नग्नच असत; पण अंगावर एक वस्त्र नुसतें टाकीत. राजाला हें रुचलें नाहीं. त्याने त्या साधना वस्त्रे दिलीं व तीं त्यांनी परिधानहि केली. या साधूंचा मुख्य जिनचंद्र होता. ' यावर पं. नाथूराम प्रेमी म्हणतात. 'देवसेनसूरि व रत्ननंदी यांच्यावर दिलेल्या वर्णनांत बराच फरक आहे भद्रबाहु स्वामीना देवसेनसूरि निमित्तज्ञानी म्हणतात व रत्ननंदी पंचमश्रुतकेवली म्हणतात. दिगंबरंग्रंथावरून भद्रबाहस्वामी वीरसंवत् १६२ व श्वेताम्बरग्रंथाप्रमाणे वीर सं. ६०३ मध्ये निर्वाणाला गेलें असें मानलें जातें. या कालांत साडेचारशे वर्षांचें अंतर आहे. रत्ननंदीने भद्रबाहुकालीन मताला अर्धफालक नांव दिले व नंतरच्या मताला श्वेताम्बर म्हटले दोन्ही ग्रंथांच्या उत्पत्तिस्थानांतहि फरक दाखविण्यांत आला. प्रवर्तकांची नांवेंहि निराळी देण्यांत आली. दिगंबर सांप्रदायांत कुंदकुंदाचार्य जितके मानले जातात, तितकेच श्वेताम्बरांत स्थूलभद्र मानले जातात, अर्थफालक नांवाचा सांप्रदाय निघाल्याचें वर्णन इतर कोणत्याहि ग्रंथांत नाहीं. म्हणून रत्ननंदीचं वर्णन बनावट आहे.' पं. नाथूरामजींनी आपल्या म्हणण्याला अधिक आधार दिलेले नाहीत. म्हणून रत्ननंदीचे वर्णन बनावट म्हणतां येत नाहीं. पं. नाथूरामप्रेमींचा वरील अभिप्राय बाबू कामताप्रसादजींना मान्य नाहीं.
( ११७ )
Page #120
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
श्वेतांवरसांप्रदायांत या बाबतीत खालील गाथा प्रमाण मानली जाते. छव्वाससहस्सेहिं नवुजरेहिं गयस्स वीरस्स । तो वोडियाण विही रहवीरपुरे समुपन्ना || प्रभालक्षण नामक ग्रंथांत जिनेश्वरसूरींनी दिगम्बरांचे म्हणणे म्हणून अशी गाथा दिली आहे. छव्वास सएहिं न उत्तरैहिं तइयासिद्धिं गयस्य वीरस्स । कंबलियाणं दिट्ठी बलही पुरिए समुप्पण्णा ॥ याप्रमाणें श्वेतांबरमताच्याच दोन ग्रंथांत एकाच वेळीं दिगंबर व श्वेतांबरमताची उत्पत्ति झाली असा उल्लेख आढळतो. वरील दोन्ही गाथा बहुतेक सारख्याच आहेत. पण दिगंबरमत फार पूर्वीपासून होतें ही गोष्ट इतर धर्माच्या ग्रंथावरूनहि सिद्ध होत असल्यामुळे वरील गाथांतून दिलेल्या काळी श्वेतांबर मतच उत्पन्न झाले असले पाहिजे हे स्पष्ट आहे. डॉ. स्टीव्हन्सनसाहेब या बाबतीत कल्पसूत्राच्या प्रस्तावनेत लिहितात की, ' इ. स. पूर्वी पहिल्या शतकांत वेतांबर मत निघाले असले पाहिजे. दिगंबर नव्हे. ' डॉ. हॉर्नेलसाहेब या बाबतीत लिहितात 'इ. स. पूर्वी ३१० चे सुमारास मगधदेशांत बारा वर्षाचा दुष्काळ पडला. त्या वेळी मौर्य चंद्रगुप्त राज्य करीत होते. भद्रबाहु त्यावेळी जैनसंघाचे आचार्य होते. दुष्काळामुळे कांहीं शिष्यासह भद्रबाहु कर्नाटकांत गेले. मगध देशांत जे राहिले होते त्यांचे आचार्य स्थूलभद्र होते. दुर्भिक्ष संपल्यावर पाटलीपुत्रांत एक जैनसमे लन करण्यांत आले. त्यावेळी अकरा अंग व चौदा पूर्व ग्रंथ लिपिबद्ध करण्यांत आले. दुष्काळात जैनसाधुंच्या आचरणांत फरक पडला. सामान्य साधु कांहीं वस्त्र धारण करूं शकतात. पण अंतिम दर्जाच्या साघनीं नमच राहिले पाहिजे असा आजवर नियम होता. पण दुष्काळांत आहार मिळेना म्हणून नग्न साधुनीं श्वेतवस्त्र धारण करून भिक्षा गोळा करण्यास सुरवात केली पण दक्षिणेत गेलेल्या मात्र दिगम्बरत्व सोडलें नाहीं. ते मुनि मगध देशांत परत आले तेव्हां श्वेतांबरत्व जैन साधूंचे बाबतीत अगदी रूढ होऊन गेले होते. त्यामुळे मुनिसंघांत भेद पडला. ' महावीरस्वामींच्या निर्वाणानंतर जैनसंघांत मतभेद झाला असा मोघम उल्लेख बौद्ध ग्रंथांतून आहे. तेवढ्यावरून हा मतभेद भद्रबाहुस्वामींच्या पूर्वीहि होता; पण त्यांच्यानंतर दुष्काळामुळे तो मोठ्या प्रमाणांत दृग्गोचर झाला असे. प्रो. जेकोबी व कांहीं पौर्वात्य विद्वानहि म्हणतात. पण वरील विवरणच अधिक ग्राह्य वाटतें.
( ११८ )
Page #121
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पश्चात्काल.
याप्रमाणे इ. स. पू. पहिल्या शतकापर्यंत जैनशासनाचे वर्धन आविच्छिन्नपणे निग्रंथ मुनिगग व अनेक सम्राटांनी केले; पण त्यानंतर मुनिसंघांत वरीलप्रमाणे मतभेद माजला. व साम्राज्यहि लयाला गेले. अनेक राजे स्वच्छंदाने राज्य करूं लागले व मुनिगणहि स्वच्छंदाने मतप्रसार करू लागला. इतर मतांना पुढे येण्यास हा काळ अनुकूल ठरला. बौद्धमतच काय ते इ. स. सातव्या शतकापर्यंत जैनमताच्या बरोबरीने वाढीस लागले. या काळांत जैन व बौद्ध हे दोघे समसमान होते असे म्हणावयास हरकत नाही. एक राजा जैन असे तर दुसरा बौद्ध होई व आपल्या प्रजेलाहि वौद्ध बनवी. पुढे पुन्हां तोच जैन बने व प्रजेलाहि जैन बनवी असाच फेरबद्दल या पांचसहा शतकांत चालला होता. स्वतः बुद्धाच्या काळीहि जो धर्म टिकू शकला नाही. त्याने भारतवर्षातील प्रमुख धर्माला सामना देण्याइतके बळ मिळवावे असे कसे झाले ? असे होण्याचे कारण नंतरच्या बौद्धाचार्यांनी बौद्धमतांत केलेली सुधारणाच होय. बुद्ध काली सामान्य नातीला प्राधान्य होते व तत्त्वज्ञान नकारात्मकच होते. नंतरच्या बौद्धाचार्यानी तत्वज्ञान रचले व तात्विक दृष्टया इतर दर्शनांचे खंडण करून स्वमताचे समर्थन करण्यास प्रारंभ केला. याप्रमाणे बुद्धिमानावर जेव्हांपासून बौद्धाचार्य विजय मिळवू लागले तेव्हांपासून त्यांच्या मताची सरशी होऊ लागली. त्याचा स्वीकार राजे व इतर प्रजाहि करूं लागली. पण पुढे बुद्धिबलावरच सर्व कसरत होऊ लागल्यामुळे आणि राजाच्या पाठबळावरच सर्व करामत बौद्धाचार्य करू लागल्यामुळे सामान्य नतिीवरचेहि त्यांचे अवधान लुटले व भिक्षुभिक्षुगतिंच अनाचार माजला व त्याचा परिणाम समाजावरहि होऊ लागला. तेव्हां फिरून जैनाचार्याची सरशी होऊ लागली. या काळांतील जैनग्रंथ पाहिल्यास त्यांतील निम्मा आवक भाग बौद्धांचे खंडन करण्यांतच खर्ची पडला आहे असे दिसून येईल. यावरुन जैनाचायांनीच शेवटी बौद्धमताचें पारिपत्य केलें असें म्हणावयास हरकत नाही.
भगवान महावीर व म. बुद्धानी हिंसात्मक कर्मकांडाचे जे एकदां पेकाट मोडले ते कायमचेच होय. हिंसात्मक यज्ञानी फिरून डोके वर काढले नाही इतका जबरदस्त टोला या दोन महात्म्यांनी त्या हिडिस संस्थेला दिला. ब्राह्मणांचे बंडहि या दोन महापुरुषांनी कमी केले व म्हणूनच या दोघांना अलीकडील वेदमतानुयायी आपल्यातील मोठे बंडखोर समजतात. श्रीरामस्वामी आयगार आपल्या — दक्षिणेतील जैनधर्म ' या पुस्तकांत म्हणतात, 'कांही विद्वान जैनधर्माला हिंदू
(११९)
Page #122
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
मधील बंडखोर व वर्णव्यवस्थेचा उच्छेद करणारा आहे असें म्हणतात. पण ते सर्वस्वीं खोटें आहे. महावीर कालापर्यंत ब्राह्मणांनी इतर वर्णाशी हलकेपणानें वागण्याचा जो प्रघात पाडला होता तो बंद पाडून क्षत्रिय वर्णाचें श्रेष्टत्व प्रस्थापित केलें व इतर वर्गांनाहि त्यांनी बरोबरीनें वागविलें हें खरें; पण याचा अर्थ वर्णव्यवस्थेचा उच्छेद केला असा होत नाहीं. जैनसमाजांतहि वर्णव्यवस्था आहे; पण त्यांतील उच्चनीच कल्पना नाहीं." तेव्हां हिंसात्मक यज्ञांचे बंड व वर्ण व्यवस्थेतील उच्चनीचपणा या दोहोंचा नायनाट भगवान महावीर व म. बुद्धांनी केला हें उघड आहे. त्याबरोबरच इंद्रवरुणादि देवतांचे खरे स्वरूप काय आहे तेंहि महावीर तीर्थंकरांनी दाखवून दिलें. मनुष्यगतीप्रमाणेच या देवतांची एक गति आहे. ते मुक्त झालेले पूजनीय देव नव्हत. अर्थातच त्यांचे पूजन करण्याची जरूरी नाही. व त्यासाठी हिंसात्मक यज्ञ करण्याची तर मुळींच आवश्यकता नाहीं. असें त्यांनी दाखवून दिलें. म. बुद्धाने तर या जन्मानंतरच्या जीवनाची पंचाईत करण्याचेंच टाळलें; मग त्या भावी जीवनांतील सुखासाठी यज्ञांचा एवढा खटाटोप कशाला हवा ? भगवानमहावरि व म. बुद्धांच्या या उपदेशाचा परिणाम सर्व समाजावर चांगला होऊन असंख्य लोक जैन व बौद्ध झाले आणि जे राहिले त्यांनीहि आपला उपासनामार्ग बदलला. वेदांतूनच नवीन शिव किंवा रुद्र, शक्ति, विष्णु, गणपति वगैरे देवांना शोधून काढण्यांत आले व त्यांची उपासना सुरू झाली. राम, कृष्ण वगैरे क्षात्रवीर की, ज्यांचा महिमा त्या काळींहि लोक गात होते त्यांना या देवांचे अवतार ठरविण्यांत आले व अनेक पुराणे रचण्यांत आली. व्यासोक्त व इतर पुराणे इ. स. च्या सातव्या शतकापर्यंतच झालेली आहेत. बरीचशी उपनिषदेहि याच काळांत झालेली आहेत. अर्थात् वेदानुयायामधूनहि कर्मकांड अजीबात लोपून ज्ञानकांड व उपासनाकांडानेच या काळांत उचल खाल्लीं होती. जुन्या इंद्रादि देवतापैकीं सूर्य व अग्नि यांची उपासना कायम राहिली व इतरांचें पूजन कांहीं ठराविक कर्मापुरतेंच राहिलें. अग्निहोत्र राहिले; पण त्यांतील हिंसा गेली. एकंदरीत अनेक देवतोपासना चालू राहिली; पण ती रुद्रादिदेवांची; इंद्रादि देवतांची नव्हे.
आठव्या शतकांत जैन व बौद्धांची चुरस बरीच वाढलेली दिसते. बौद्धराजांनी जैनांची कत्तल करण्यांपर्यंत मजल नेली. उलट जैनराजांनीहि त्यांचा सूड उगविला असला पाहिजेच; पण बौद्धभिक्षु व राजांनी जितका निर्दयपणा ( १२० )
Page #123
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पश्चात्काल.
दाखविल्याचे इतिहास पुराणांतून नमुद आहे तितके जैनसाधु व राजांच्या क्रौर्याचे दाखले नाहीत व ते स्वाभाविकच आहे. पण दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे या काळांत वैदिकधर्माचे चांगले फावले. शंकराचार्य याकाळी अवतरल्यामुळे वैदिकधर्माचा पुनरुद्धार झाला असे म्हणावयास हरकत नाही. पण त्यांनाहि भगवान महावीर व म. बुद्धानी केलेल्या क्रांर्ताच्या मागे जाता आले नाही. या दोन महापुरुषांच्या पूर्वीचा वैदिकधर्म ते प्रचारांत आणू शकले नाहीत. पण त्या पायावर उभारलेला सुधारक धर्मच त्यांना प्रसृत करावा लागला. त्यानांहि हिंसात्मक यज्ञ तामसी म्हणून त्याज्य ठरवावे लागले. इंद्रादि देवतांची उपासना सोडावी लागली. जनांचा कर्मसंन्यास पत्करावा लागला. बौद्धभिक्षंचा वेष स्वीकारावा लागला. किंबहुना त्यांचा शून्यवादहि मायावादाच्या रूपाने ग्राह्य करावा लागला. एकंदरीत जुन्या वदिक कर्मकांडावर जैन व बौद्धतत्वज्ञानांच्या परिणामाचे फळ म्हणज शंकराचार्याचे मत होय असे म्हटल्यास त्यांत मुळीच आतिशयोक्ति होणार नाही. त्यावेळी रुद्र, विष्णु, देवी, गणपति, सूर्य वगरे देवतांची उपासना वैदिकांत रूढ झाली होती; ती पचायतन पूजा शंकराचार्यांनी मान्य करून सर्व वैदिकांना एक केले. त्यावेळी प्रगट असलेल्या उपनिषदावर त्यांनी संन्यासपर भाष्य रचली. जैन व बौद्धांचहि त्यांनी खंडन केले आहे. पण ते फारच थोडे. त्यामानाने त्या दोन तत्व ज्ञानांतून त्यांनी घेततेला भागच अधिक आहे. वैदिक साधुंचा वर्ग तयार करून ब्राह्मणेतरानांहि साधु होण्याचा मार्ग त्यांना घालून द्यावा लागला हा भ. महावीर व म० वुद्धाचा विजयच होय. जागजागी मठ स्थापून त्यांनी वैदिकधर्माच्या प्रसाराची सोय केली. याप्रमाणे वैदिकांची त्यांनी संघटना केल्यामुळे त्या धर्मात नवचैतन्य आले व राजाश्रयहि पुढे मिळाला. जैनचत्यालयाप्रमाणे व वुद्धमंदिराप्रमाणे वैदिक देवांची मंदिरेंहि बांधण्यांत येऊ लागली व समाज या धर्माकडे आकर्षिला जाऊ लागला.
शंकराचार्यांचे हे स्मातर्मत वाढू लागल्यावर बौद्धमताचा जवळ जवळ लोपच होत चालला. पुढे महंमदीयांचे आगमन झाल्यावर निर्गुणोपासनेचीहि लाट उसळली. जैनांमध्ये तारणसमाजी व स्थानकवासी पंथ याचवेळी निघाले असावेत. वेदांताच्या प्रसारामुळे एकेश्वरीमताकडेहि जनता झुकू लागली होती. त्याप्रमाणे दक्षिणेत बाराव्या शतकांत बसवेश्वर अवतरून त्यांनी एकेश्वरीमत
(१२)
Page #124
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
वाढविले. एका शिवलिंगाशिवाय दुसरा देव नाहीं हेंच तें मत होय. बसवेश्वरानी विलक्षण क्रांती करून बहुतेक जैनांना लिंगायत बनविले. नंतर रामानुजाचार्य झाले व त्यांनी वैष्णवमताचा प्रचार केला; पण जगाला मूळ कारण तीन आहेत असें त्यांनी तत्वज्ञान सांगितले. जीव, ईश्वर व सष्टि ही तीन्ही तत्वें निराळी असून ती कधीहि एक होणार नाहींत असें त्याचें म्हणणे होते. याच नुनारास उत्तर हिंदुस्थानांतहि अनेक साधुसंत झाले व त्यांनी शैव, वैष्णव शाक्त वगैरे पंथाचा प्रसार केला. नंतर मध्वाचार्य व वल्लभाचार्य हे दोन आचार्य झाले व त्यांनी द्वैत व शुद्धाद्वैत वैष्णव मते स्थापिली. या सर्व पंथानी ईश्वरकर्तृत्वास प्राधान्य दिले व ईश्वरी कृपा व्हावी म्हणून उपासनामार्ग बराच वादविला. याप्रमाणे ही एकांतिक्रमते बरीच निघाली व वाढली तरी भ. महावीर व म. बुद्धाच्या अहिंसेचा उपदेश ते नाकारू शकले नाहीत व तो उपदेश त्यांना आपल्या उपदेशांत गोंवावाच लागला. म्हणून जैन व बौद्धांनीं अहिंसेचा जितका प्रचार केला तितका लिंगायत, वैणव व शैवानांहि करावा लागला.
या शैव व वैष्णवांच्या लाटेंन उत्तर हिंदुस्तानांतून जनलोकसंख्या वाहून गेली असे दिसतें. राज्यहि म्लेच्छांचेच सुरू झाल्यामुळे उच्च दर्जाच्या तात्विक विवेचनाला वावच राहिला नाहीं व शैव, वैष्णवासारख्या एकेश्वरीवाद्यांची मात्र भरभराट झाली. पुढे पुढे तर नानकासारखें एकेश्वरी व निर्गुणोपासकहि अवतरले. हा महंमदी संस्कृतीचा प्रभाव होय. दक्षिणेत अगदीं थेट सोळाव्या शतकांपर्यंत जैनराजे झाल्यामुळे जैनसमाज बराच मोठा उरला होता. शव व वैष्णव राजामध्येच लठ्ठालठ्ठी विशेष चालू असे. त्याचा शेक जैनराजांनाहि लागला व शेवटी सर्वच हिंदू राज्यें महंमदी व ख्रिस्ती परदेशी सत्ताधान्यांना बळी पडली असा हा दुःखपर्यवसायी इतिहास आहे. शैव, व स्मार्त वैष्णवांच्या झटापटीत सर्व जैनब्राह्मग त्यांपैकी कोणत्यातरी मताचें झालें; कारण क्षत्रिय राजेच त्या मताचे बनले. शूद्रादि इतर सामान्यसमाजहि ज्या मताची सरशी असे त्या मताप्रमाणे वागत. वैश्य माल स्वतंत्र होते व ते आपल्या जुन्या मतांना चिकटून राहू शकत. उत्तरेंत विशेषतः मारवाड व गुजराथेंत वैश्य वर्गच तेवढा जैन राहिला आहे याचे कारण तरी हेंच होय. दक्षिणेत माल बन्याच काळपर्यंत जैन राजे असल्यामुळे राज्य गेल्यानंतर त्यांनी शेती पत्करली पण धर्म सोडला ( १२२ )
•
Page #125
--------------------------------------------------------------------------
________________
महावीर पश्चात्काल.
नाहीं. म्हणून दक्षिणेत सर्व धंद्यांचे वैश्य आहेत व क्षत्रिय शेतकरी आहेत आणि म्हैसूर संस्थानांत थोडे ब्राह्मणहि आहेत.
श्वेतांबर मताचे जैन बहुतेक गुजराथ व मारवाडांतच आहेत. कारण या भागांतच तो पंथ निघाला व पुढे त्याला राजाश्रय मिळाला. कुमारपालादि श्वेतांबर जैन राजे गुजराथेंत होऊन गेले. जैनधर्माच्या लोकसंख्येचा -हास होण्यास अनेक कारणे आहेत. त्यापैकी श्वेतांबर, दिगंबर भेद हेहि एक कारण मानण्यांत येतें. पण आमच्यामतें हैं कारण गौण आहे. सुलभ व व्यवहार्य मत असेल तिकडे सामान्य लोकांचा ओढा अधिक असतो. त्यामुळेच बौद्ध, शैव,
व, शाक्त वगैरे व अलीकडे महंमदी व ख्रिस्ती मतांचा फैलाव झालेला आहे. दिगंबराइतकेच श्वेतांबर जैनधर्मप्रेमी आहेत. जैनधर्माचा प्रसार करण्यांत आत्माराम महाराज, धर्मविजय महाराज, श्री वीरचंद गांधी वगैरे श्वेतांबरांनी बरीच मेहनत घेतली आहे. श्रीमद राजचंद्रासारखे मोठे तत्त्वज्ञानी श्वेतांबरांतच झाले व म. गांधीही त्यांचीच जगाला देणगी होय. मद्य, मांस व परस्त्रीगमन या व्यसनांची बाधा म. गांधीच्या मातोश्रीने जर जैनसाधुपुढे त्यांच्याकडून घेववली नसती व आफ्रिकेतून श्रीमद राजचंद्राशी त्यांचा पत्रव्यवहार झाला नसतां तर बॅ. मो. क. गांधी म. गांधी झाले असते किंवा नाहीं याची वानवाच आहे. तेव्हां श्वेतांवरमतामुळे जैनधर्माचा प्रभाव कायम राहिला ही गोष्ट नाकारून चालणार नाहीं. शिवाय बौद्धमत हिंदुस्तानांत नामशेष झालें असेल तरी मायावाद व अहिंसेच्या रूपाने ते जसे जिवंत आहे तसेच शैव, वैष्णवादि हिंदूनीहि जैनमत जिवंत ठेवले आहे असेंहि म्हणता येईल. महावीर तीर्थकरांच्या प्रभावी उपदेशाचा परिणाम हिंदी जनतेवर कायमचा झालेला आहे. जैन लोकसंख्या कमी असली तरी तो इतर पंथांच्या अनुयायावर बराच झालेला आहे हे लक्षांत घेणें जरूर आहे.
एकंदरीत भगवान महावीरांनंतर सहा शतकेपर्यंत जैनधर्माचा प्रभाव हिंदुस्तानांत कायम होता व त्याचा प्रचार परदेशांतूनहि झाला. मोठमोठे राजे जैन होते. महान जैनसाधु व पंडित होऊन गेले व हिंदुस्तानांतील बहुसंख्याक जनता जैनच होती. पण वीरनिर्वाणानंतर सहाशे वर्षांनी बौद्धमताची स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा इ. स. च्या आठव्या शतकांपर्यंत चालू राहिली व नंतर वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाल्यामुळे बौद्धधर्माचा -हास झाला. नंतर वैष्णव व शैव, शाक्तादि ( १२३ )
Page #126
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
सुलभ मतांचा जोर वाढून जैनधर्मासहि उतरती कळा लागली. तथापि दक्षिणेत इ. स. च्या सोळाव्या शतकापर्यंत जैनराजे असल्यामुळे जैनलोकसंख्या इकडे बरचि होती. गुजराथेंत शैव, वैष्णव व जैन या तिघांचे समसमान प्राबल्य अजूनहि आहे व कुमारपाल राजाचे वेळीं जैनधर्माचा प्रसार गुजराथेत विशेष होता. महाराष्ट्रांत महानुभव व वारकरी पंथाच्या प्रसारापूर्वी जैनमताचा प्रसार बराच होता. कर्नाटक, आंध्र, व तेलंगणांतहि जेनराजे, पंडित, साधु, : कारागीर व व्यापारी सोळाव्या शतकापर्यंत बरेच होते. पण पुढे वैष्णव व लिंगायत मताचा जोर वाढून जैन लोकसंख्येस उतरती कळा लागली. असो.
पंडितांच्या वादविवादावर, राजांच्या लहरीवर व लोकमताच्या छंदावर व्यवहारांत कोणत्याहि धर्ममताचा प्रसार अवलंबून असतो. म्हणून केवळ लोकसंख्येवरून कोणत्याहि धर्माचा श्रेष्ठ कनिष्टपणा ठरवितां येणार नाहीं. नीतिसमाजासाठी असते; पण धर्म मुख्यतः अध्यात्मिक कल्याणासाठी असतो. केवळ या दृष्टीनें पाहतां महंमदी, ख्रिस्ती, पारशी व बौद्धमतापेक्षां हिंदू तत्त्वताने श्रेष्ठ आहेत ही गोष्ट आतां सर्वमान्य झाली आहे. हिंदूतत्त्वज्ञानांतहि वैष्णव, शाक्त, गाणपत्य, शेव, सिख वगैरे पंथापेक्षां वेदांत तत्त्वज्ञान अध्यात्मिक दृष्टीने उच्चप्रतीचे आहे ही गोष्टहि निर्विवाद आहे. ज्ञानी लोकांनी जैन - तत्त्वज्ञानाचे सार्वगिकत्व व सर्व श्रेष्टत्व असेंच वर्णिले आहेत.
जेनेतर विद्वानहि जैनधर्माची शुद्धता व सर्व श्रेष्ठता अलीकडे कबूल करूं लागले आहेत व जसा जसा जैनदर्शनाचा अभ्यास अधिकाधिक होत जाईल तसतसा त्याचा श्रेष्ठपणा निर्विवादपणे मान्य केला जाईल हे नि:संशय होय. अहिंसेच्या प्रभावाचे महत्त्व म. गांधी जगाला प्रत्यक्ष पटवीत आहेत. आचार्य श्री. शांतिसागरासारखें निर्ग्रथमनि जैनदर्शन आचरण्यांत आणून दाखवत आहेत. विद्यावारिधी चंपतरायँजनांनीं सर्व धर्मांचा तुलनात्मक विचार करून जैनदर्शनांत वर्णिलेले तत्त्वज्ञानच सर्व धर्माचे सार कां असलें पाहिजे व कसें आहे तें दाखवून दिले आहे. इतर पंडितहि आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. पाश्चिमात्य देशांतून निरीश्वरवाद अनात्मवादाच्या अर्थाने वाढत आहे. ईश्वरकर्तृत्व विद्वानांना पटेनासे झाले आहे; पण जैनदर्शनांतील वीतराग, निरुपाधिक व चैतन्यस्वरूप स्वयंभू ईश्वराची कल्पना विद्वानापुढे मांडल्यास आस्तिक्यबुद्धि वाढणें शक्य आहे. जगांतील विद्वानांना जैनदर्शनाचीच तहान लागलेली स्पष्ट दृग्गोचर होत ( १२४ )
Page #127
--------------------------------------------------------------------------
________________
उपसंहार.
आहे. ती पुरविणारा निग्रंथ महात्मा हवा आहे. कालानुसार तो जन्माला येऊन सम्यधर्माचा प्रसार करीलच; पण तोपर्यंत प्रत्येकाने शक्तिनुसार शुद्ध धर्माचा प्रसार करण्याची खटपट केली पाहिजे. हटवादी लोकांना काहीच पटणार नाही. व त्याच्या उद्धाराची आशाच नाही. पण सत्यशोधक व सत्याग्रही लोकांची समजूत पाडणे शक्य असते व इष्टहि असते. जैनधर्म हा पूर्ण सत्य व अव्याबाध आहे. खन्या मुमुक्षूनां तो पटलाच पाहिजे व तेच तो आचरणांत आणूं शकतील. आद्यतीर्थकरापासून निर्वेधपणे चालत आलेलें तत्वज्ञानच महावीर तीर्थकरांनी सांगितले. ते त्याच्यानंतर शेकडो वर्षे मुमुक्षूनी आचरिलें; आज आचरीत आहेत, व पुडंहि आचरतील.
प्रकरण तेरावें.
उपसंहार.
तीर्थकरासारख्या अलौकिक व्यक्तीचे चरित्र लिहिण्यास केवल ज्ञानीच पाहिजेत; तरच ते अगदी प्रासादिक होईल. त्यांचे चरित्र लिहिण्यास गणधर लायक होते. पण त्यांनी लिहिलेली चरित्रे उपलब्ध नाहीत. चोवीस तीर्थकरनिंतर जे अनंत सिद्ध होऊन गेले तेहि तीर्थकरांचे प्रासादिक चरित्र लिहिण्यास लायक होते; पण त्यांपैकी एखाद्या सिद्धाने लिहिलेले एखाद्या तीर्थकरांचे चरित्रहि आढभाढळत नाही. काही मुनींनी व पंडितांनी लिहिलेली चरित्रे आहेत; पण रामचरित्र लिहिणा-या वाल्मिकीप्रमाणे व कृष्णचरित्र लिहिणा-या व्यासाप्रमाणे या मुनींची व पंडितांची ख्याति नाही. राम व कृष्णचंद्रांची चरित्रे व्यासवाल्मिकीच्या आटोक्यांतील होती. तशी तीर्थकरांची चरित्रं मुनिपंडितांच्याहि भावाक्याबाहेरची आहेत. प्रारंभी लिहिल्याप्रमाणे त्याचे वर्णन करण्यास केवलीच पाहिजेत. इंद्रियातीत ज्ञानाचा हा विषय असल्यामुळे त्यांचे यथार्थ व प्रभावी वर्णन केवलज्ञान्याशिवाय कोण करू शकणार ? म्हणून पंतकवींनी म्हटल्याप्रमा
(१२५)
Page #128
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
तीर्थंकरांच्या प्रासादिक चरित्राचे बाबतीत ' स्तवास्तव तुझ्या, तुझ्यासम कवी - कधी जन्मती ? ' असा प्रश्न टाकूनच स्वस्थ बसावें लागतें.
पण चालू काळ इतिहासमाहात्म्याचा काल आहे. अलीकडे ऐतिहासिक ज्ञानास विशेष महत्व देण्यांत येते. म्हणून तीर्थंकरांचे प्रासादिक वर्णन जरी करता आले नाही तरी ऐतिहासिक वर्णन करणें मात्र अत्यंत अवश्य होऊन बसलें आहे. हे कामसुद्धां कांहीं साधें नाहीं. यालाहि बन्याच संशोधकबुद्धीची, व विशेष लेखनशैलीची जरूरी आहे. जॉर्ज, हेनरी, व्हिक्टोरिया, नेपोलियन, अकबर, अवरंगजेब वगैरेंच्या चारित्रांचीं बाउंच्या बाडे प्रसिद्ध करतां येतील. कारण या व्यक्ति अलीकडेच होऊन गेल्या असल्यामुळे साधने मिळू शकतात. पण अडीच हजार वर्षापूर्वीच्या महात्म्यांच्या चरित्राची सामुग्री कोठून मिळवावयाची ! सुदैवानें म. बुद्ध व भगवानमहावीरांचे बाबतीत पूर्वाचार्यानीं बरीचशी माहिती धर्मशास्त्रांतून ग्रथित करून ठेविली असल्यामुळे यांची चरित्रे लिहिणे शक्य झाले आहे. तरी पण ही माहिती झाली तरी पुराणवजाच ! यांतून इतिहास काढून त्यांचे कितीहि संगतवार चरित्र लिहिले तरी अलिकडील व्यक्तींची चरित्रे जशी मिळू शकतात तशी कांही ती चरित्रे होणार नाहींत. अशा स्थितीतहि बाबूकामताप्रसादजीनी हिंदी भाषेत ऐतिहासिकदृष्टीनें महावीरचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला व तो कांहीं अंशी सावला आहे. हिंदी भाषेशिवाय इतर कोणत्याहि भाषेत असें महावीर चरित्र नाही.
प्रस्तुत लेखकाची विद्वत्ता ऐतिहासिक चरित्र लिहिण्याइतकीहि नाहीं; मग प्रासादिक चरित्र लिहिण्याची गोष्ट दूरच राहिली. काव्यमय चरित्र लिहिण्याचा प्रयत्न होण्याजोगा आहे. पण चालू काळांत त्यांची मातब्बरी नाहीं. हल्ली ऐतिहासिक व गद्यमय चरित्राचीच विशेष कदर करण्यांत येते. तसे चरित्र कानडी भाषेत श्री. भिडे यांनी लिहिल्याचें ऐकिवात आहे; पण तें पुस्तक आम्हास पाहावयास मिळालें नाहीं. व मिळाले तरी तें आम्ही समजूं शकणार नाहीं. गुजराथी भाषेत महावीरचरित्रं आहेत व श्वेतांबरदृष्टीनें तीं लिहिलेलीं आहेत. मराठी भाषेत तसें चरित्र नसावें याबद्दल मनाला राहून राहून दुःख बाटत होते. महाराष्ट्रांत इतर प्रांतांपेक्षां आधुनिक विद्वानांची संख्या अधिक. ते बहुतेक वैदिकमताचे असल्यामुळे त्यांनी ऐतिहासिकदृष्टया वैदिकधर्माच व पुरुषांचे ग्रंथ लिहून 'वेदोच्छिष्टं जगत्सर्वम् ' ही व्यासोति चालू काळांतहि ( १२६ )
1
Page #129
--------------------------------------------------------------------------
________________
उपसंहार.
खरी करण्यासाठी चंग बांधला. पण त्यामुळे सत्य दडपले जात असलेले आम्हाला सहन होईना. जैनधर्म सर्वात प्राचीन असून तो भारतीय आहे. वैदिकधर्म बाहेरून आला आहे. जैनधर्माची छाप वैदिकधर्मावर पडल्यामुळेच तो आर्य म्हणण्यास लायक झाला आहे. नाहीतर हिंसात्मक बलिदान व पंचभूतात्मक प्रकृतींत इंद्रादिदेवांना कल्पून त्यांची भयाकुल अंतःकरणाने पूजा करण्यापलीकडे वैदिकमतांत आरंभी काहींच रहस्य नव्हते. न बोलेल त्याची द्राक्षेहि पडून राहतील व बोलेल त्याची आंबट बोरेहि खपतील या म्हणीप्रमाणे ख्रिश्चन, बौद्ध व वैदिकमतांचा डंका गाजत आहे. व जनधर्माच्या नगा-यावर कोणीहि भरत झडवीत नाही अशी स्थिती पाहून पात्रता नसतांनाहि हा प्रयत्न आदरिलेला आहे.
जनांचा प्राचीन गौरव किती म्हान वर्णावा ? उत्तर ध्रुवाकडील टोळ्या इकडे येण्यापूर्वी भरतखंडांत एकमेव जैनधर्मच होता. वदिक मिथ्यात्वाचा प्रसार झपाट्याने होऊ लागल्यानंतरहि जनतत्त्वज्ञानाची छाप पैदिकतत्त्वज्ञानावर पडतच होती. महावीरकालापर्यंत जैन लोकांचे व संस्कृतीचे वर्चस्व कायम होते. नंतरच्या बौद्धलाटेत अनेक वैदिकमतें पढे सरसावली व बौद्धमताप्रमाणेच जिनशासनालाहि उतरतीकळा लागली. तथापि दक्षिणेत जैनांचे वर्चस्व बरेंच होते. पण उत्तरध्रुवाकडील टोळधाडीने जसा जनसंस्कृतीवर पहिला हल्ला चढविला तसा महंमदी टोळ्यांनी अकराव्या शतकांत दुसरा हल्ला चढविला व पंधराव्या शतकाचे अखेरीस जैनांची लोकसंख्या बरीच कमी झाली व त्यांचे राजकीय वैभवहि नष्ट झाले.
अखिल भारताचा विचार सोडून देऊन दक्षिण भारताचा विचार केला तरी गंग, राष्ट्रकूट, होयसाल व कलचूरी ही राजघराणी सर्वस्वी जैन होती व पल्लव, संतार, चालुक्य, कदंब व रट्ट वगैरे राजघराण्यातील बरेच राजे जैन होते. बसवेश्वर व रामानुजाच्या कालापासून जन राजेहि शैव व वैष्णव होत गेले आणि जे जन राहिले त्यांचा हि शेवटी पराजय झाला, राजकीय पाठबळ गेल्याबरोबर जैनांची लोकसंख्याहि घटली व राहिले तेवढे बहुतेक शेतकरीच राहिले. दक्षिणेतील प्रमुख • भाषांना ज्यांनी जन्म दिला व ज्या भाषांतील आद्यग्रंथ जैनच आहेत, त्या भाषेप्रमाणेच संस्कृत भातहि ग्रंथरचना करून ज्यांनी उभयभाषा कोविद म्हणवून घेतले ते जैनब्राह्मण गेले व त्यांच्याबरोबरच त्यांचे निःसंतान झाले. उपाध्ये व
(१२७).
Page #130
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
म्हैसूर भागांत ब्राम्हण म्हणूनहि काही जैन आहेत; पण ते फार थोडे, ज्यांनी मोठमोठी राज्ये केली ते जैनराजेहि विलयास गेले व त्यांचे संतान असले तरी ते क्षात्रवृत्तीहीन बनले आहे. ज्यांनी समुद्रपर्यटन करून परदेशांतून जैनधर्माचा प्रसार केला व तिकडून सुवर्ण आणून भरतभूमीला सुवर्णभूमि हे नामाभिधान प्राप्त करून दिले तें जैन वैश्यदक्षिणेत तरी फारसे राहिले नाहीत. गुजराथ व उत्तर हिंदुस्तानात मात्र जैन मुख्यत्वेकरून पैश्यच आहेत. शूद्रत्वाला हलकेपणा
जैनसमाजांत कधीच नव्हता. हा उत्पादकवर्ग असून समाजाचा आधारस्तंभ होप. या वर्णाचेहि काही जैन दक्षिणेत आहेत.
जैन, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य कालाच्या पोटांत गडप झाले; पण त्यांचा लौकिक तात्त्विक व ऐतिहासिक ग्रंथरूपाने आणि चैत्यालयांच्या रूपाने आजतागायत मौजूद आहे. नुसत्या मुंबई इलाख्याचा विचार केला तरी मुंबई, अहमदाबाद ( करणवती), धंधका, धोलका, धोधा, कपडबंज, मातार, महुआ, नडियाद, उमरेठ, पावागड, चांपानेर, देसार, दाहोद, गोधा, भडोच, शुक्लतीर्थ, अकलेश्वर, साजोत, शाहाबाद, सूरत, रादोर, मांडवी, नवसारी, पाटण, ऊंझा, वडनगर, सरोत्रा, मुंजवर, संखेश्वर, सोजित्रा, ईडर, खंभात, तारंगा, वडाली, पालीठाणा, गिरनार, वढवाण, गोरखमढी, बल्लभीमपुर, तेलुजागुंफा, भद्रेश्वर, अंजार, इतकी अत्यंत प्राचीन मंदिरे असलेली स्थाने आहेत. त्याशिवाय जैनवस्ती आहे तेथे नवी मंदिरे झालीच आहेत. गुजराथनंतर कर्नाटकाचा विचार केला तर बेळगांव, हालसी, होंगल, हूली, कौन्नूर, नंदगड, कलहोले, मनोळी, सौंदत्री, कोकतनूर, विजापूर, ऐहोली, अरसी बाडी, बादामी, बागलकोट, हुनगुंद, पट्टदकल, तालीकोट, जैनपूर, सिंदगी, धारवाड, बंकापूर, हानगल, लक्कुंडा, मुळगुंद, शिग्गांव, हुबळी, लक्ष्मेश्वर, आदुर, डंबळ, देवगिरी, सुंदी, बनवासी, भटकळ, चितकुल, गरेसप्पा, होनावर वगैरे अनेक ठिकाणी जुन्यावस्त्या आहेत. म्हैसूर संस्थान तर जुन्या वस्त्यांचे आगरच आहे. मद्रास इलाख्याताल बहुतेक सर्व हिंदू मंदिरे पूर्वी जिनालये होती.
आता महाराष्ट्राचा विचार करूं ठाण्याच्या आसपास पूर्वी जैन-राज्य होते. त्यामुळे कोंकणप्रांतांत बरीच प्राचीन जिनालये आहेत. अमरनाथ, बोरीवली, . डाहणु, कल्याण, कन्हेरी, गुंफा, सोपारा, तारापुर, वज्राबाई, वशाली, कुलाबा, चिबळ, गोरेगांव, कडागुंफा, महाड, पाले, कोलगुंफा, रायगड, रामधरणपर्वत,
(१२८)
Page #131
--------------------------------------------------------------------------
________________
उपसंहार
खारेपाटण, दामल, नाशिक, अंजिनी गुंफा, अंकरगुंफा, चांदवड, इगतपुरी गुंफा, चांभारलेणे, सिमर, मांगीतुंगी वगैरे. गोवें प्रांतांतहि प्राचीन जैनमंदिरे आहेत. आता देशावरील जिल्यांचा विचार करूं. नंदुरबार, तुरनमाल, यावलनगर, भामरे, निजामपुर, पीतळ खोरे जैनफा, अजिंठा जैनगुंफा, क-हाड, वांई, पोमलवाडी, फलटण, बेलापूर, दहीगांव, कोल्हापूर, चावलगुंफा, रायबाग, खेद्रापूर, बीड, हेरले, कुंडल, कुंभोज, स्तवनिधी, बमनी, सावगांव वगैरे याशिवाय जगदंबा करवीर, पंढरीचा विठ्ठल ही प्रसिद्ध मंदिरे व इतरहि अनेक मंदिर पूर्वी जिनालयेच होती.
भाता ज्या राज्यांत आमचे वास्तव्य आहे त्या हैद्राबाद संस्थानचाच विचार करूं. इ. स. ना पूर्वी या भागावर आघ्राचे राज्य होते व त्यावेळी ते बहुतेक जैनच होते. इ. स. ५५० पर्यंत चालुक्यांनी राज्य केले. यांची राजधानी कल्याणपट्टग होय. या घराण्यातील हे बहुतेक राजे जैन होते. नंतर ते शैव व 'वैष्णव झाले. मलखेडला राष्ट्रकुटानी इ. सनाच्या आठव्या शतकापर्यंत व नंतर यादवांनी राज्य केले. यादवांची राजधानी देवगिरी होती. दुधनीहून पांच मैलांवर आतनुवंद्रनाथाचे मंदिर आहे. चंद्रप्रभतीर्थकरांची दोन हात उंच पद्यासनस्थ मूर्ति आहे. दीड फूट उंचीच्या तीन नग्न मूर्ती व चोविस तार्थकरांची एक मूर्ति आहे. आळंदहन सोळा मैलांवर अष्टं म्हणून गांव आहे. तेथे शके ५२८ मधील विघ्रहर पार्श्वनाथाचे मंदिर आहे. वाटेत अचलेश्वरगांवी जे शिवालय आहे, तेंहि पूर्ण जिनालय होते. परभणी जिल्ह्यांतील किगेली स्टेशनाहुन चार मैलांवर उखलेदगांवीं नेमिनाथांची भव्यप्रतिमा पूर्णानदीचे कांठी आहे. औरंगाबादेहून वीस मैलावर कचनेर गांवी पार्श्वनाथाचे विशालमंदीर आहे. बारशी शहरापासून वीस मैलांवर कुंथलगिरी आहे. हे सिद्ध क्षेत्र असून देशभूषण कुलभूषण मुनि येथून मोक्षाला गेले. त्यांचे चरणचिन्ह तेथे आहे. अलेरेस्टेशनापासून चार मैलावर कुलपाक गांवी माणिकप्रभूचे स्थान आहे. ती मूर्ति आदिनाथांची आहे. गाणगापुराहून बारा मैलांवर तडकत्वगांवीं शांतिनाथांचे मंदिर आहे. गुलबर्गा जिल्ह्यांतील शाहाबाद स्टेशनापासून दोन मैलावरील वंकुरगांवीं प्राचीन जैनमंदिर आहे. मलखेडचे प्राचीन नांव मलयाद्री होते. हचि जैनसम्राट अमोघवर्षाची राजधानी. अकलंकदेव व जिनसेनाचार्यासारखे जैनविद्वान् येथेच होऊन गेले. चाहिन बारा मैलांवर सांवरगांवीं पार्श्वनाथांचे जुने मंदिर आहे. होनसलगीला
Page #132
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
पार्श्वनाथ व शौतिनाथांच्या मूर्ति आहेत. एलोराच्या जनगुंफा तर जगप्रसिद्ध आहेत. बोधानची मशीद पूर्वी जिनालय होत. पाटनचेरूला तर खोदावे तेथे जैन अवशेष सापडतात. येथे इ. सनाच्या सातव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत ज्या राजांनी राज्य केले ते जैनधर्मानुरागी होते. खुद्द पाटनचेरू गांवांन कितीतरी जिनालये आहेत. हे गांव हैद्राबादपासून अठरा मैलांवर आहे. · आता खुद्द आमच्याच गांवाचा विचार करूं. उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव. हे गांव बार्शी लाइनीवरील येडसी स्टेशनापासून चौदा मैलांवर आहे. शहरापासून तीन मैलावरील डोंगरांत सात जैनगुंफा आहेत. एका गुंफेत अवगाहनाची पार्श्वनाथांची बैठी मूर्ति आहे. ही गुफा करकंडुराजाने बांधली. आराधन कथा कोषांत एकशे तेरावी कथा राजा करकडची आहे. त्यांत खालील श्लोक आहेत. ' अत्रैव भरतेक्षेत्रे देशे कुन्तल संज्ञके। पुरे तेरपुरे नील महानीली नरेश्वरौ ४ ॥ अस्मात्तरेपुरादास्त दक्षिणस्यां दिशि प्रभो। गव्यूति कान्तरेचारू पर्वतस्यो परिस्थितम् ॥ १४४ ॥ धाराशिवपुरंचास्ति सहस्रस्तंभसंभवम् । श्रीमजिनद्रदेवस्य भवनं सुमनोहरम् ॥ १४५ ॥ करकंडश्च भूपालौ जैनधर्भधुरंधरः । स्वस्यमातुस्तथा बालदेवस्योश्चैः सुनामतः ॥ १९६ ॥ कारयित्वा सुधीःस्तत्र लवणत्रयमुत्तमम् । तत्प्रतिष्ठा महाभूत्या शीघ्र निर्माल्य सादरात् ॥ १९७॥ यावरून तेर नगरीत नील व महानील म्हणून नरेश्वर होते. तेरच्या दक्षिणेस धाराशिव असून ते जिनेंद्रदेवाचें मनोहर भुवनच आहे. जैनधर्मधुरंधर करंकडराजाने आपली आई व बालदेव यांच्या नांवाने तीन लेणी कोरली व मोठया समारंभानें जिनबिंबप्रतिष्ठा केली. धाराशिवाइन तेर आठ मैलांवर आहे. विठ्ठलभक्त गोराकुंभाराच हे गाव होय. येथे महावीरस्वामींचे जुने मंदिर आहे. इ. स. पहिल्या शतकापासून तेर नगरी विख्यात आहे. त्यांवळचे तिचे नाव तगर होते. इराणी प्रवाशानी या नगरीचे वर्णन केलेले आहे. अकराव्या शतकापर्यंत हे शहर फार भरभराटीत होते. तर्णानदीकाठचे उत्तरेश्वरमंदिर पूर्वी जिनालय होते.
याप्रमाणे आमचा हा भाग प्राचीनकाली जैनराजांच्या, पंडिताच्या, शेटजींच्या व इतर श्रावकांच्या कर्तबगारीने फुलून गेलेला होता. तत्कालीन वैभवास म्लेंच्छांच्या आगमनामुळे व शैववैष्णवादि मिथ्यात्वी मतांच्या हाल डामुळे उतरती कळा लागली. ती इतकी की या हुल्लंडखोर पंथाप्रमाणेच
(१३०)
Page #133
--------------------------------------------------------------------------
________________
उपमंहार.
जैनधर्म हााहे एक वैदिकधर्मातील पंथ आहे असे मानण्यात येऊ लागले. जैन म्हणजे बनिया व शुद्र असेंच समजण्यांत येऊ लागले. जैनांची लोकसंख्या फारच अल्प राहिली. जिनालये शिवालये, मशिदी किंवा विष्णुमंदिरे बनली. इतकी हीन दशा आली तरी जिनशासनाची शुद्धता काही कमी झाली नाही. सत्यमेवजयते या वचनानुसार फिरून जैनसंस्कृतीची भरभराट झालेली दिसून येईल. तूर्त मात्र जैन-स्कृतिकडे कोणाचे लक्ष नाही. उत्तरकडील जैन व्यापारमम आहेत व दक्षिणेतील जैन पोटाच्या मागे लागलेले आहेत. संस्कृतिप्रसाराची नाही तर नाहीं; रक्षणाचीहि फिकीर कोणास नाही उत्तरेकडील जैनांक्षा दक्षिणेतील जन अधिक मागासलेले आहेत. अर्थातच दक्षिणी भाषांतन जैनव व्यय अलीकडे दिसून येत नसल्यास त्यांत काय नवल : कानडी, तामिल व तेलगु भाषेतील जुने वामय वाचणारेहि जैन दुर्मिळ आहेत; अशा स्थितीत नवी रचना करणारे जैन कोठून मिळणार ! महाराष्ट्रभाषेत पूर्वी जैनवाड्यय होतें किंवा नाही याचे संशोधन अजून व्हावयाच आहे. हल्ली मराठी भाषेत प्राचीन जैनग्रंथ एकहि उपलब्ध नाही. नवीन रचना होत आहे; व होणे जरूर आहे. आम्ही मूळचे गुजराथी असलो तरी काही ढिया महाराष्ट्रांतच गेल्यामुळे महाराष्ट्राचा अभिमान आम्हासहि वाटणे स्वाभाविक आहे. त्यांत पुन्हां इ. स. दहाव्या शतकापूर्वीच्या महाराष्ट्रात सर्वस्वी जैनसंस्कृतीच भरभराटीस पोहोचली होती. असे इतिहासावरून कळत असल्यामुळे तो अभिमान दुणावतो. म्हणून महाराष्ट्राची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र भाषेत जैनवाकण्याची फार त्रुटि आहे हे जाणून ती वाण दूर करण्याचा यथाशक्ति प्रयल आम्ही करीत आहों जैनवाङ्मयकुसुममालेची सहा पुष्पे आजवर काढली व तरच्या महावीरस्वामीस स्मरून हे सातवें पुष्प महावीरचरित्र म्हणून काढले आहे. अटें येथील विघ्नहरपार्श्वनाथाच्या कृपेनें ऐतिहासिकदृष्टया पाश्वनाथचरित्र लिहिण्याची आमची मनीषा निर्विघ्नपणे पार पडो व मराठी वाङ्मयांत जैनवाड्मयाची अधिकाधिक भरती होत जावो हीच तीव्र इच्छा आहे.
आम्ही येथपर्यंत जें महावीरचरित्र वर्णन केले आहे ते दिगंबरदृष्टीने केलेले आहे. महावीरचरित्राचा विचार आम्हांला सांप्रदायिक दृष्टीने करावयाचा नसून ऐतिहासिक दृष्टीने करावयाचा असल्यामुळे बाबूकामताप्रसादनी आपल्या महावीरचरित्रांत या दृष्टीने जी माहिती दिली आहे ती आम्ही खाली देतो. श्वेता
(१३१)
Page #134
--------------------------------------------------------------------------
________________
महावीरचरित्र
याप्रमाणे महावीर तीर्थकरांच्या चरित्राकडे अध्यात्मिक दृष्टीने पाहतांना असे इतरांहून निराळया व असामान्य दृष्टीने पाहावे लागते त्याचप्रमाणे व्यावहारिक दृष्टीने किंवा ऐतिहासिक दृष्टीने त्याच्या चरित्राकडे पाहतांनाहि विशेष । निराळया दृष्टीनेच पाहावे लागते. अवतारांचे वेड ज्यांच्या डोक्यात शिरले बाहे किंवा लोककल्याण व क्रांतीच्या कल्पनेने ज्यांच्या डोक्यांत घर केलेलें आहे तं महावीरस्वामींना अवतार समजतात व त्यांनी वैदिकधर्मात क्रांति करून लोककल्याण केले असे मानतात. पण ही गोष्ट खोटी आहे. तसे पाहिल्यास सर्व पुण्यात्म की जे देवगतीतून मनुष्यगतींत येतात ते अवतारच होत. या दृष्टीने महावीरस्वामींहि अवतारच होत. कारण तेहि देवगतींतून मनुष्य लोकी अवतरले होते. पण जगाच्या उद्धारासाठी अवतरलेले अवतार ते नव्हत. त्यांनी कोणा भकाचे रक्षण केले नाही किंवा दुष्टाचा संहार केला नाही कारण दोन्हीहि त्यांना नव्हते. त्यांनी आत्मकल्याण करून घेतले व भव्यजीवांचे अंतिम ध्येय साध्य केले आणि ते असे करीत असतांना त्यांचे आचरण पाहुन जीवांनी जी कर्मे केली ती क्रांतीला कारण झाली.
एकंदरीत महावीरस्वामींच्या चरित्रापासून प्रत्येक जीवानें जो बोध घ्यावयाचा तो हाच की प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा असल्यामुळे व तोच त्याचा स्वभाव असल्यामुळे सुख मिळविण्याच्या त्याच्या मार्गात कोणीहि जीवाने विघ्न आणू नये. शाश्वतसुख मिळविण्याचा मार्ग एकातिक नसून अनेकांतिक आहे. कोणत्याहि मार्गाचा हट्ट धरून चालणार नाही. हे शाश्वतसुख कोणीहि कोणाला देऊ शकणार नाही. ते ज्याचे त्यानेच मिळविले पाहिजे. जगांत काहीतरी अद्भुत करणे हे माणसांचे ध्येय नसून शाश्वतसुख मिळविणे हेच प्रत्येकाचे ध्येय आह. हे ध्येय माणसापुरतेच परिमित नसून सर्व पशुपक्षी, कृमिकीटक, जीवजंतु व वनस्पति यांनाहि आहे. महावीरस्वामीनी उपदेशिलेल्या अहिंसेचे रहस्य दया लसून सर्वांना आपल्या इतकाच अधिकार आहे ही मान्यता आहे. त्यांच्या अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या व्रतांतील रहस्य हेच की त्यांतच शाश्वत व निरपेक्ष सुख आहे. ईश्वर-कर्तृत्ववाद जो त्यांनी खोडून दाखविला त्याचे कारणहि आत्म्याचे निरुपाधिकत्व व स्वावलंबनच होय. जीवात्म्याला स्वतंत्र कर्तृत्व व भोक्तृत्व आहे यावरच सर्व कर्मतत्त्वज्ञान उभारलेले आहे. सर्व कर्माचा त्याग व क्षय हाच निश्चित मोक्षमार्ग आहे व सम्मज्ञान, सम्यक्दर्शन व
(१३६)
Page #135
--------------------------------------------------------------------------
________________
उपसंहार.
सम्यक्चरित्र या रत्नत्रयींच्या अवलंबनानेच तो मार्ग साधेल हे खरे; पण त्यासाठी अमुक त-हेचीच उपासना, व वेष असला पाहिजे असा कदाग्रह त्यांनी प्रतिपादिलेला नाही. म्हणून त्यांच्या तत्त्वज्ञानास अनेकांत वाद म्हणतात. याप्रमाणे महावीरांनी उपदशिलेला मार्ग सर्वसाध्य व परिपूर्ण आहे.
हा मार्ग नेहमीच मुफलदायी व आवश्यक असतो. पण हल्ली जीवाजीवांत जी म्पर्धा चालू आहे; मतामतांचा गलबला माजला आहे, देश, वर्ण व जातीमुळे जे कलह मातले आहेत या सर्व संकुचित भावनेमुळे ऐहिक सुखांतहि जो खंड पडत आहे तो दूर व्हावा अशी इच्छा असणान्यांनाहि महावीरांचा निग्रंथ व अनेकान्त मार्गच पत्करणे भाग आहे. खरे सुख पौद्गलिक उपभोगाच्या त्यागांतच आहे. हे जीव जाणतील तर क्षणिक सुखासाठी इतकी धडपड करून जीवाजीवांत स्पर्धा वाढविणार नाहीत. शेवटी प्रत्येक जीव शाश्वत सुखदायक मोक्षपदालाच जाणार आहे, कारण तोच त्याचा स्वभाव आहे हे जाणून प्रत्येक जीवाला अनुकूल असेल तो मार्ग मुखप्राप्तीसाठी मिळविण्याचा आधिकार आहे हे जर जीव जाणतील तर ते परमताबद्दल असेहिष्णु होणार नाहीत. वनस्पतीपासून पंचेंद्रियप्राण्यापर्यंत सर्व जीवांना या जगांत स्थान आहे व ते राहणारच है जागन जाति, वर्ण, देशादि परिमित बाबींचा विचार करून कोणाचाहि द्वेप करण्यांत अर्थ नाही हे सर्व जीव जाणतील तर बरेच कलह ताबडतोब मिटतील. पण या सर्व गोष्टी लक्षात न घेतां जीव धडपडत आहे व स्वसुखांत माती कालवीत आहे. त्याचीच कर्मे त्याच्या दुःखाला कारण आहेत. दुसरे कोणी त्याला दुःख देत नाही व मुखहि देत नाहीत. दोन्ही त्याच्याच हाती आहेत. त्याची कर्मे त्याला नडत आहेत, या कर्माचा क्षय होऊन नवीं कम करण्याचे टाळून शाश्वत सुख मिळविण्याची सन्मति सर्व जीवांना प्राप्त होचो ही भावना भाव आतां पुरे करतो.
-
APER
समाप्त.
(१३७)
Page #136
--------------------------------------------------------------------------
Page #137
--------------------------------------------------------------------------
Page #138
--------------------------------------------------------------------------
________________
15*********************
श्री रत्न जैन ग्रंथ माला नं. ११
1583
जैन धर्माचं अहिंसातत्त्व.
अनुवादक
मुनि श्री आनंद ऋषिजी महाराज
१९२९
3028888888905
*******************
Page #139
--------------------------------------------------------------------------
Page #140
--------------------------------------------------------------------------
________________
RAEES GHAGR3000
To set t
सुवर्ण नामावळी
स्तंभ: - मुनि श्री आनंद ऋषिजी महाराज
आजीवन सदस्य (Life Members)
१ श्री हरिचंदंजी नानुलालजी पारख २ श्री मानकचंदजी सेरमलजी सुराना
सदर बाजार नागपूर.
आश्रयदाता
१ श्री नंदरामजी चांदमलजी बोहरा मु. पीपला जि. अहमदनगर
२ श्री लालचंदजी रतनचंदजी भटेवडा
मु. राहु जि. पुणे
३ श्री फतेराजजी धनराजजी सिंगी
FOX TOTIUS) TUTTI/dte fole fol5 10:10:09 10:10 10:101TOOOOOIEN
मु. सिंधी जि. नागपूर. KHOHOHOHOHIO: 0150501:19H ME NEARES BUE
Page #141
--------------------------------------------------------------------------
________________
श्रीरत्न जन ग्रंथमाला नं. ११
.जार
।। श्री पंचपरमेष्ठिभ्यो नमः ।।
.......
....
जैन धर्माचं
अहिंसातत्त्व
.....
....
.
..
अनुवादक मुनि श्री आनंद ऋपिजी महाराज :: श्रीमान् उमेदमलजी चुनीलालजी कटारीया
मु. गलगांव जि. यवतमाळ
यांच्या आश्रयाने
RECIPED..::
1 5
. . .
.... RTIONSORN.03.20AR..ANA.*....R..R.AARAARRAORANA
.
प्रकाशक
श्री जैन धर्म प्रसारक संस्था
सदर बाजार नागपूर. प्रथमा वृत्ति , वीरसवत । मूल्य प्रति - २५००
२४५ शकडा रू.५
-
-
-.-.
.
-.:
1
:
.
.
.
.
0
2
.
.
.
.
.
.
.
.
.
विक्रोचे पैसे पुस्तक प्रकाशित करण्यास लागतात.
Page #142
--------------------------------------------------------------------------
________________
शिष्य मुनि श्री आनंद ऋषिजी महाराजांनी या पुस्तका पासून महाराष्ट्रीय लोकांनाही लाभ मिळावा ह्या हेतूने मराठी भाषेत भाषांतर करून दिले. ह्मणून त्यांचा, त्याचप्रमाणे श्री आत्मानंद जैन ट्रेक्ट सोसायटी अंबाला येथील सेक्रेटरी कडून मराठी भाषेत पुस्तक प्रसिध्द करण्याविषयी आमांस परवानगी मिळाली ह्मणून त्या सोसायटीचा आणि नागपूर चे श्री माणिकराव वालाजी आगरकर जैन मास्तर यांनी या पुस्तकास तपासण्याकरिता जी अमूल्य वेळ दिली ह्मणून त्यांचा, श्री जैन धर्म प्रसारक संस्था धन्यवाद पूर्वक आभार मानीत आहे.
प्राणीमात्रांच्या ठिकाणी करुणा भावना उत्पन्न होऊन जगांत परस्पर सुखाने नांदोत, अशा शुभ मनोकामनेस प्रदर्शित करून ही प्रस्तावना पुरी करितो.
मंत्री
Page #143
--------------------------------------------------------------------------
________________
श्री शांतिप्रभवे नमः जैन धर्माचें अहिंसातत्त्व.
जैन धर्मामध्ये सर्वच आचार आणि विचार फक्त अहिंसेच्या नावर रचिले गेले आहेत. असें तर भारतवर्षातील ब्राह्मण, बौद्ध वगैरे सर्वच प्रसिद्ध धर्मांनी अहिंसेला परम धर्म गणिले आहे आणि सर्व ऋषि मुनि, साधु, संत, वगैरे उपदेशकांनी अहिंसेचे महत्त्व दाखवून, ती स्वीकार करण्यायोग्य आहे असे दाखविलें; तरीही या तत्त्वास जितकें विस्तृत, जितकें सूक्ष्म जितके खोल, आणि जितकें आचरण करण्यास योग्य, जैन धर्माने दाखविले, तितकें दुसऱ्या कोणत्याही धर्माने दाखविले नाही. जैन धर्माच्या प्रवर्तकांना अहिंसातत्त्वास चरम सीमेपर्यंत पोचविलें आहे. त्यांनी फक्त अहिंसेचे कथनच केले नाही, परंतु तिचे आचरण देखील तसेंच करून दाखविले आहे. निरनिराळ्या धर्माचें अहिंसातत्त्व फक्त कायिक बनून राहिले आहे, परंतु जैन धर्माचं अहिंसातत्त्व त्यांच्या पेक्षां पुष्कळ अंशी पुढे वाढून, वाचिक आणि मानसिकाच्याही पुढे आत्मिक रूप बनले आहे. दुसऱ्याच्या अहिंसेची मर्यादा मनुष्य आणि त्याहून जास्त झाले तर पशु पक्ष्यांच्या जगापर्यंत जाऊन समाप्त होते परंतु जैनधर्माच्या अहिंसेची तर काही मर्यादाच नाही, तिच्या मर्यादेत सगळ्या चराचर जीवजातीचा समावेश होतो, तरीही ती तशीच अमित राहते. ती जगासारखी अमर्यादित-अनंत आहे आणि आकाशासारखी सर्व पदार्थ व्यापी आहे. परंतु जैनधर्मातील ह्या माव्य तत्वाच्या यथार्थ रहस्याला समजण्याकरितां फारच थोड्या मनुष्यांनी प्रयत्न केला आहे. जैनांच्या ह्या अहिंसे विषयी लोकांमध्ये फारच अज्ञानता आणि बेसमन
Page #144
--------------------------------------------------------------------------
________________
वाढली आहे. कोणी या अहिंसेला अव्यवहार्य ह्मणजे व्यवहार करण्यास योग्य नाहीं असें ह्मणतो तर कोणी अनावरणीय ह्मणजे आचरण करण्यास योग्य नाहीं असें ह्मणतो. कोणी ह्या अहिंसेरा आत्म्याचा कत करणारी आहे असे क्षणतो तर कोणी राष्ट्राचा नाश करणारी क्षणतो. कोणी झणतो की जैन धर्माच्या अहिंसेने देशाला परतंत्र बनविले आणि कोणी ह्मणतो की या अहिंसेने प्रजेला वीर्यति लगने पराक्रमशून्य बनविले आहे. या प्रमाणे जैन धर्माच्या अहिंसे की पुष्कळ मनुष्यांचे पुष्कळसे कुविचार ऐकण्यांत येतात.
काही वर्षांपूर्वी देशभक्त, पंजाब केसरी, लालाजीनी देखील एक असाच भ्रमात्मक विचार प्रकाशित केला होता, त्यांत महात्मा गांधीजीकडून प्रचारित अहिंसातत्याचा विरोध केला होता, आणि नंतर त्याचें समाधानकारक उत्तर स्वतः महात्माजींनी दिले होते. लासजीसारखे प्रौढ विद्वान् आणि प्रसिद्ध देशनायक होऊन, त्याचप्रमाणे जैनसाधूंचा पूर्ण परिचय ठेवीत असतांही, जर ह्या अहिंसेवियों असें भ्रांत विचार ठेऊ शकतात, तर मग दुसऱ्या साधारण मनुष्यांची गोष्टच काय सांगावी ?
आतांच कांहीं दिवसापूर्वी जी. के. नरीमन नांवाच्या एका पारसी विद्वानानें महात्मा गांधीजीस संबोधन करून एक लेख लिहिला आहे. त्यांमध्ये त्यांनी जैनांच्या अहिंसेविषयीं असेच भ्रमपूर्ण उद्गार प्रकट केले आहेत. मि. नरीमन एक चांगले ओरिएंटल स्कॉलर ह्मणजे पौर्वात्य पंडित आहेत आणि त्यांना जैन साहित्य व जैन विद्वानांचा कांहीं परिचय देखील आहे असें माहीत पडते. जैन धर्माशी परिचित आणि प्राचीन इतिहासाला जाणणाऱ्या विद्वानांच्या मुखांतून जेव्हां असे अविचारी उद्गार ऐकण्यांत येतात, तेव्हां साधारण मनुष्यांच्या मनांत
Page #145
--------------------------------------------------------------------------
________________
। वर सांगितलेली भ्रांति बिंबून जाणे साहजिक आहे. याकरितां आलीं • येथे संक्षिप्त रीतीने आज जैनधर्माच्या अहिंसेविषयी ज्या वर सांगितलेल्या
भ्रांतिमूलक कल्पना जनसमाजांत पसरल्या आहेत, त्यांचा खोटेपणा दाखवितो.
जैनधर्माच्या अहिंसेविषयी पहिला आक्षेप हा केला जातो की, जैन धर्माच्या प्रवर्तकांनी अहिंसेची मर्यादा इतकी लांब आणि इतकी विस्तृत बनविली आहे की त्यामुळे सरासरी अव्यवहार्याच्या कोटीत ता जाऊन पोहोचली आहे. जो कोणी या अहिंसेचें पूर्णरूपाने पालन करण्यास इच्छील, त्यास आपल्या सर्व जीवनक्रिया बंद कराव्या लागतील आणि निश्चेष्ट होऊन शरीराचा त्याग करावा लागेल. जीवनव्यवहारास चालू ठेवणे आणि ह्या अहिंसेचे पालन करणे, ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विरुद्ध आहेत, ह्मणून ह्या अहिंसेचे पालन करण्याचे तात्पर्य आत्मघात करणे आहे, वगैरे.
जैन अहिंसेची मर्यादा फारच विस्तृत आहे, ह्मणूनच पालन करणे सर्वाकरितां फारच कठीण आहे, यांत कांही संशय नाहा; तथापि ही सर्वथा अव्यवहार्य आहे किंवा आत्मघातक आहे, या सांगण्यांत कांहींच तथ्यांश नाही. ही अहिंसा अव्यवहार्यही नाही; आणि
आत्मघातक देखील नाही. ही गोष्ट तर सर्व लोक स्वीकारितात आणि मान्य करितात की, ह्या अहिंसा तत्त्वाच्या प्रवर्तकांनी आहिंसेचे आचरण आपल्या आयुष्यात पूर्ण रूपानें कलें होतं. अहिंसा पालन पूर्णतया करीत असतांनांहि पुष्कळशा वर्षापर्यंत ते जिवंत राहिलेत आणि जगास आपलें परमतत्त्व समजावीत राहिलेत. त्यांच्या उपदेशानुसारे अन्य असंख्य मनुध्यांनी आजपर्यंत या तत्त्वाचे यथार्थ पालन केले, परंतु कोणालाहि आत्मघात करण्याचे काम पडले नाही ह्याकरिता ही गोष्ट तर सर्वांच्या अनुभवावरून सिद्ध झालेलीच आहे की, जैन अहिंसा अव्यवहार्यही नाही
Page #146
--------------------------------------------------------------------------
________________
आणि अहिंसा पालन करण्याकरिता आत्मघाताचीही आवश्यकता नाही. हा विचार तर त्याच प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी देशाच्या उध्दाराकरितां जेव्हां असहयोगाची योजना उद्घोषित केली होती, तेव्हां अनेक विद्वान आणि नेता ह्मणविणाऱ्या मनुष्यांनी त्यांच्या ह्या योजनेस अव्यवहार्य आणि राष्ट्रनाशक दाखविण्याविषयी मोठ मोठाल्या गोष्टी केल्या होत्या आणि जनतेस त्यांच्यापासून सावध राहण्याविषयी सूचना केल्या होत्या; परंतु अनुभव आणि आचरणावरून आतां हे निःसंदेह सिध्द झाले की असहयोगाची योजना अव्यवहार्यही नाही व राष्ट्राचा नाश करणारीही नाही. हां, जो आपल्या स्वार्थाचा भोग देण्याकरितां तयार नाही आणि आपल्या सुखांचा परित्याग करण्यास तत्पर नाही, त्यांच्या करितां ह्या दोन्ही गोष्टी अवश्य अव्यवहार्य आहेत, यामध्ये कांहींच संशय नाही. स्वार्थत्याग आणि सुखाकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आत्म्याचा किंवा राष्ट्राचा उध्दार केव्हाही होत नाही. राष्ट्राला स्वतंत्र आणि सुखी बनविण्याकरितां ज्याप्रमाणे सर्वस्व अर्पण करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे आत्म्याला आधि ह्मणजे मानसिक दुःख, व्याधि अर्थात् शारीरिक दुःख, आणि उपाधिपासून स्वतंत्र होण्याकरिता तसेंच दुःख द्वंद्वापासून मुक्त बनविण्याकरिता सुध्दां, सर्व क्षणभंगुर सुखांचे बलिदान करून देण्याची आवश्यकता आहे. ह्याकरितां जो मुमुक्षु ह्मणजे बंधनापासून मुक्त होण्याची इच्छा ठेविणारा आहे, राष्ट्र आणि आत्म्याच्या उध्दाराविषयी इच्छा करणारा आहे, त्याला तर ही जैन अहिंसा अव्यवहार्य आणि आत्मनाशक आहे असें केव्हाही माहीत होणार नाही. परंतु स्वार्थामध्ये लुब्ध बनलेले आणि सुखाची इच्छा करणाऱ्या जीवांची गोष्ट वेगळी आहे.
जैन धर्माच्या अहिंसेवर दुसरा परंतु मोठा आक्षेप हा केला जातो की ह्या अहिंसेच्या प्रचाराने भारतवर्षास परतंत्र बनविले आणि प्रजेस
Page #147
--------------------------------------------------------------------------
________________
निर्वीर्य हणजे पराक्रमहीन केले. ह्या आक्षेपास करणाऱ्यांचे मत असें आहे की, अहिंसेच्या प्रचारामुळे लोकांत शौर्य राहिले नाही; कां की हिंसेपासून उत्पन्न होणा-या पापा पासून भिऊन लोकांनी मांस भक्षण करणे सोडून दिले आणि मांस भक्षण केल्याशिवाय शरीरांत शक्ति व मनांत शौर्य उत्पन्न होत नाही, ह्मणूनच प्रजेच्या हृदयांतून युध्दाची भावना नष्ट झाली. त्या कारणामुळे विदेशी आणि परधर्मी लोकांनी भारतावर आक्रमण करून, त्यास आपल्या स्वाधीन करून घेतले. याप्रमाणे अहिंसेच्या प्रचाराने देश पराधीन आणि प्रजा पराक्रमशून्य बनली.
अहिंसेविषयी केलेली ही कल्पना नितांत (बिलकूल ) युक्तिशून्य आणि सत्यापासून पराङ्मुख आहे. ह्या कल्पनेच्या मूळांत फारच मोठी अज्ञानता आणि अनुभवशून्यता राहिलेली आहे. जे ह्या विचारांना प्रदर्शित करितात त्यांना एक तर भारताच्या प्राचीन इतिहासाविषयी पत्ता नसला पाहिजे, नाही तर जगांतील मानव समाजाच्या परिस्थितांचे ज्ञान नसले पाहिजे. भारताच्या पराधीनतेचे कारण अहिंसा नाही परंतु भारताची अकर्मण्यता (निरुद्यमित्व ) अज्ञानता आणि असहिष्णुता ( दुसयांच्या बढतीला पाहून सहन न होणें ) आहे आणि या सर्वांचे मूळ हिंसा आहे.
- जेथपर्यंत भारतवर्षांत आहंसा प्रधान धर्माचा अभ्युदय राहिला होता, तेथपर्यंत प्रजेमध्ये शांति, शौर्य, सुख, आणि संतोष यथेष्ट व्याप्त झालेले होते, याप्रमाणे भारताचा प्राचीन इतिहास स्पष्टपणे सांगत आहे. अहिंसा धर्माचे महान् उपासक आणि प्रचारक नृपति मौर्य, सम्राट चंद्रगुप्त आणि अशोक होते, यांच्या काळांत भारतवर्ष परतंत्र झालेला होता काय ? अहिंसा धर्माचे कट्टर अनुयायी दाक्षिणात्य कदंब, पल्लव, आणि चौलुक्य वंशांतील प्रसिद्ध प्रसिद्ध
Page #148
--------------------------------------------------------------------------
________________
महाराजे होते, यांच्या राज्यकाळी कोणत्याही परचक्राने येऊन भारतास पीडित केले होते काय? आहंसातत्त्वाचे अनुयायी चक्रवर्ती सम्राट श्रीहर्ष होते, त्यांच्यावेळी भारतास कोणीही पददलित केले होते काय ? अहिंसा मताचे पालन करणारा दक्षिणस्थ रा कूट वंशांतील नृपति अमोघवर्ष आणि गुजराथेतील चालुक्य वंशीय प्रजापति कुनारपाल होता, यांच्या अहिंसेविषयीं उपासने पासून देशाची स्वतंत्रता नष्ट झाली होती काय ? इतिहास तर साक्ष देऊन राहिलेला आहे की, ह्या राजांच्या राजत्वकाळी भारतवर्ष अभ्युदयाच्या शिखरावर पोहोंचलेला होता. जेथपर्यंत भारत वर्षांत बौद्ध आणि जैनधीचा जोर होता, तसेंच जेथपर्यंत हे धर्म राष्ट्रीय धर्म ह्मणविले जात होते, तेथपर्यंत भारतवपति स्वतंत्रता, शांति, संपत्ति वगैरे पूर्णरूपाने राहिलेली होती. अहिंसेची उत्कृष्ट उपासना करणाऱ्या ह्या राजे लोकांनी अहिंसा धर्माचे पालन करीत असतांना सुब्दां पुष्कळशी युध्द केलीत. पुष्कळश शबंचा पराजय केला आणि पुष्कळशा दुष्ट लोकांना दंडही केला. यांच्या अहिंसेच्या उपासनेनें देशाला परतंत्र बनविले नाही व प्रजेला पराक्रमशन्यही बनविलें नाही. ज्यांना गुजराथ आणि राजपुताना येथील इतिहासाविषयी थोडे फाराहे वास्तविक ज्ञान असेल, ते जाणूं शकतात की, ह्या देशांना स्वतंत्र, समुन्नत आणि सुरक्षित ठेवण्या करितां जैनांनी कोण कोणत्या प्रकारे पराक्रम करून दाखविले होते. ज्यावेळी गुजराथेतील राज्यकार्याचा भार जैनांच्या स्वाधीन होता अर्थात् महामात्य, प्रधान, सेनापति, कोषाध्यक्ष वगैरे मोठमोठाले अधिकार जैनांच्या स्वाधीन होते; त्यावेळी गुजराथचे ऐश्वर्य उन्नतीच्या चरम सीमेवर चढलेलें होतें. गुजराथच्या सिंहासनाचे तेज चोहोंकडे व्याप्त झालेले होते. गुजराथच्या इतिहासांत सेनापति विमलशाहा, मंत्री मुंजाल, मंत्री शांतु, महामात्य उदयन आणि बाहड, वस्तुपाल आणि तेजपाल
Page #149
--------------------------------------------------------------------------
________________
आभू आणि जगहू, बगैरे जैन राजद्वारी पुरुषां करितां में स्थान आहे, ते दसऱ्या करितां नाही. फक्त गजराथच्याच इतिहासांत नाही, परंतु साधारणपणे भारताच्या इतिहासांत देखील ह्या अहिंसाधर्माची परम उपासना करणाऱ्यांच्या पराक्रमाशी सारखेपणा ठेविणारी मनुष्ये फारच कमी मिळतील. ज्या धर्माचे परम अनुयायी स्वतः असे शर वीर आणि पराक्रमी होते, तसेंच ज्यांनी आपल्या पुरुषार्थाने देश आणि राज्यास विशेष समध्द आणि सत्वशील बनविले होते, त्या धर्माच्या प्रचारामुळे देशाची किंवा प्रजेची अधोगति कशी हाऊ शकेल ? देशाची परतंत्रता किंवा प्रजेची निर्वीर्यता यामध्ये केव्हाही अहिंसा कारणीभूत होऊ शकत नाही.
ज्या देशांत हिंसेचा विशेष प्रचार आहे, जे अहिंसेचे नांव देखील जाणत नाहीत, ज्यांचे नेहमी फक्त मांसाचेच भक्षण आहे आणि पशूपेक्षाहि जे अधिक क्रूर असतात, ते नेहमी स्वतंत्रच राहतात काय? रोमन साम्राज्याने कोणत्या दिवशी अहिंसेचें नांव ऐकिले होते ? आणि मांस भक्षण सोडिलें होतं ? मग त्याचे नांव जगांतून नाहीसे का झाले? तुर्कस्थानच्या प्रजेमधून हिंसेची भावना केव्हां नष्ट झाली होती ? आणि क्रूरतेचा केव्हां लोप झाला होता? मग त्याच्या सम्राज्याची आज अशी दीनंदशा कां होऊन राहिली आहे ? आयलंड देशांत अहिंसेची उद्. घोषणा केव्हां केली होती ? मग तो देश आज शेकडो वर्षांपासून स्वतंत्र होण्याकरितां कां तडफडत आहे. दुसऱ्या देशांच्या गोष्टी जाऊं घा, खुद्द भारतवर्षाचेच उदाहरण घ्या. मोगलमामाज्याच्या चालकांनी केव्हां अहिंसेची उपासना केली होती ? त्यामुळे त्यांचे प्रभुत्व नामशेष होऊन गेले आणि त्याच्याविरुध्द पेशव्यांनी केव्हां मांस भक्षण केले होते ? ह्मणून त्यांच्या ठिकाणी एकदम वीरतेचा वेग उघडकीस आला ? यावरून स्पष्ट दिसते की देशाच्या राजनौतिक उन्नतींत हिंसा कारणी
Page #150
--------------------------------------------------------------------------
________________
सर्व प्राणी मात्रांना लागते; याकरितां आपल्या आत्म्यासारखे दुसऱ्या आत्म्यांना देखील अनिष्ट अशा हिंसेचे आचरण केव्हाही न केले पाहिजे.
याच गोष्टीस स्वयं श्रमण · भगवान् श्रीमहावीर स्वामीनी देखील अशा प्रकारे सांगितले आहे:
"सने पाणापियाउया, सुहसाया, दुहपडिकूला, अप्पियवहा, पियजीविणो, जीविउकामा । (तमा) णातिवाएज्ज किंचणं"
अर्थ:-सर्व प्राण्यांना आयुष्य प्रिय आहे, सर्व सखाचे अभिलाषी आहेत, दुःख सर्वांना प्रतिकूल आहे, वध सर्वांना अप्रिय आहे, जीवनक्रिया सर्वांना प्रिय लागते-सब जीवांना जिवंत राहण्याची इच्छा आहे, याकरिता कोण माहि जीवाला न मारिले पाहिजे किंवा कट न दिले पाहिजे. अहिंसेच्या आचरणाविषयी आवश्यकतेकरितां यापेक्षा जास्त आणखी काहीच पुरावा नाही आणि पुरावाही होऊ शकत नाही परंतु येथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की अशा प्रकारच्या अहिंसेचे पालन सर्वच मनुष्य कसे करूं शकतील ? कांकी ज्याप्रमाणे शास्त्रांत सांगितले आहे:
जले 'जीवाः स्थले जीवा, जीवाः पर्वतमस्तके ॥ ज्वालामालाकुले जीवाः, सर्व जीवमयं जगत् ॥ १ ॥
अर्थ:-पाण्यांत, भूमीत, पर्वतात, अग्नीत वगैरे सर्व ठिकाणी जीव भरलेले आहेत; सगळे जग जीवमय आहे; याकरितां मनुष्याच्या प्रत्येक व्यवहारात ह्मणजे खाण्यांत, पिण्यांत, चारण्यांत बसण्यांत, व्यापारांत, विहारांत वगैरे सर्व प्रकारच्या व्यवहारांत जीवहिंसा होते.
१ या श्लोकांत जीवा: या शब्दाच्या ठिकाणी विष्णुः असे देखील ह्मणतात.
Page #151
--------------------------------------------------------------------------
________________
हिंसेशिवाय कोणतीही प्रवृत्ति केली जात नाहीं; ह्मणून अशा प्रकारच्या संपूर्ण अहिंसेचे पालन करण्याचा तर हा अर्थ होऊ शकतो की, मनुष्याने आपल्या सर्व जविन क्रिया बंद करून, योग्यासारख समाधिस्थ होऊन ह्या नरदेहाचा नाश बळजबरीने करून टाकावा. असे केल्याशिवाय अहिंसेचेही पालन करणे आणि जीवनाचे ( आयुष्याचे ) संरक्षण करणे, हे तर आकाशांतील फुलाच्या सुगंधाच्या अभिलाषेसारखेच निरर्थक आणि निर्विचार आहे. ह्मणून पूर्ण आहिंसा हा फक्त विचाराचाच विषय होऊ शकतो, आचाराचा नाही. __हा प्रश्न यथार्थ आहे, ह्या प्रश्नाचे समाधान अहिंसेचें भेद आणि आधिकारी याविषयी निरूपण केल्याने होईल. याकरितां आधी आहंसेचें भेद दाखविले जातात. जैनशास्त्रकारांनी अहिंसेचे अनेक प्रकार दाखविलें आहेत. जसें:- स्थल अहिंसा आणि सूक्ष्म आहिंसा; द्रव्य आहिंसा आणि भाव आहंसा; स्वरूप अहिंसा आणि परमार्थ अहिंसा; देश आहंसा आणि सर्व आहिंसा वैगरे. कोणत्याही हालत्या चालत्या प्राण्यास किंवा जीवास जाणून बुजून न मारण्याच्या प्रतिज्ञेचे नांव स्थूल आहिंसा आहे आणि सर्व प्रकारच्या प्राण्यांना सर्व प्रकारचे क्लेश न पोहोचविण्याविषयी आ. नाव सूक्ष्म अहिंसा आहे. कोणत्याही जावास आपल्या इरीमान दुःख न देण्याचे नांव द्रव्य अहिंसा आहे आणि सर्व आ म्याविषयी कल्याणाच्या भावनेचें नांव भाव अहिंसा आहे. हचि गोष्ट स्वरूप आणि परमार्थ अहिंसेविषयीं देखील सांगितली जाऊ शकते. काही अंशी आहिंसेचे पालन करणे, ती देश आहिंसा ह्मणविली जाते आणि सर्व प्रकारे ह्मणजे परिपूर्णतेने अहिंसेचे पालन करणे, ती सर्व आहिंसा झणविली जाते.
Page #152
--------------------------------------------------------------------------
________________
१२
यद्यपि आत्म्यास अमरत्वाच्या प्राप्तीकरितां आणि संसाराच्या सर्व बंधनापासून मुक्त होण्याकरितां अहिंसेचें आचरण संपूर्ण रूपानें कर फारच आवश्यक आहे, तसे केल्याशिवाय केव्हांही मुक्ति मिळू शकत नाही; तथापि संसारांतील सर्वच मनुष्यांमध्ये एकदम अशा पूर्ण अहिंसेचें पाटन करण्याची शक्ति आणि योग्यता येऊ शकत नाहीं. ह्मणूनच कमी जास्त शक्ति आणि योग्यता असणाऱ्या मनुष्याकरितां वर दाखवि ल्याप्रमाणे तत्वज्ञनी अहिंसेचे भेद करून क्रमशः या विषयांत मनुष्यास उन्नत होण्याची व्यवस्था दाखवून दिली आहे. अहिंसेच्या ह्या प्रकारामुळेच तिच्या अधिकान्यामध्यें भेद करून दिले आहेत. जीं मनुष्य अहिंसेचे पूर्णपणे पालन करूं शकत नाहीत; ते गृहस्थ - श्रावक - उपासक - अणुव्रती देशव्रती बंगरे ह्मणविले जातात. जोपर्यंत ज्या मनुष्यामध्ये संमारांतील सर्व प्रकारचे मोह आणि प्रलोभनास सर्वथा सोडून देण्याइतकी आत्मशक्ति प्रकट होत नाहीं, तोपर्यंत तो संसारांत - राहत असतां आणि आपल्या गृहरुयवहारास चालवीत असतांना हळुहळू अहिंसात्रताचे पालन करण्यामध्ये त्यानें उन्नति करीत जावें. जयपर्यंत होऊ शकेल तेथपर्यंत त्याने आपल्या स्वार्थास कमी करीत जावे आणि स्वतःच्या स्वार्थाकारता प्राणीमात्रांना मारन - ताडन - छेदन - आक्रोशन वगैरे क्लेश उत्पन्न करणाऱ्या व्यवहारांचा निषेध करीत जावा. अशा गृहस्थाकरितां कुटुंब, देश किंवा धर्माचें संरक्षण करण्याकरितां जर स्थूल अहिंसा करावी लागली, तर त्यास आपल्या व्रतांत कांहींच भंग होत नाहीं; कांकीं जेथपर्यंत तो गृहस्थाश्रमी अर्थात् संसारी अवस्थेत आहे, तेथपर्यंत समाज, देश आणि धर्माचे यथाशक्ति रक्षण करणे, हें त्याचें परम कर्तव्य आहे. जर एखाद्या भ्रांतीच्या वश होऊन तो आपल्या कर्तव्यापासून भ्रष्ट झाला, तर त्याचे नैतिक अध: पतन होते आणि नैतिक अध: पतनहि एक सूक्ष्म हिंसा आहे; काकी
Page #153
--------------------------------------------------------------------------
________________
त्यापासून आत्म्याच्या उच्चवृत्तीचे हनन (मरण) होतं. अहिंसा धर्माच्या उपासकाकरिता स्वतःचा स्वार्थ- स्वतः या लोभानिमित्ताने स्थूल हिंसेचा परियाग करणे, पूर्ण आवश्यक आहे. जो मनुष्य आपल्या विषय तृष्णेची पूर्ति करण्याकरितां स्थूल प्राण्यांना दुःख देतो, तो केव्हाही कोणत्याहि प्रकारें अहिंसाधर्मी ह्मणविला जात नाहीं. अहिंसक गृहस्थाकरितां जर हिंसा करणें योग्य असेल, तर फक्त तें दुसऱ्याकरितांच आहे. या सिद्धांतापासून विचार करणारी मनुष्यें समजू शकतात कीं, अहिंसाव्रताचे पालन करीत असतांही, गृहस्थ आपल्या समाज आणि देशाचे रक्षण करण्याकरितां युद्ध करूं शकतो. ह्या विषयाच्या सत्यतेकरितां आह्मी येथे ऐतिहासिक प्रमाणही देत आहोंत.
गुजराथचा अंतिम चौलुक्य नृपति दूसरा भीम ( ज्यास भोळा भीम देखील ह्मणतात ) यांच्याकाळी, एकेवेळीं त्याच्या अणहिलपुर नांवाच्या राजधानींवर मुसलमानांचा हमला झाला. त्यावेळीं राजधानीत - राजा हजर नव्हता. फक्त राणी हजर होती. मुसलमानाच्या हमल्यापासून शहराचे संरक्षण कसे करावे ? याविषयी सर्व अधिकाऱ्यांना फारच चिता झाली. दंडनायका ( सेनापती ) च्या पदावर त्यासमयीं एक आभू नांवाचा श्रीमाली वणिक श्रावक होता. तो आपल्या अधिकारावर नवीनच आलेला होता आणि तो विशेष धर्माचरण करणारा पुरुष होता. याकरितां त्याच्या युद्धविषयक सामर्थ्याविपयीं कोणालाही निश्चित विश्वास नव्हता. इकडे एक तर राजा गैरहाजर होता, दुसरें, - राज्यांत कोणीच तसा पराक्रमी पुरुष दुसरा नव्हता, आणि तिसरें कारण, राज्यांत यथेष्ट सेन्यही नव्हते. यामुळे राणीला फारच चिंता
* संसारांत राहून स्कूल नियमाप्रमाणे वागणाऱ्या गृहस्थास जैन धर्मामध्ये श्रावक असें ह्मणतात.
Page #154
--------------------------------------------------------------------------
________________
".
झाली. त्या राणीने विश्वस्त आणि योग्य मनुष्या कडून सेनापति आभूच्या सामर्थ्या विषयी काही वृत्तांत ऐकून, स्वतः तिने त्यास आपल्यापाशी बोलाविलें आणि नगरावर आलेल्या आपत्तीविषयी कोणता उपाय केला पाहिजे, याबद्दल सम्मत्ति विचारिली. तेव्हां सेनापतीने सांगितले की, जर महाराणीचा माझ्यावर विश्वास असेल आणि युध्दासंबंधी पूर्ण सत्ता मला सोपवून दिली जाईल, तर मला भरंवसा आहे की, मी आपल्या देशाला शत्रच्या हातातून पूर्णपणे वाचवीन. आमच्या अशा प्रकारें उत्साहजनक वाक्यास ऐकून राणी खूश झाली आणि युध्दासंबंधी पूर्ण सत्ता त्यास देऊन, युध्दाची घोषणा करून दिली. सेनापति आभू याने त्याच वेळी सैनिक संगठन करून रढाईच्या मैदानांत डेरा दिला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळापासून युध्द सुरु होणार होते, ‘ह्मणून पहिल्या दिवशी आपल्या सैन्याचा जमाव करता करतांच त्यास संध्याकाळ झाली. तेो व्रतधारी श्रावक होता, ह्मणून दररोज सकाळी व संध्याकाळी 'प्रतिक्रमण करण्याचा त्यास नियम होता. संध्याकाळ पडल्यानंतर प्रतिक्रमण करण्याची वेळ आली असें पाहून, त्याने एकांतांत कोठेतरी जाऊन प्रतिक्रमण करण्याचा विचार केला; परंतु त्याच वेळी माहीत पडले की, त्यासमयी त्याचे तेथून दुस-या ठिकाणी. जाणे, इच्छित कार्यांत विघ्न करणारे होते, ह्मणून त्याने तेथेच हत्तीच्या अंबारीवर बसल्या बसल्याच एकाग्रतेने प्रतिक्रमण करण्यास सुरू केले. जेव्हां तो प्रतिक्रमणांत येणाऱ्या
(१) पापक्रियेपासून मागे हटण्याकरितां घेतलेल्या व्रतांचे सकाळी व संध्याकाळी पश्चात्तापपूर्वक चिंतन करणे, त्यांस जैन शास्त्रांत प्रतिक्रमण असें ह्मणतात.
Page #155
--------------------------------------------------------------------------
________________
"(२) जे मे जीवा विराहिया, एगिंदिया बेइंदिया,, वैगर पाठाचे उच्चारण करीत होता, तेव्हां कोणी एका सैनिकाने त्यास ऐकन को एका अधिकाऱ्यांस सांगितले की, पहा महाराज! आमचे सेनापति साहेब तर अशा युध्दाच्या मैदानामध्येही (जेथे शस्त्र व अस्त्रांचा ठणठणाट होऊन राहिला आहे आणि मारा मारा असे शब्द निघून राहिले आहेत तेथे ) एगिदिया बेइंदिश करून राहिले आहेत. नरम नरम शीरा खाणारे हे श्रावक साहेब काय बहादुरी करून दाखवितील १ हळुहळू ती गोष्ट थेट राणीच्या कान पर्यंत जाऊन पोचली. हे ऐकून ती फारच संशययुक्त बनली, परंतु त्यावेळी दुसरा कांहींच विचार करावयाचा नव्हता, . ह्मणन भावण्या आधार ठेवून ती गुपचुप राहिली. .
दुसऱ्या दिवशी प्रात:काळापासूनच युद्धाचा प्रारंभ झाला, योग्य संधि (वेळ) पाहून सेनापति आभनें अशा शौर्याने आणि चातुर्याने शत्रवर आक्रमण केले की, त्यामुळे थोड्याच वेळांत शत्रुच्या सैन्याचा फार संहार झाला आणि त्याच्या मालका (सेनापती) ने आपले शस्त्र खाली ठेऊन युद्ध बंद करण्याविषयी प्रार्थना केली.
आभूचा अशा प्रकारे विजय झाला हे पाहून अणहिलपुरच्य प्रजेंत जयजयकाररूप आनंद फैलावला. राणीने विशेष सन्मानपूर्वक त्याचे स्वागत केले आणि त्यानंतर मोटा दरवार करून राजा व प्रजेकडून त्याचा योग्य सन्मान करण्यात आला. त्यावेळी राणीने हंसत असतां दंडनायकाशी सांगितले की, हे सेनापती ! जेव्हां युद्धाची व्यहरचना करीत असतां मध्येच आपण "एगिदिया बहदिया,, बोलूं लागले होते, तव्हां तर आपल्या सैनिकांना देखील असा संशय आला ।
(२) अर्थ:- ज्या जीवांना फक्त एक शरीरच इंद्रिय आहे. ज्यांना दोन इंद्रियें, तीन इंद्रियें, चार इंद्रिये आणि पांच इंद्रिये आहेत, अशा जीवांची मा विराधना (हिंसा) केली असेल. वगैरे पाठ प्रतिक्रमणाच्या आधी बोलावा लागतो.
अनुवादक.
Page #156
--------------------------------------------------------------------------
________________
199
प्रकारांत कांहींच भेद नसला, तरीही आलिंगन करणाऱ्याच्या आंतरिक भावनेत फारच मोठा भेद अनुभविला जातो. पत्नीशीं आलिंगन करीत ' असतां पुरुषाचें मन आणि शरीर जेव्हां मलिन विकारयुक्त भावनेनें भरलेलें असतें, तेव्हां माता वैगैरेशीं आलिंगन करीत असतां मनुष्याचे मन निर्मळ शुद्ध सात्विक वत्सल भावनेने भरलेले असते. कर्मा (क्रिये) च्या स्वरूपांत कांहींच फरक नसतांही फळाच्या स्वरूपांत इतका विर्पयय . (फरक) का असतो ? याचा जेव्हां विचार केला जातो, तेव्हां स्पष्टच माहीत पडते कीं, क्रिया करणाऱ्याच्या भावनेत विपर्यय असल्यामुळे फळाच्या स्वरूपांत विपर्यय आहे. याच फळाच्या परिणामावरून कर्त्याच्या मनातील भावनेसंबंधी चांगलेपणा किंवा वाईटपणा याबद्दल निर्णय केला जातो. त्याच मनोभावनेच्या अनुसारें कर्माचें शुभाशुभपण मानिलें जाते; ह्मणून यावरून हें सिद्ध झालें कीं, धर्म-अधर्म, पुण्य-पाप किंवा सुकृत- दुष्कृताचे मूळ फक्त मनच आहे.
॥
भागवत धर्माच्या नारद पंचरात्र नामक ग्रंथांत एके ठिकाणी असें सांगितले आहे की :- मानसं प्राणिनामेव, सर्वकर्मैककारणम् ॥ मनोऽनुरूपं वाक्यं च वाक्येन प्रस्फुटं मनः ॥ अर्थः- प्राण्यांच्या सर्व कर्माचें मूळ फक्त मनच आहे, मनाच्या अनुरूपार्नेच मनुष्याची वचन व शरीर प्रवृत्ति होते, आणि त्या प्रवृत्ती पासून त्याचे मन माहीत पडते.
या प्रकारे सर्व कर्माच्या ठिकाणीं मनाचेच प्राधान्य आहे, हाणून आत्मसंबंधी विकास करण्यामध्यें प्रथमारंभी मनाला शुद्ध आणि संयत ( सम्यक् ज्ञान - दर्शन - चारित्र रूप मोक्षमार्गाच्या ठिकाणीं चांगल्या प्रकारें प्रयत्न करणारा ) बनविण्याची आवश्यकता आहे. ज्याचे मन याप्रमाणे शुद्ध आणि संयत होते, तेव्हां तो कोणत्याही प्रकारच्या कर्मापासून लिप्स होत नाहीं. यद्यपि जेथपर्यंत आत्म्याने देहाला धारण केले आहे, तेथ
Page #157
--------------------------------------------------------------------------
________________
पर्यंत त्यापासून सर्वथा कर्माचा परित्याग होणें असंभव आहे, कांकी गीतेचें कथन आहे की "नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः,,
तथापि "योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः ॥ सर्वभूतात्मभूतात्मा, कुर्वन्नपि न लिप्यते, गीतेंत सांगितलेल्या ह्या कथनानुसारे जो योगयुक्त, विशुध्दात्मा, जितेंद्रिय आणि सर्वभूताविषय आत्मबुध्दी ठेविणारा मनुष्य असतो, तो कर्माना करूनही त्यापासून अलिप्त राहतो...
वर सांगितलेल्या ह्या सिद्धांतावरून वाचकांच्या लक्षांत आतां हें चांगल्या प्रकारें येऊन जाईल कीं, जे सर्वव्रती ह्मणजे पूर्ण त्यागी मनुष्य असतात, त्यांच्याकडून जी कांहीं सूक्ष्म शारीरिक हिंसा होते. तेचे फळ त्यांना कां मिळत नाहीं ? याचकरितां कीं, त्यांच्यापासून होणाऱ्या हिंसेंत त्यांची भावना हिंसक नसते आणि हिंसक भावनेशिवाय, झालेली हिंसा, हिंसा ह्मणविटी जात नाहीं याकरितां आवश्यक महा-भाष्य नांवाच्या आप्त जैनग्रंथांत सांगितले आहे कींः-
असुभपरिणाम हेऊ, जीबाबाहो त्ति तो मयं हिंसा । जस्स उ न सो निमित्तं, संतोवि न तस्त्र सा हिंसा ॥
अर्थः--कोणत्याही जीवास कष्ट पोहोचविण्याविषर्थी जे अशुभ परिणाम कारणीभूत असतात, ती तर हिंसा आहे आणि वरून हिंसा माहीत पडत असली, तरीही जेथे ते अशुभ परिणाम कारणीभूत नाहीत, ती हिंसा ह्मणविली जात नाहीं. हीच गोष्ट आणखी एका ग्रंथांत. या प्रकारे सांगितली आहे.
जं नडु भणिओ बंधो, जीवस्स बहेवि सामइगुत्ताणं ॥ भावी तत्थ पमाणं कायवावारी ॥
धर्मरत्न मंजूषा. पृष्ठ ८३२.
Page #158
--------------------------------------------------------------------------
________________
अर्थ :-- समिति गुप्तियुक्त असणाऱ्या महाव्रतकिडून एखाद्या जीवाचा वध झाला, तरीही त्यांना त्यांचा बंध होत नाहीं, कांकी बंधहोण्यामध्ये मानसिक भावनाच कारणीभूत आहे, कायिक व्यापार नाहीं. हीच गोष्ट भगवत् गीतेंत देखील सांगितली आहे. जसे :---
२२
यस्य नाहंकृतो भावो, बुद्धिर्यस्य न लिप्यते ॥ हत्वापि स इमांल्लोकान् न हंति न निबद्धयते ॥
अर्थ::--- ज्याच्या हृदयांतून अहंभाव नष्ट झाला आहे आणि ज्याची बुद्धि अलिप्त राहते, तो मनुष्य कदाचित् लोकांच्या दृष्टीने प्राण्यांना मारणारा दिसतो, तरीही तो त्यांना मारीत नाहीं आणि त्या कमामुळ तो बद्धही होत नाहीं. याच्याविरुद्ध ज्याचें मन शुद्ध आणि सयत नाहीं, जो विषय आणि कपायांशी लिप्त आहे. तो बाह्यस्वरूपानें अहिंसक दिसला, तरीही तत्त्वानें तो हिंसकच आहे. त्याच्याकरिता स्पष्ट सांगितले आहे की :--
""
अहणतोविहिंसो, दुट्टत्तणओ मओ आहमरोध " |
ज्याचे मन दृष्ट भावनेने भरलेले आहे आणि जो कोणाला मारीत नसला, तरीही तो हिंसकच आहे. याप्रमाणे जैनधर्माच्या अहिंसेचें संक्षिप्त स्वरूप आहे.
ॐ शांति: !
444 vie
समाप्त
倉
४. क
शांति !! शांति !!!
Page #159
--------------------------------------------------------------------------
________________
आव यकाय सूचना वाचकानी खाली दिल्या शुद्धिपत्राकडे लक्ष ठेवून पुस्तक वाचण्याची कृपा करावी.
पृष्ठ
पंक्ति
शुष्द
अशुद्ध नाहा
नाही
"
२०
करें
हाऊं सम्राज्याची
साम्राज्याची
सर्वाश
सर्वाशी
vorm
सब्वे सर्व
वगैर
वगैरे
अणहिरपुरग्य
हंसत
-
:
काहाच अस विर्पयय
अहिलपुरच्या हिंसेंत काहीच
असे विपर्यय
तिचे न पमाणं कायवावारी
हत्वापि कर्मा मुळे अहिमरोब
२१
१०
"
२२
२२६
कायवावारी व्हत्वापि कमामुळ अहिमरोध
Page #160
--------------------------------------------------------------------------
________________
"
Printed by R. T. Deshmukh'at Saraswati
Press, Nagpur.
Page #161
--------------------------------------------------------------------------
Page #162
--------------------------------------------------------------------------
________________
अवश्य मागवा. * १ श्री पंचपरमेष्ठि वंदना ( हिंदी ) मू. । शे. १॥
मराठी भाषेत २ आत्मोन्नतीचा सरळ उपाय म. ॥ ४. * . ३ अन्य धर्मापेक्षा जैन धर्मातील विशेषता मू. ॥शे २॥ ४ वैराग्य शतक.
__मू. ॥शे शाम र ५ जनदर्शन व जैनधर्म
६ माझी भावना (राष्ट्रीय गीत ) मू. ॥ ७. २ मा ७ जैनधर्माविषयी अजैन विद्वानांचे
अभिप्राय भाग १ ला मू. -। ६ ८ उपदेश रत्नकोष
मू. - शे. १० ९ मराठी जैन पद्यावली मृ. ४ शे. १० हिंदी जैन पद्यावली मू. - शें. ६
पुस्तकें मिळण्याचे ठिकाण:श्री जैन धर्म प्रसारक संस्था सदर बाजार नागपूर
=
::
atta
ur ur
Me
AN
amDOE. LARA
PROAD
Page #163
--------------------------------------------------------------------------
________________
SZENTESI
रूपिणी.
लेखक, दत्तात्रय भिमाजी रणदिवे.
किंमत सहा आणे.
Page #164
--------------------------------------------------------------------------
________________
हे पुस्तक रा. रा. कृ. स. पाटकर यांनी आपल्या 'श्रीलक्ष्मीनारायण प्रेस ४०२ ठाकुरद्वार मुंबई मध्ये छापिलें व रा.रा दत्तात्रय भिमाजी रणदिवे यांनी वर्धा येथे प्रसिद्ध केले.
Page #165
--------------------------------------------------------------------------
________________
आरंभीचे दोन शब्द.
प्रस्तुत पुस्तकांतील कथानक मूळ श्रेणिकपुराणांतील असून, मला तें बरेंच मनोरंजक व बोधप्रद वाटल्यावरून त्यास प्रस्तुतचा साधा वेष देऊन मी तें वाचकांपुढे ठेवीत आहे. यांतील अद्भुतता मुळांतीलच असून, तीत किंवा मूळच्या एकंदर संविधानकांत, सुसंगत करण्यापलीकडे मी कोणताहि विशेष फेरफार केला नाही. प्रस्तुत पुस्तक लिहिण्यांत मूळ कथानकाचे स्वरूप कायम ठेवावें हाहि माझा एक उद्देश असल्यामुळे या बाबतीत पुराणकाराशी एकरूप होण्याखेरीज मला गत्यंतरच नव्हते! ह्मणून अद्भुततेच्या बाबतीत वाचकांकडून मजवर कोणत्याहि प्रकारचा आरोप लाधिला जाणार नाही अशी आशा आहे ! कथानक खुलून दिसावे एवढ्यासाठी यांत दिलेली वर्णने व भाषणे पात्र माझ्या पदरची आहेत. ती कशी काय साधली आहेत हे ठरविणे रसिक वाचकांचें काम आहे. त्यांना विशेषतः आमच्या जैनबंधूंना माझा ही कृति आवडल्यास अशा प्रकारची जैनपुगणांतील कथानकें पुढे आणण्यास त्यांजकडून मला शक्य तें साह्य मिळेल अशी आशा आहे.
प्रस्तुत पुस्तकाच्या अंतरंगासंबंधी एवढे सांगितल्यानंतर हे ज्यांच्या निरपेक्ष आणि उदार सहाय्यामुळे इतक्या सुंदर बाह्यवेषाने वाचकांपुढे येत आहे त्यांचे आभार मानणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. हे थोर गृहस्थ ह्मणजे नागपूरचे प्रख्यात उदारधी धनिक स्वर्ग संघई गुलाबसावजी यांचे सत्पुत्र शेट मोती. लालजी होत. यद्यपि आपल्या नांवाचा नुसता उल्लेख करण्याचा हि त्यांची इच्छा नव्हता, तरी माझ्या कृतज्ञ लेखणीस त्यांच्या या इच्छेप्रमाणे वागणे केवळ अशक्य झाले याबद्दल ते मला क्षमा करताल अशी आशा आहे. यांच्याबरोबरच ज्यांचा साभार नामोल्लेख करणे अत्यतं आवश्यक आहे असे दुसर सदगृहस्थ ह्मणजे त्यांचेच कारभारी श्रीयुत कनयालालजी हे होत.श्रीयुत शेट मोतीलालजी यांच्या उदारतेइतकीच यांचीही रसिकता प्रस्तुत पस्तकाच्या बाबतीत मला सहाय्यभूत झाली आहे.
याशिवाय या पुस्तकास आगाऊ आश्रय देणा-या रसिकमंडळाचा,व वळवर आणि सुबक काम करून दिल्याबद्दल लक्ष्मीनारायण प्रेसचे मनेजर व चित्रकार श्रीयुत कापरे यांचाही मी आभारी आहे.
Page #166
--------------------------------------------------------------------------
________________
२
प्रुफकरेक्शनच्या बाबतति बरीच गैरसोय झाल्यामुळे पुस्तकांत पुष्कळ अशुद्धे राहून गेली आहेत. ती शुद्धिपत्रकांत शक्य तितकीं दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी या, आणि प्रस्तुत पुस्तकांत इतरही जे काय दोष असतील त्याबद्दल वाचकांची क्षमा मागून हे जवळ जवळ दोनशें शब्दांला मागे टाकणारे दोन शब्द येथेच संपवितों !
वर्धा, अक्षय तृतीया.
}
लेखक,
Page #167
--------------------------------------------------------------------------
________________
शुद्धिपत्र.
पृष्ट. ओळ.
४
१४
अशुद्ध. अडवाल
आडवाल भूपाल शिरोमणि भूपालशिरोमणि अंतरंगांतहीं
अंतरंगांत ही त्याचीही
त्याची ही चटकन् दृष्टीस पडत चटकन् त्याच्या दृष्टीस पडत त्यांनी याचे पायच धरले त्यांनी याचेच पाय आवळून पाहिजेत
धरले पाहिजेत. वाटत,
समजत. संपति
संपत्ति स्वभवाची
स्वभावाची पुढे उभयतांची भेटव पुढे उभयतांची भेट होऊन काय संवाद झाला
काय संवाद झाला हाते
होत करण्याकडे
करणाऱ्या नाही ना
नाहीत ना
सुख याची कल्पना तरी आहे काय? याची तुला कल्पना तरी
आहे काय? राहिल्यास
राहिलेल्यास पायावर
पायांवर तो केवळ तिच्या कल्पनेचा तो केवळ तिच्या कल्पनेचा होता
खेळ होता ते कांहीं
ते काही
१० २१
मुख
१५ २०
, १३
१९
१
२१ ,
३ १०
गृहिणी पदाचा असलेली तुझी त्या शराचा
गृहिणीपदाचा असलेली तुझी या शरांचा का
,
११
कां
Page #168
--------------------------------------------------------------------------
________________
[२]
पृष्ट. ओळ. २१ १३
अशुद्ध. आगि पति सौख्याचा अबलांना निर्वीय मनाबलावर आत्मोधाराचा
शुद्ध. आणि पतिसौख्याचा अबला ना
,,
१९
निर्वीर्य
.
मनोबलावर आत्मोद्धाराचा
२८
२
हलके
हलके राहित
रहित त्याच
त्याचे धाडसाचा पराकाटेच्या धाडसाचा व पराकाष्ठेच्या ह्मपतों
ह्मणतो एकांतांत आहेत
एकांतांत बोलत आहोत दुर्वासनाच्या
दुर्वासनांच्या घेतलें
घेतलेस नाही
नाही आजाणपणे
अजाणपण माणसाना
माणसांना
२१
१९.
३१ ११
W AN AN
असा दूर ढकलं पाहण्याचा
अशी दूर ढकलंस पाहण्याच्या निठुर तुझे
निष्ठूर
३२ १४
M M
तुझं कां पातिव्रत्यरुपी प्रकरण ४ थे
पातिव्रत्यरुपी प्रकरण ४ थें
ur
निश्चय
क्रम
?
Page #169
--------------------------------------------------------------------------
________________
[३]
पृष्ट. ओळ.
अशुद्ध.
शुद्ध
३८ ४ ३९ ११
का त्याला
याला
४३ १२ ४७ २
वाटन त्याला कोणी तरी एखादा
पाहून त्या दोघांपैकी कोणी तरी
एखादा
५ १४ २३ २ ५३ ११
पिशाच्च ब्र ह्मणून काढावयाचा
नाहीं
पिशाच तोंडावाटे व ह्मणून काढावयाचा
नाहीं
याविषयी त्या घटकेपर्यंत
याविषयी त्यांना त्या
घटके पर्यंत
मंडळी पैकी
मंडळी पैकी
,,
११
तृण शय्येवर नाही
तृणशय्येवर नाहीं
و
و و
अततात जिनेंद्र सेवा आडकलास तेथून सद्गणी बेळी । यांविषयी घरी आली सगुणाची
असतात जिनेंद्रसेवा आढळलास तेथून सहणी वेळी यां विषयी घरी आली सद्गुणाची
,
و نه
به
Page #170
--------------------------------------------------------------------------
________________
अनुक्रमणिका.
जय
प्रकरण १ लें संकेत .... .... .... प्रकरण २ रे परिसस्पर्श..... प्रकरण ३ रे कसोटीला उतरले .... प्रकरण ४ थे एक आणीबाणीचा प्रसंग .... प्रकरण ५ वे मग खरा नवरा कोण ? .... प्रकरण ६ ३ देवदत्ताचा कबुली जबाब .... प्रकरण ७ वें शेवटचा गोड घांस
Page #171
--------------------------------------------------------------------------
Page #172
--------------------------------------------------------------------------
________________
रूपिणा.
.
.
-
.
YPRMA
'तू माझ्या अंगाला नुसते बाट तर लाव, का, तं नाहा तर मा या दोघांपैकी पं.११५} { मानणा गतप्राण सालेले आट टन यहट : पिणा त्वेपानं ह्मणाला.
Page #173
--------------------------------------------------------------------------
________________
रूपिणी.
CC अहाहा ! आज खरोखरच माझें भाग्य उदयाला आलें ! " एका तरुणाने एका तरुणीस आडवून झटले.
" हं ! खबरदार मला अडवाल तर !" तरुणीनें संतापून झटलें. पण तो तरुण कसला निगरगट्ट ! तो तिच्या संतापाला बिलकुल न जुमानतां ह्मणादयः
“अशी सोन्यासारखी आलेली संधि मी दवडीन असें तुला वाटतें ? प्यारी, आज किती तरी दिवस मला तुझा ध्यास लागून राहिला होता. देवाशपथ आणखी कांहीं दिवस तुझी भेट न होती तर मी खचित जिवंत राहिलो नसतों ! "
२
" पुरे करा हा चाहटळपणा ! दुसऱ्याच्या बायकोशी असं बोलायला तुझांला शरम नाहीं वाटत ? " तरुणीनें उत्तर दिले.
खरोखर या वेळी तिनें रागाचा असा कांहीं आविर्भाव आणिला होता, कीं, दुसरा एखादा साधारण लुच्या आणि कमी निर्लज्ज मनुष्य असता, तर तिची ताबडतोब क्षमा मागून तेथून चालता होता. पण तो तरुण अशा कामांत पक्का निर्ढावलेला. शिवाय त्याला विशिष्ट प्रकारच्या स्त्रियांच्या स्वभावाची माहितीही चांगली होती. यामुळे तो बिलकुल न डगमगतां तिला ह्मणाला :---
"रूपिणी, असला डौल घालण्यांत काय अर्थ आहे बरें ? तुझ्या या खोड्या रागाला मी भिईन असें कां तुला वाटते? खरोखरच जर तुला असे वाटत असेल तर ही भ्रामक समजूत अगोदर तूं आपल्या डोक्यांतून काढून टाक. नको ! नको ! प्यारी, त्या तुझ्या कुटिल भिवया नको अशा वर चढवूस. तुझ्या या भ्रूभंगाने माझा प्रणयभंग न होतां मनोभंग मात्र होत आहे ! खरोखर तुझ्या या तीव्रतर हक्प्रहारांनी फार तर माझ्या हृदयाचा चुराडा होईल. पण माझें प्रेम ? छे: तें
Page #174
--------------------------------------------------------------------------
________________
संकेत.
२
लवमात्रही भंगले जाणार नाही आणि त्याचा भंग करण्याचे सामर्थ्य तुझ्याच काय, पण जगांतील कोणत्याही मानवी प्राण्याच्या कोपांत नाही ! रूपिणी, मी हे उगाच काही तरी बडबडतो असें नाहीं ! माझे शब्द माझ्या हृदयाला फोडून निघत आहेत ! ही माझ्या अंतःकरणाची भाषा आहे ! आणि माझ्या या अभंगप्रेमाची साक्ष ह्मणून माझी सारी धनदौलत आणि माझा देहही मी आज तुला समर्पण करीत आहे. काय ? अजूनही माझ्या प्रेमाची तुला खातरी पटत नाही ? अजूनही तुझ्या मनांतील राग नाहीसा होत नाही ? अजूनहि मी तुझ्या अनुरागाला पात्र होत नाही ? नाही ! नाहीं ! रूपिणी, आज मी तुला मजवर अशी अप्रसन्न राहू देणार नाहीं ! माझ्या या एकनिष्ट भक्तीने किंवा पूजाद्रव्याने माझी हृदयदेवता जर मजवर प्रसन्न होत नसेल. तर आज मी तिजपुढे आपल्या प्राणाचाही बली समर्पण करण्याचा निश्चय केला आहे; आणि हा पहा त्याचा आरंभ !" एवढे बोलून त्याने आपल्या डोकीच्या फेट्याचा फास गळ्याला लाविला; आणि आतां तो जोराने ओढणार, इतक्यांत त्या तरुणीने त्याचे दोन्ही हात जागचे जागी बळकट धरून ह्मटलें:
थांबा ! थांबा ! देवदत्त, असे साहस करूं नका ! तुमच्या प्रेमाची परीक्षा पाहण्याकरितांच मी तुमच्याशी क्षणभर अशी निष्ठरतेने वागलें ! पण खरं पुसाल तर तुह्मांला पाहिल्या दिवसापासूनच माझं मन तुमचंवर जडलं आहे ! पण आपण हा केवढा आततायीपणा आतां चालविला होता ? बाई ! बाई ! शर्थ झाली पुरुषांच्या या उतावळेपणाची ! ___ या वेळी बहुपतिक वसुंधरा जशी भानूच्या, तशी ती तरुणीही त्या तरुणाच्या करपाशांत बद्ध झाली होती ! वाचकहो ! या उभय
Page #175
--------------------------------------------------------------------------
________________
रूपिणी.
तांना क्षणभर आपण अशाच स्थितीत ठेवून त्यांचा पूर्ववृत्तांत काय आहे तो पाहू या.
प्रस्तुतचे कथानक भूपाल शिरोमाणि महाराज श्रेणिकांच्या वेळचे असून, उपरिनिर्दिष्ट तरुणी त्यांच्याच राजधानीतील ह्मणजे राजगृह नगरीतील एका शेतकऱ्याची बायको होती. हिच्या नवऱ्याचे नांव बळिभद्र असून हिचे नांव रूपिणी होते. ही रूपाने फारच सुंदर असून, हिचा चेहराही अत्यंत मोहक होता. तिच्या ठुसलुशीत बांध्याने तर, तिच्या मोहकतेत विशेपच भर घातली होती। पण हिचे बाह्यांग जितके मनोरम तितकेच तिचे अंतरंग घाणेरडे होते. तिच्या ठिकाणचा हा घाणेरडा दुर्गुण ह्मणजे तिच्या मनाची चंचलता होय. याच दुर्गुणामुळे तिचे इतके उत्कृष्ट सौंदर्यही केवळ प्रेतावरील पुष्पाप्रमाणे तिरस्करणीय झाले होते!
इतक्या सुंदर शरीरांत असल्या निंद्य दुर्गुणाचा कसा प्रादुर्भाव झाला, या नाजुक फुलाच्या अंतरंगांतही दारुण विपारी कीड कशी शिरली, याविषयी यथें मीमांसा करण्याची आवश्यकता नाही. येथे इतकेच सांगणे पुरे आहे की, तिची बाल्यावस्थेतील परिस्थितःच पुष्कळ अंशी या दुर्गुणास कारणीभूत झाली होती.
तिच्या अशा प्रकारच्या स्वभावामुळे गृहकार्याकडे किंवा गृहिणी.. विषयक कर्तव्याकडे तिचे बिलकुल लक्ष नसे. नट्टापट्टा आणि नखरा यांतच तिचा बहुतेक सारा वेळ जाई ! यामुळे तिजसंबंधीं गांवांत नानाप्रकारच्या कंड्या पसरलेल्या असत . टवाळ लोकांना काय ? जरा कोठे व्रण सांपडावयाचा अवकाश. की, केलाच त्यावर सान्यांनी मिळून : दश! पण या योगाने तिच्या गरीब पण अब्रुदार सासूसासऱ्यांच्या मनाला केवढ्या वेदना होत, याची त्यांना किंवा खुद्द रूपिणीलाही
Page #176
--------------------------------------------------------------------------
________________
संकेत.
कल्पना नसे ! आपणासंबंधीं गांवांत चाललेली निंदा कधीं कधीं तिच्याही कानांवर येई, पण त्यामुळे देखील आपल्या चंचल स्वभात्रांत फरक करण्याइतका परिणाम तिच्या मनावर कधींच झाला नाहीं !
लोकनिंदेचा तसाच सासूसासऱ्यांच्या उपदेशाचा किंवा शिव्याशापांचाही तिच्या मनावर बिलकुल परिणाम झाला नाहीं; किंवा होत नसे. तिचा नवरा तर काय, बिचारा अगदीं सात्त्विक. सारा दिवसभर आपल्या कामांत गढलेला. त्याने दिवस उगवण्याचे आंतच शेताला जावें, तो प्रहररात्र उलटल्यावर घरी परत यावे. पण त्याला तिथे सुख किंवा आनंद यांचा ह्मणून बिलकुल लाभ होत नसे.
आपल्या स्वभावदोषानें आपण आपल्या पतीस दुःखी करीत आहोत, आणि त्यामुळे उभयतांचेही जीवन रूक्ष होत आहे, संसारांतील वन्या सौख्यास उभयतांही मुकत आहोत, हें त्या अभागिनीस कळत नव्हतें !
अशा प्रकारची या तरुणीची स्थिति असून शेतांत जाण्याकरितां अणून ती आज घरांतून निघाली होती, तो वाटेंत प्रस्तुत प्रकरणाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे प्रकार घडून आला.
तिला ज्यानें आडविलें तो तरुणही राजगृह नगरींतलाच राहणारा असून, तो एका भिक्षुकाचा मुलगा होता. त्याचे नांव जरी देवदत्त होते, तरी त्याची वागणूक आणि आचरण पाहून त्याला " दानवदत्त' हेच नांव विशेष यथार्थ शोभले असतें, असें कोणासही बाटल्याखेरीज राहते ना ! त्याचा बाप जरी भिक्षुकीचा धंदा करीत असे, तरी त्याच्या सांपत्तिक स्थितीबद्दल राजगृह नगरीतील मोठ-मोठ्या लक्ष्मीपुत्रांनाही हेवा वाटत होता ! आणि मोठमोठ्या उला
Page #177
--------------------------------------------------------------------------
________________
रूपिणी.
ढाली करून रात्रंदिवस तोट्या- नफ्याच्या विवंचनेत जळणा-या कित्येक व्यापा-यांना तर त्याचीही स्पृहणीय सांपत्तिक स्थिति पाहून, आपण आरंभींच या बिनभांडवली पण बिनकाळजीच्या धंद्यांत कां पडलों नाही, असे होऊन जाई !
या गृहस्थाच्या--नव्हे भिक्षुकाच्या ठिकाणी आपल्या धंद्याची हतोटीही तशीच अजब असे. भाळी भावडी सावजे चटकन दृष्टीस पडत आणि तो हां हां ह्मणतां त्यांची शिकार करी. एखाद्या लक्ष्मी पुत्राचा एकुलता एक पुत्र आजारी पडणे, एखादा व्यापारी पैशाच्या पेंचांत येणे, किंवा एखाद्या अबृदार माणसांवर राजाची कसली तरी तोहमत येणे, याला तो आपल्या धंद्याचा उत्कृष्ट मोसम समजत असे. त्यावेळी न्याने त्या संकटांत सांपडलेल्या माणसाकडे जाऊन त्यास एखाद्या ग्रहान्या पीडेचा. किंवा ग्रामदेवतेच्या क्षोभाची अशी कांहीं सडकून तंबी द्यावी, की, त्या ग्रहांना किंवा देवतांना आंवरून धरण्यासाठी त्यांनी याचे पायच घरले पाहिजेत ! अर्थात् मग हे भिक्षुक महाराज मागतील तेवढी दक्षिणा ते देत, आणि सांगतील तेवढा खर्च करीत . अमक्याला शनी पायीं आला, एवढे याला समजले. की, यार्चा पायपिटी तेथे सुरू झालीच ! आणि अनेक वेळां यजमानाकडून याचे उखळ इकडे पांढरे होतांच तिकडे ग्रहही आपली तोंडे काळी करीत .
शेतकरीवर्गाला तर हा भिक्षुक नुसती दुभती धनूच नव्हे, तर कामधेनु वाटत असे! त्यांच्या गरीब स्वभावाबद्दल तर प्रश्नच नाही : अंगी साधारण धूर्तपणा असला ह्मणजे पुरे ! मग वाटेल त्याने ह्यांना पिळावें ! हा भिक्षुक तर धूर्तपणाचा अगदी पुतळाच असल्यामुळे तो निरनिराळ्या मागांनी त्याना पिळून त्यांच्या जवळील द्रव्याचे हरण कसा करीत असेल, ते निराळे सांगण्याची गरज नाही.
Page #178
--------------------------------------------------------------------------
________________
संकेत.
त्याने या लोकांच्या कल्याणासाठी ग्रामदेवतांना अभिषेक करण्याचा एवढा सपाटा लाविला होता, की, त्यामुळे, गांवच्या खन्या नदीचा ओघ बंद पडून आभिषेकाच्या जलाचीच एक कृत्रिम नदी निर्माण झाली होती? या अनर्थाबद्दल एकदां खुद्द त्याच्या मुलानेच त्याच्याजवळ आश्चर्य प्रदर्शित केले. तेव्हां तो संतापूनच ह्मणाला--''मूर्खा, तुला बिलकुल अक्कल नाहीं ! या नदीच्या ओघाच्या उलटापालटीतच द्रव्याच्या ओघाचीही उलटापालट साठविली होती, समजलास ; तो ओघ इकडे वळला ह्मणूनच लोकांच्या घरांतील द्रव्याचा ओघही माझ्या घराकडे वळला! हा अखंड वाहणारा अभिषेक--जलाचा प्रवाह ह्मणजे तुला काय वाटते? हा नुसता आपल्या घरांत वाहणारा द्रव्याचा ओघ आहे ओघ ! समजलास-" बापाच्या या उत्तराने मुलगा अगदी चित झाला असल्यास त्यांत आश्चर्य कसले?
नेहमी दुसऱ्याकडे मागण्याची खाली हात पसरण्याची या भिक्षुकाला इतकी संवय लागली होती, की, त्याचा चुकून देखील कधीं उपडा हात होत नसे. यायोगाने त्याला जेवण्याची देखील पंचाईत पडूं लागली. त्याच्या उताण्या हातावर बायकोने जेव्हां घास ठेवावेत तेव्हां कोटें त्याचे जेवण होई. मुलाच्या थोबाडीत वगैरे मारण्याचा त्याला कधी प्रसंग आलाच, तर तो उपड्या हातानेच मारीत असे!
अशा माणसाच्या पोटी देवदत्ताचा जन्म झालेला, तेव्हां उद्योगा। बद्दल तिटकारा त्याच्या वयाबरोबरच त्याच्या मनांत वाढत गेला असल्यास त्यांत आश्चर्य कसले ? शिवाय त्याच्या बापाचा उपदेशही त्याच्या या वृत्तीला पोपक असाच असे. तो त्याला नेहमी ह्मणे:"करावयाचे आहे काय बेट्या आपल्याला काही उद्योग धंदा करून ?
Page #179
--------------------------------------------------------------------------
________________
V
प्रकरण २ रें.
परीसस्पर्श!
। वदत्ताशी संकेत करून रूपिणी आपल्या शेताकडे जाण्यास निघाली, हे मागील प्रकरणांत सांगितलेंच आहे. घराबाहेर पडून स्वतंत्र राहण्यांत फारच सुख
असते असे तिच्या मनाने पके घेतले असल्यामुळे, देवदत्ताबरोबर पळून जाण्याचे तिने अगदी ठाम ठरविले होते. या भावी मुखाच्या मनोराज्यांत गुंग होऊन चालली असतां, रस्ता सोडून जरा बाजूस पण जवळच शिलाशकलावर बसलेल्या एका तेज:पुंज तरुण मुनीवर तिची अवचित दृष्टि गेली.
हे मुनि ऐन तारुण्यांत असून त्यांची पंचविशी देखील अजून उलटली नव्हती. अशा वयांत वैराग्य प्राप्त होऊन सकल विषयसुखोपभोगांचा त्याग करणे ही गोष्ट काही सामान्य नव्हे. या वयांत जे मनोविकार वर्षाकालांतील जलौघाप्रमाणे कोणत्याहि प्रतिबंधाला न जुमानतां कनककामिनी--विलासाकडे धांवावयाचे, त्यांस स्थिर करणा-या-नव्हे उलट गति देणा-या-परमार्थाकडे वळविणा-या या महाभागाचें आत्मिक सामर्थ्य, वर्णन करण्याची शक्ति कोणाच्या लेखणीत आहे ?
अशा वयांत वैराग्य प्राप्त होण्यास पूर्वजन्मांतील शुभ कर्मे कारणीभूत असतील, पण तदनुसार असिधारातुल्य खडं नरें व्रतांचें पालन करणे यांत अलौकिक पुरुषार्थ नाही असे कोण मगेल !
Page #180
--------------------------------------------------------------------------
________________
परीसस्पर्श.
१३.
यावेळीं प्रातःकाळचे आठ वाजण्याचा सुमार होता. सृष्टीचें स्वरूप अजूनही सौम्य आणि रमणीय असेंच होतें. आणि मुनीश्वर तें अवलोकन करून त्याजवरून सुचणाऱ्या अनेक विचारतरंगांत मग्न होऊन गेले होते. ते अत्यंत सुस्वरूप असून तपःश्रीने त्यांची कांति अधिकच खुलून दिसत होती. त्यांची मुद्रा अत्यंत शांत असून तिध्यांत एवढा मोहकपणा भरला होता. कीं. पाहणारांस एकसारखें तिजकडे पाहतच राहावेंसें वाटे !
त्याना पाहतांच रूपिणीच्या मनांत अनावर मोह उत्पन्न झाला, आणि ती आपला मार्ग सोडून त्यांच्याकडे वळली.
ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिलेल्यास बराच वेळ झाला तरी कोणाच्याच तोंडून एक शब्दही निघाला नाहीं. मुनि आपणास कोण कोठील वगैरे प्रश्न विचारतील, नंतर आपण आपला मनोदय त्यांना कळवू, असा तिचा बेत होता. पण मुनि आपल्याच ध्यानांत मन ! त्यांनी तिजकडे नुसतें ढुंकून देखील पाहिले नाहीं ! बराच वेळ वाट पाहून कंटाळल्यामुळे ती आपण होऊनच मुनींस बोलं लागली. ती ह्मणाली:
((
---
महाराज ? किती वेळ तरी मी आपणाजवळ उभी राहिले आहे ! पण आपण मजशी एक अक्षर देखील बोलत नाहीं ! कां बरं, मी आपल्या कृपेला पात्र नाहीं कां ? महाराज, जिच्या प्राप्तीकरितां शेंकडों तरुण लोक आपल्या सर्वस्वावरही पाणी सोडावयास तयार होतात, ती आपण होऊन तुमच्याकडे आली असतां तुह्मी तिजकडे नुसता डोळा उघडूनही पाहूं नये ! माझ्या सुखाची गोष्ट एका बाजूला राहू द्या. पण स्वतःच्या मुखाविषयीही तुझीं इतके बेफिकीर कसे ? तुझांला स्वतःला याचें कांहीं इतकं वाटलं नसेल,
Page #181
--------------------------------------------------------------------------
________________
१४
रूपिणी.
पण अशा वयांत तुमचा हा एवढा सुंदर आणि मुकुमार देह, उन्हातान्हांत कष्टत असलेला पाहून माझें काळीज तिळतिळ तुटत आहे ? महाराज, अशा तरुण वयांत या भलत्याच फंदांत पडून, आपल्या जिवाचे असे हाल कां बरे करून घेतां ? तुमच्या मनमोहक चेहयाला आणि सुंदर रूपाला पाहून मजसारख्या शेंकडों बायका रात्रंदिवस तुमच्या सेवेस हजर राहतील. तुह्मांला तोंडांतून एक अक्षर देखील काढावयाची गरज राहणार नाहीं ! मग महाराज असं कां बरं ? छे: सोडाच आतां हैं मौन आणि या गरिब दासीला करा पावन ! काय, आपण अजून देखील कांहींच बोलत नाहीं ? नाहीं बरं, मी नाही आपणांस अशी सोडावयाची !" एवढे बोलून त्या पतित प्रमदेने त्या निष्पाप मुनिवर्यांचा हात धरला.
(
एवढा वेळपर्यंत तिची चर्पटपंजरी चालू होती, तरी ते मुनिवर्य स्तब्ध बसले होते. पण तिनें त्यांच्या हातास स्पर्श करितांच पतित भगिनी, हैं काय बरे करतेस" असे उद्गार त्या शांत. निर्विकार आणि निष्कलंक महात्म्याच्या तोंडून बाहेर पडले.
NO.
एवढेच उद्गार. पण त्याचा त्या पतित प्रमदेवर केवढा तरी विलक्षण परिणाम झाला. तिनें ताबडतोब त्यांचा हात सोडून दिला, आणि सर्वस्वी नाहीं तरी त्या उद्गारानें तिचा कामवेग बराच कमी झाला. पुरुषाच्या भाषणाचा किंवा स्पर्शाचा असा विलक्षण अनुभव तिला आजन्मांत आला नव्हता. तथापि पीळ जळतो पण वळ जळत नाहीं. ' या न्यायानें ती त्यांना लागलीच ह्मणाली:
महाराज, माझी एवढीहि कामना आपण नाहीं कां पूर्ण करीत ? आपण जर माझा हा हेतु पुरविला नाहीं, तर मी या दुःखाने तळमळून तळमळून मरन. माझं मन आपणावर एवढं जडलं आहे कीं,
Page #182
--------------------------------------------------------------------------
________________
परीसस्पर्श.
१५
आपणाशिवाय मला प्रत्यक्ष स्वर्ग जरी मिळाला तरी तो शुद्ध नरका
सारखा वाटेल."
(.
सुख ! सुख! सुख! हे अभागिनी । " ते शांतचित्तमुनि मोठ्या गंभीरपणानें ह्मणाले, " तूं केवढ्या गाढ अज्ञानतिमिरांत बुडाली आहेस, आणि तुझें सुखलोलुप मन विकारवशतेच्या भरांत भलत्याच गोष्टीला कसें कवटाळत आहे. सुखाची इच्छा प्रत्येक प्राणिमात्रास असते आणि त्याप्रमाणें तुला त्याची तळमळ लागून रहावी हैं साहजिक आहे. पण सुखाविषयींची तुझी समजूत मात्र चुकीची आहे. खरें मुख आणि तुझी त्याविषयींची समजूत यांत पाणी आणि अग्नि, किंवा दिवस आणि रात्र यांप्रमाणें विरोध किंवा अंतर आहे. तूं मुख समजून ज्याच्या मागे लागली आहेस, आणि अनियंत्रितपणें ज्याचा अनुभव येत आहेस, तो विषयोपभोग खरोखरच खरें सुख आहे काय ? जर तसें असेल, तर मुखा - विषयीं तुला जी अजून तळमळ लागून राहिली आहे ती कां ? सुख मिळूनहि सुखाची इच्छा कशी रहावी ? यावरून आपण भयंकर भ्रमांत पडलों आहों हें नाहीं कां तुझ्या लक्षांत येत ? तुझ्या बाबतीत बोलावयाचें ह्मणजे हा नुसता भ्रमच नव्हे तर दारुण अध:पात आहे ! इंद्रियवेदना शमविण्याच्या प्रयत्नांत विकृत मनास क्षणैक वाटणाऱ्या आनंदास सुख समजून, तूं हें कसले भयंकर विपप्राशन करीत आहेस, याची कल्पना तरी आहे काय ? या - योगाने तुझ्या आत्म्याची काय भयंकर स्थिति होईल, तुला कसल्या यातना भोगाव्या लागतील, याचा तूं कधीं तरी विचार केला आहेस -काय ? कां तो विचार मनांत येऊनहि तूं बेहोपपणानें तिकडे दुर्लक्ष करीत आहेस ? काय व्यभिचारी जीवांना परलोकीं होणाऱ्या भयंकर
Page #183
--------------------------------------------------------------------------
________________
१६
रूपिणी.
यातनांची तुला कल्पना नाही ? कां, हा सारा प्रकार तुला खोटा वाटतो ? थांब ! या प्रकारांत कितपत तथ्य आहे हे जर तुला पहावयाचे असेल तर क्षणभर डोळे झांकून स्थिर मनाने रहा, आणि । तुला काय दिसतें तें सांग." ___ रूपिणीचें मन त्या महात्म्याच्या भाषणाने इतकें वेधून गेलें होतें, की, तिला ते स्थिर करण्याचा बिलकुल प्रयत्नच करावा लागला नाही; ते आपोआपच स्थिर झाले होते. ती त्यांच्या सांगण्याप्रमाणे डोळे झांकून उभी राहिल्यास काही थोडा वेळ लोटला नसेल, तोच मोठ्याने तिनें एक किंकाळी मारिली, आणि "महाराज, मला वांचवा हो वांचवा : असें ह्मणत त्यांचे पायावर लोळण घेतली."
रूपिणीला जिवंतपणीच या वेळी जो नरकाचा भयानक देखावा दिसला त्याच्या मुळाशी त्या महात्म्याचे काही अलौकिक सामर्थ्य होते, की, तो केवळ तिच्या कल्पनेचा होता, हे निश्चितपणे सांगतां येणे अशक्य आहे; व्यभिचारी जीवांस नरकलोकी कसे भयंकर शासन मिळते, या विषयींच्या गोष्टी नेहमी तिच्या कानांवर पडत असून त्यावरून तत्संबंधी विचारहि तिच्या मनांत नेहमी घोळत असत. यामुळे मुनीच्या भाषणाने आधीच विशेष श्रद्धाळू बनलेल्या मनास त्याच विचारांचे काल्पनिक चित्र अगदी मूर्तिमंत दिसा ही गोष्ट कदाचित् अधिक संभवनीय असेल. ते कांही असो. एवढी गोष्ट ग्वरी, की, तो दिसलेला भयानक देखावा तिला इतका खरा वाटला, आणि त्याचा तिच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला, की, ती स्थिति आपण प्रत्यक्षच भोगीत आहोत अशी तिच्या मनाची समजूत होऊन, तिने वर सांगितल्याप्रमाणे भेदरून जाऊन मोठ्याने किंकाळी फोडिली !
Page #184
--------------------------------------------------------------------------
________________
परीसस्पर्श.
१७
नरक कशा प्रकारचा असतो, आणि असल्या पातकी जीवांना तेथें कसल्या दारुण यातना भोगाव्या लागतात याविषयींचीं वर्णनें निरनिराळ्या धर्मग्रंथांतून वाचकांच्या कानांवर नेहमीच येत असल्यामुळे रूपिणीनें या क्षणभराच्या काल्पनिक नरकवासांत कसल्या कसल्या दारुण यातना भोगिल्याचें अनुभविलें तें येथें सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाहीं.
मुनीच्या पायांवर लोळण घेतलेली रूपिणी बऱ्याच वेळानें शुद्धि वर आली. तिला भरलेली धडकी अजूनहि कमी झाली नव्हती ! अजूनही तिचें काळीज जोराजोरानें उडत असून सारे अंग घामाघूम झालें होतें ! आपण पाहिलेला तो भयानक देखावा, आणि भोगिलेले दारुण क्लेश ही सर्व खरीच होतीं असेंच अजूनहि तिला वाटत होतें. ती जरा शांत झाल्यावर मुनि बोलूं लागले:
" रूपिणी, आपल्या या निंद्य दुर्गुणांमुळे आपणास परलोकीं काय शासन मिळेल हें तूं पाहिलेंसच. मरणानंतरचा नरक तुला दिसून आलाच, पण या निद्य दुर्गुणांमुळे इहलोकींही जो नरक तूं निर्माण केला आहेस तिकडे तुझी नजर कधीं गेली आहे काय ? हा नरक त्या नरकापेक्षा कोणत्याहि प्रकारे कमी भयंकर, कमी दुःसह किंवा कमी यातनावह नाहीं ! इतकेंच नव्हे, तर कांहीं कांहीं बाबतीत हा त्यापेक्षांहि जास्त भयंकर आहे ! परलोकच्या नरकांत तुझ्या पापाबद्दल तुला स्वतःलाच शासन भोगावें लागेल, पण या इहलोकच्या नरकांत तुजबरोबरच तुझ्या प्रियजनांना आणि नातलगांनाही असा क्रेश भोगावे लागत आहेत; रूपिणी, याचा-या ऐहिक नरकाचा - या जिवंतपणांतल्या रौरवाचा तूं कधीं तरी विचार केला आहेस काय ? या पापामुळे तुझें मन प्रत्येक क्षणी कसे साशंक
Page #185
--------------------------------------------------------------------------
________________
१८
रूपिणी.
असते, अनेक प्रकारची भये तुझ्या हृदयास प्रतिक्षणी कशी फाडित असतात, निरनिराळ्या प्रसंगी नवीन नवीन काय युत्त्या योजाव्यात आणि कसल्या थापा द्याव्यात या विवंचनेने अशांतता तुझ्या मागे कशी सारखी हात धुऊन लागली आहे आणि सुखाच्या निद्रेनेहि तुला कसे सोडविले आहे या सर्व गोष्टींचा नीट विचार कर ! हे मनस्तापाचे चित्र डोळ्यापुढे धर ! आणि या यातनांची भावी नरकयातनांशी तुलना करून याही तितक्याच असह्य आहेत की नाहीत ते सांग ? येथला हा मनस्ताप तेथल्या तापलेल्या लोखंडी पुतळ्याच्या आलिंगनाच्या तापाहून कोणत्या प्रकारें कमी आहे ? तापलेल्या तेलाच्या कढईत तळली जात असतांना तेथलें तुझें तळमळणे आणि अशांतीमुळे येथे होणान्या तुझ्या जिवाची तळमळ यांत काय भेद आहे ? आणि तेथे भाले, बरच्या, सुया, दाभणे वगैरे तीव्र शस्त्रांचे शरीरांत भोसकणे आणि प्रत्येक पापप्रसंगी ' आपण हे निंद्य कर्म करीत आहोत' अशा प्रकारचा सदसद्विवेक बुद्धीच्या तीव्र तरवारीचा येथे तुझ्या हृदयावर होणारा असह्य घाव यांत तूं कोणता फरक समजतेस ? त्याचप्रमाणे या दुर्गुणांमुळे येथे होणारे अब्रूचे धिंडवडे हे तर तेथे होणाऱ्या शरिराच्या चिंधड्यापेक्षांहि नि:संशय दुःसह होत ! आणि या सर्व यातना, रूपिणी, तूं नित्य अनुभवित असतांनाहि आपण सुखोपभोगच अनुभवीत आहोत असें तुला वाटते काय ? केवढा हा तुझा भ्रम ! पितांना गोड लागते, एवढ्यासाठींच तूं हे अत्यंत दारुणपरिणामी विष, अमृत समजून प्राशन करीत आहेस, पण याचा वाईट परिणाम तुझ्यावरच होऊन थांबत । नाही : तुझ्याबरोबर तुझ्याशी ज्यांचा ज्यांचा संबंध आहे त्यांच्याहि हृदयाला ते अघोर यातना देत आहे ! याचा तूं कधीं विचार केला
Page #186
--------------------------------------------------------------------------
________________
परीसस्पर्श.
आहेस काय ! आपणास सुख व्हावें या आशेने ज्याने मोठ्या आनंदाने तुझें पाणिग्रहण केलें, व ज्याच्याशी कोणत्याहि प्रकारे प्रतारणा करणार नाही असें तूं लग्नाचे वेळी वचन दिलेंस त्या तुझ्या पतीची, त्या तुझ्या देहाच्या अधिपतीची, तुझ्या या बेइमानी वर्तनाने काय अवस्था होत असेल, हजारों विंचवानी नांग्या मारिल्याप्रमाणे किंवा रखरखीत निखाऱ्यावर धरल्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणास कशा वेदना होत असतील याचे चित्र तूं आपल्या डोळ्यापुढे घर."
या वेळी रूपिणीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या पण मुनीवांनी तिकडे लक्ष न देतां आपला वाक्प्रवाह तसाच चालू ठेविला.
"पापिणी !' ते ह्मणाले. “आपले घर साक्षात् नरक बनविणारी ही अघोर विषयवासना मुखकारक आहे असें तुला वाटते तरी कसे ? शिवाय या नरकांतील यातनांचा अनुभव तुजबरोबर तुझ्या आप्तांनाहि घणे भाग पडत आहे ! केवढें अघोर कर्म हे, खरोखर हिंसा, लबाडी, चोरी, विश्वासघात, वचनभंग या दारुण पातकांचे मूळ हा व्यभिचारच नव्हे काय ? आणि जगांतील अशांततेच्या मुळाशी तर या खेरीज दुसरे कोणते कारण आहे ? भ्रष्टचरिते, बोल ! या अशांततेच्या कारणास, या दुर्गतीच्या मुळास, या मनस्तापाच्या बीजास, या गृहिणी पदाच्या कलंकास, या उभय कुलांच्या मुखावर फांसलें जाणाऱ्या काजळास, या पतिविषयक बेइमानपणास, या अखिल पातकांच्या राशीस, या निःशेष अनर्थाच्या पायास, या परम निंद्य व्यभिचारास तूं सुग्व समजतेस काय ? ही पहा तुझ्या या वर्तनाने असह्य मनोयातना होऊन केवळ मरणाचीच वाट पाहत असलेली तुझी सामुसासरे, आणि
Page #187
--------------------------------------------------------------------------
________________
२२
रूपिणी.
ठेवणे किंवा त्यांचे भयंकर सर्प बनविणें हें केवळ तुझ्या मनाबलावर आणि शील रक्षणाच्या निश्चयावर अवलंबून आहे. हीं दोन्हीं जर निश्चल असतील तर तुला त्यांच्याकडून बिलकुल पीडा होणार नाहीं, आणि तीं अशीं निश्चल ठेवण्याचें सामर्थ्य तुझ्याच काय, पण प्रत्येक मानवी आत्म्याच्या ठिकाणी आहे.
""
"
"मग महाराज, मला पतीचाहि त्याग करावा लागेल काय ? " नाही. रूपिणी, तुला हें व्रत पाळावयासाठीं पतित्यागाची आवश्यकता नाहीं. संसारत्यक्त साधूना किंवा साध्वींनाच पत्नि पतिसंबंधाचा सर्वस्वी त्याग करण्याची आवश्यकता असते, पण शीलवताच्या बाबतीत संसारी जनांना हा कडक निर्बंध लागू नाहीं. संसारी स्त्रीपुरुषांनी स्वतःच्या पतिपत्नीसमागमांत संतुष्ट राहणे ह्मणजेच शील पाळणें होय. जगांत विवाहसंस्था याच कार्यासाठी अस्तित्वांत आली असून दुर्बळ मनाच्या स्त्रीपुरुषांस या योगानें आत्मोधाराचा फारच सोपा मार्ग निर्माण झाला आहे. ह्मणून रूपिणी खिचपत असलेल्या नरकांतून निघा - वयाची तुझी अजूनहि इच्छा असेल तर तूं याच घटकेला हे व्रत घे आणि तें आजन्म निश्चयाने पाळ.
"
रूपिणीचा निश्चय केव्हांच झाला होता. फक्त ती त्यांच्या आशिवादात्मक प्रोत्साहनासाठींच कांहीं थोडा वेळ थांबली होती. त्यांचे भाषण पूर्ण होतांच तिने उभे राहून त्यांच्या पायावर हात ठेविला आणि ह्यटलें :
“भो ! परम करुणामय साधुवर्य, आपल्या या परम बंद्य, परम निर्मल आणि पतित जनसंरक्षक चरणावर हात ठेवून सांगतें कीं, या पुढें ही रूपिणी, पतीखेरीज अन्य कोणत्याहि पुरुपास स्पर्शच काय पण
"
Page #188
--------------------------------------------------------------------------
________________
परीसस्पर्श
२३
पापदृष्टीने बघणार देखील नाहीं ! कसलाहि प्रसंग आला, कितीहि दर्दशा झाली, कसल्याहि भयंकर विपत्तीने गांठिले. संकटांनी पाठ 'पुरविली, मनोविकारांच्या उछंखलतेचा कडेलोट झाला, या देहाला जिवंत जाळले किंवा त्याचे राई राई एवढाले तुकडे केले, तरी रूपिणी मरेपर्यंत ह्मणून आपले हे व्रत बिलकुल भंगू देणार नाही ? मी ही प्रतिज्ञा याच वेळी याच पायाला स्मरून करितें ?"
या वेळी त्या साधुवर्यांच्या प्रशांत मुद्रेवरहि प्रसन्नतेची किंचित छटा उमटल्याखेरीज राहिली नाही.
रूपिणीच्याने पुढे बोलवेना ! तिचा कंठ दाटून आला आणि नेत्रांतून अश्रुवर्षाव होऊ लागला. त्या महात्म्याच्या चरणावर आपले डोके पुन्हा एकदां ठेवून ती तेथून मोठ्या कष्टाने निघाली.
घेतलेले हे व्रत तिने कसे काय पाळले हे पुढे समजेलच. रस्त्याने जातांना ती स्वतःशीच ह्मणूं लागली:
"आजपर्यंत किती तरी पुरुषांचा स्पर्श या देहास झाला, पण माझं सर्वस्वी रूपांतर करणारा असा हा स्पर्श पहिलाच. परीसस्पर्श ह्मणतात तो हाच काय ? "
RIMANN
Page #189
--------------------------------------------------------------------------
________________
THI
प्रकरण ३ रें.
कसोटीला उतरले. पिणीच्या नवन्याला आज आपल्या पत्नीचा कांहीं निराळाच अनुभव येऊं लागला ! तिच्या बोलण्याचालण्यांत व एकंदर वृत्तीत पडलेला फरक पाहून त्यास पराकष्टेचें आश्चर्य वाटलें ! पण देवा ! हें सर्व क्षणभंगुर तर नसेलना ? " असा विचार त्याचक्षणी त्याच्या मनांत आल्याखेरीज राहिला नाहीं. पण आपली ही भीति खोटी आहे हें पुढें लौकरच त्याच्या अनुभवास आलें.
CC
त्या दिवशी संध्याकाळी ते जोडपे मोठ्या आनंदाने घरी परतले. आजच्यासारखा आनंद, आणि आजच्या सारखें समाधान त्या उभतांस सान्या जन्मांतहि अनुभवल्याचें कधीं ठाऊक नव्हते ! सृष्टीचें स्वरूप तरी त्यांना आज किती रमणीय आणि सुखप्रद भासत होतें ! आज आपल्या हृदयावरचें कसले ओझें कमी झालें तें रूपिणीस कळेना ! तथापि आपले मन आज फार उल्हसित आणि हलके झाले आहे एवढें मात्र तिला खास वाटत होतें. नवऱ्याची प्रसन्न मुद्रा पाहून तर तिला किती तरी समाधान वाटलें ! या शुद्ध सुखाचा अनुभव तिला नवाच होता !
आपल्या मुलांत व सुनेंत उत्पन्न झालेले हे ऐक्य पाहून सासुसासन्यासही परमावधीचा आनंद झाला ? म्हातारपणीं त्यांची या शिवाय दुसरी कोणती इच्छा असणार ?
Page #190
--------------------------------------------------------------------------
________________
कसोटीला उतरलें.
रात्री आपल्या पतीचे पाय चुरीत असतांना पतिसेवेच्या या मंगलाचरणाचा तिने आजच्याच सुमुहूर्तावर प्रारंभ केला होता-तिने त्यास त्या महात्म्याचे झालेले दर्शन, त्याने पाजिलेले दिव्य उपदेशामृत, आणि त्यामुळे आपणास झालेला पश्चात्ताप याविषयीची इत्थंभूत हकीकत निवेदन केली. यावेळी त्या साधूविषयीं रूपिणीच्या पतिच्या मनात किती पूज्यबुद्धि उत्पन्न झाली असेल, याची नुसती कल्पनाच करावी. असो. आतां आपण खन्या शुद्ध प्रेमामृताचा आजच आस्वाद घेणा-या या जोडप्याच्या सुखांत व्यत्यय न आणतां रूपिणीसाठी वेडा बनलेल्या देवदत्ताची, काय हकीकत आहे ती पाहूं.
रूपिणीचा आणि त्याचा कोठे तरी देशांतरी निघून जाण्याचा बेत ठरतांच तो तिचा निरोप घेऊन शेताकडे जाण्यास निवाला ह्मणून पहिल्या प्रकरणांत सांगितलेच आहे. पण त्याप्रमाणे तो शेतांत गेला नाही. त्याचे मन तिकडे जाण्याकडे बिलकुल लागेना. ठरलेल्या बेताप्रमाणे सर्व जिनगीची विल्हेवाट लावून, तिची मार्गप्रतीक्षा करावयासाठी इष्ट स्थळी केव्हां जाऊन बसतों असें त्यास होऊन गेले, यामुळे शेतांत जाण्याचा बेत राहित करून तो मधूनच घराकडे परतला. __ घरी येतांच त्याने घरांतील चीज वस्त येईल त्या किंमतीस विकावयास आरंभ केला. विक्रीचे असे धोरण ठेविल्यावर कोणत्याहि वस्तूस गि-हाइक मिळण्यास, किंवा तिची विक्री होऊन रोख रकम हाती येण्यास कितीसा उशीर लागणार ? हां हां ह्मणतां त्याच्या सर्व स्थावर जंगम जिनगीची विक्री होऊन, त्याच्या पदरांत रोख दाम पडले. त्याच्या या कृत्याचे पुष्कळांस आश्चर्य वाटले. त्याच्या कित्येक स्नेह्यांस तर
Page #191
--------------------------------------------------------------------------
________________
२६
रूपिणी.
त्याच्या जिनगीची जवळ जवळ अशी लूट होत असलेली पाहून अतिशय वाईट वाटलें ! पण स्वतः मालकच जर आपल्या जिनगीची समजून उमजून अशी विल्हेवाट लावीत आहे तर त्यांना वाईट वाटून काय उपयोग होणार होता ? दुसऱ्याची कोणाची तर त्याला काही ह्मणावयाची किंवा विचारावयाची छाती झालीच नाही. पण मध्यंतरी त्याच्या बायकोने त्याला अडथळा करण्याचे धाडस केले; त्याचा परिणाम इतकाच झाला, की, तिच्या अंगावर चुकून तिचे राहिलेले दागिनेहि त्याने काढून घेऊन त्याची विक्री केली ! अखेर बिचारीला नुसत्या नेसत्या लुगड्यानिशींच माहेरी जाण्याचा प्रसंग आला ! ___ याप्रमाणे मातीमोलाने सर्व जिनगीची विक्री करून, गोळा झालेली रकम बरोबर घेऊन देवदत्त संध्याकाळचे आंत इष्टस्थळी जाऊन पोचला. आतां ठरलेली वेळ केव्हां येते आणि रूपिणांची भेट केव्हां होते असे त्याला होऊन गेले. त्याची उत्कंठा पराकाष्टची वांढ ली. एकेक पळ त्याला वर्षाप्रमाणे वाढू लागले. आतां तर बरीच रात्र होऊन जिकडे तिकडे गडद काळोख पसरल्यामुळे त्याची उत्कंठा अगदीच अनावर झाली, जरा कोठे कांहीं खुसबसले, की, रूपिणीच आली असें त्याला वाटे. पण लौकरच तें एखादें श्वापद असल्याविषयींची जेव्हां त्याची खातरी होई, तेव्हां त्यावेळी चोहीकडे पसरलेल्या त्या काळोखापेक्षाही अधिक भेसूर
आणि गडद आशा निराशेच्या काळोखात त्याचे मन विलीन होऊन जाई. __ अखेर ठरलेली वेळ टळून गेली तरी रूपिणी आली नाही अशी जेव्हां त्याची खात्री झाली, तेव्हां त्याच मन पराकाष्टेचें अस्वस्थ झाले. पण करणार काय ? ती कां आली नसावी या वि
Page #192
--------------------------------------------------------------------------
________________
संकेत.
२७.
पयीं त्याचें मन नानाप्रकारचे तर्कवितर्क करूं लागलें. पण त्यांतील अमुकच मात्र खरा असें त्याला ठरवितां येईना. तिनें आपला ठरलेला बेत फिरविला असावा ही गोष्ट त्यास बिलकुल संभवनीय वाटेना. तिला अजूनपर्यंत संधीच मिळाली नसेल यामुळे तिचें येणें झालें नसावें, असेंच उलट त्यास ठाम वाटत होतें. तथापि न जाणों संधि सांपडल्यास ती अजूनहि येईल अशा प्रकारची आशा मनांत धरून तो दिवस उगवेपर्यंत तिची वाट पाहत राहिला, पण व्यर्थ. फटफटित उजाडलें तरी रूपिणी आली नाहीं. सूर्याच्या किरणजालांनी पृथ्वीतलावरील सर्व अंधकार नाहींसा केला, तरी त्याच्या अंतःकरणांतील निराशेचा गडद अंधकार मात्र तसाच कायम होता ?
झालेल्या निराशेने देवदत्ताचें डोकें अगदीं भणाणून गेलें ! पुढे काय करावें हें त्याला बिलकूल सूचना ! एखादें भयंकर जहर भक्षण केल्याप्रमाणे त्याच्या जिवाची तळमळ होऊं लागली ! अखेर खरा प्रकार काय आहे तो तिला समक्ष भेटूनच विचारावा असा त्यानें निश्चय केला. पण दिवसां गांवांत जाण्यास तोंड नसल्यामुळे त्याला तो सारा दिवस त्या जंगलांतच पशूंच्या सहवासांत काढावा लागला. ठीकच आहे, पशूंच्या सहवासांत एखाद्या नरपशूस राहणें भाग पडले तर त्यांत वावगे तरी काय झालें ? खरें म्हटलें तर असे नरपशु नेहमींच पशुसंगतीत राहतील तर जगांतील पुष्कळच अनर्थ टळतील.
जरा रात्र पडतांच देवदत्त तेथून जो निघाला तों तडक रूपणीच्या घरापुढे आला. ती अंधेरी रात्र असून, घरांत समोर कोणीच नं दिसल्यामुळे तो चटकन आंत शिरला, व अंगणांतच
Page #193
--------------------------------------------------------------------------
________________
२८
रूपिणी.
असलेल्या एका खोलीत जाऊन लपून बसला. वास्तविक पाहिले तर प्रस्तुत प्रकार म्हणजे अत्यंत धाडसाचा परकाष्टेच्या निर्लज्जपणाचा होय. पण ' कामातुराणां न भयं न लजा' या सुप्रसिद्ध उक्तीप्रमाणे अशी माणसें खरोग्वरच पराकाष्टेची निर्लज्ज आणि निर्भय बनतात. त्यांना स्वत:च्या प्राणघाताचे देखील भय वाटत नाही. केवढा हा कामवासनेचा प्रभाव ? असो.
देवदत्त ज्या खोलीत शिरला ती रूपिणीची निजावयाचीच ग्वोली होती. तो तेथे जाऊन बसतो न बसतो तोच ती आंथरुण वगैरे घालण्याकरीतां हातांत दिवा घेऊन तेथे आली. तिचा नवरा अजून शेतांतून आला नव्हता. देवदत्तास तेथे असा अवचित पाहून ती मोठ्याने ओरडणार तोच त्याने नाकावर बोट ठेवून तिला चूप राहण्याविषयी खूण केली. .." अरे देवा ! " रूपिणी मनांतले मनांत उद्गारली. " ज्या कर्माला भ्यावें तेंच पुढे करतोस ना ? आतां मी करूं तरी काय ? हा ह्मणतो त्याप्रमाणे मुकाट्याने बसू ? कां एकदम आरडाओरड करून याला पळावयाला लावू ? करूं तरी काय ? '' पण तिला यापेक्षा अधिक विचार करावयास लावून कांही निश्चित ठरविण्यास त्याने बिलकुल अवधीच राहू दिला नाही. तो एकदम पुढे येऊन ह्मणाला:
" रूपिणी, थांब. गडबड करूं नकोस. मला तुझ्याशी दोनफक्त दोनच-शब्द बोलावयाचे आहेत. त्यांचे सरळ उत्तर तुजकडून मिळाले झणजे मी येथून मुकाट्याने चालतां होईन. तुला बिलकुल भिण्याचे कारण नाही. पण जर तूं मध्यंतरीच गडबड करशील
Page #194
--------------------------------------------------------------------------
________________
३२
रूपिणी.
करून ह्मणाला. " तुझ्यावांचून माझी काय अवस्था झाली आहे, याची तुला कल्पना देखील नसेल. पण मी तुला खचीत सांगतों की, या दोन दिवसांत जेवण आणि निद्रा ही मला ठाऊक देखील नाहीत। आणि यापुढे तूं आपला हट्ट जर असाच चालविशील तर एका तरुणाच्या हत्तेचें पाप निःसंशय तुझ्या शिरावर बसेल! तूं शीलव्रत घेतले आहेस तर खुशाल घे? त्याच्या आड येण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. पण फक्त एकच वेळ माझी इच्छा-"
त्याच्या या लोचटपणाचा रूपिणीस जास्तच तिटकारा आल्यामुळे ती त्याचे भाषण पूर्ण होऊ न देतां मध्येच ह्मणाली:___ " देवदत्त, तुला में सांगावयाचें तें मी अगोदरच स्पष्टपणे सांगितले असून तूं पुन्हां आपली तीच फाजीलपणाची बडबड चालविली आहेस याला काय ह्मणावें ? तुला आतां माझें शेवटचे एकच सांगणे आहे की, तूं पुन्हां एक अक्षरंहि न बोलता येथून चालता हो.'' . "हे भूमीवरील अप्सरे ! या दीन दासाला नको ग असा दूर ढकलू"
खुपामतीच्या मात्रेचा थोडासा वळसा तरी लागू पडतो की नाही ते पाहण्याचा हेतूनें तो ह्मणाला :-.--.' रूपिणी ! सुरूपिणी ! आपल्या सौंदर्यान रतिलाहि लाजविणा-या सुस्वरूपिणी ! तुझ्या आधीच वांकड्या असलेल्या त्या भिवया, आणखी नको ग अधिक वांकड्या करूंम ! आणि त्या अष्टमीच्या चंद्रासारख्या तुझ्या मनोहर कपाळावर तें विशोभित आठ्यांचे जाळेंहि असें नको पसरूंस ! खचित नीलकमलाचे सौंदर्य हरण करणाऱ्या तुझ्या या रमणीय नेत्राला हे हृदय भेद करणारे तत्रितर कटाक्ष, आणि कमलगर्भासारख्या नाजुक देहाला हे प्रस्तरतुल्य निष्ठर हृदय, बिलकुल शोभत नाहीं ! त्याचप्रमाणे निरंतर अमृतरस स्रवणारे तुझे हे ओष्ट त्या
Page #195
--------------------------------------------------------------------------
________________
कसोटीला उतरले.
३३
तुझ्या कालकूटस्वरूप वाणीस बाहेर येऊ देण्यास कसे नाखूष आहेत यांकडे थोडेसें तरी लक्ष दे. सुंदरी, अन्नछत्र ठेवणारा दाता कालेंकरून कृपण किंवा दरिद्री बनला तरी त्याची मजल माशीलाही फिरकू न देण्यापर्यंत जाईल ही गोष्ट शक्यच नाही. त्यांतून हे माझें हृदयनिवासिनीदेवते, मी तुला आपले सर्वस्व समर्पण करीत आहे. आजपर्यंत कोणत्याही भक्ताने आपल्या आराध्यदेवतेस श्रृंगारिलें नसेल, अशा प्रकारच्या सुवर्णरत्नालंकारांनीही मी तुला श्रृंगारीन. इतकेच नव्हे, तर, तुझ्या प्रसन्नतेसाठी मी आपल्या प्राणाचाही बळी समर्पण करीन! " कोण जाणे त्याचा हा चार्गटपणा आणखी किती लांबतो तो ! पण रूपिणीस तो अगदी असह्य झाल्यामुळे ती मोठ्या संतापानेच त्यास ह्मणाली:---
'देवदत्त ! येथून चालता हो ! एक क्षणभरही मजपुढे उभा राहूं नकोस ! नीचा ! तुझ्या लोचटपणाने, खुषामतीने, द्रव्याच्या किंवा डागडागिन्यांच्या लालचीनें अगर पाजीपणाच्या कोट्याने मी पुन्हां त्या दुर्मार्गात पडेन असें कां तुला वाटते ? आतां या रूपिणीला जगांतली सारी संपत्ति आपल्या पातिव्रत्यरूपी हिन्यापुढे कांचेप्रमाणे वाटत आहे ! आणि तिचा पातिव्रत्याचा हिरा हरण करावा ह्मणून जगांतल्या साऱ्या हियामाणकांचा ढीग जरी कोणी तिजपुढे केला तरी ती त्यास अश्शी लाथेने झुगारील ! " ___ यावेळी रूपिणी आपल्या विचारांत इतकी तन्मय झाली होती, की, आपणापुढे खरोखरच कोणी रत्नाचा ढिगारा केला आहे असे तिला वाटून; ' अशी लाथेनें झुगारीन ' हे वाक्य उच्चारते वेळी खरोखरच तिने सपाटून लाथ लगाविली ! पण ती कोणत्याहि रत्नांच्या ढिगान्याला न लागतां त्या दुर्गणरूप कोळशाच्या राशीला-देवदत्ताला
Page #196
--------------------------------------------------------------------------
________________
३४
रूपिणी.
मात्र लागली! आपल्या भाषणाचे अखेरीस त्याने तिला जी उपमा दिली होती तीस अनुसरून अभिनय करणेही जरुर वाटल्यामुळे तो तिजपुढे गुढघे टेकून बसला होता तो अजूनपर्यंत तसाच होता ! -
पण तिची लाथ लागतांच तो अतिशय खवळून गेला, आणि संतापाच्या भरांत ताडकन उठून ह्मणालाः ___ " अग ! हलकट स्त्रिये ! तुझी ऐवढा वेळ विनवणी केली तरी तुला नाहींना द्रव आला? मला घरादाराचे वाटोळे करावयास आणि सर्वस्वावर पाणी सोडावयास लावून शेवटी माझी अशी निर्भत्सना करितेस ? अरेरे स्त्रियांची जात खरोखर महा दुष्ट ! महाअधम ! महापाजी ! महाबेइमान---!"
"चूप ! नीच पुरुषा !" रूपिणी अतिशय संतापाने मध्येच ह्मणाली:-----''मजसारख्या एखाद्या पापी स्त्रीच्या वर्तनावरून सरसकट सर्व स्त्रीजातीवर असा निंद्य दोषारोप करूं नकोस ! मजसारख्या ज्या पातकी स्त्रिया आहेत, त्यांची तरफदारी करावयाची माझी इच्छा नाही. तथापि तुला मी खातरीपूर्वक सांगते की, त्यांच्यापैकी प्रत्येकीच्या पापप्रवृत्तीच्या मुळाशी कोणी तरी पुरुषच सांपडेल ! खचित पुरुष जात स्त्रियांविषयी खरा पवित्रभाव हृदयांत धारण करील तर पाप हा शब्दच स्त्रीवर्गात सांपडावयाचा नाहीं ! खरोखर त्या महात्म्याच्या हजाराव्या हिशाने जरी एखादा सद्गुणी पुरुष मला आरंभींच भेटता तर मी दुर्विचारांच्या खोल खड्डयांत अशी बुडाली नसते !"
"बस ! बस्स ! रूपिणी,तुझें ब्रह्मज्ञान ऐकण्याकरितां मी येथे आलों । नाही किंवा पुरुषजात पापी की स्त्रीजात पापी या वादाशीही मला काही करावयाचे नाही. यावेळी तुझ्या प्रेमाने मी अगदी वेडा
Page #197
--------------------------------------------------------------------------
________________
कसोटीला उतरले.
३५
झालो आहे. मला माझ्या जिवाची देखिल परवा नाहीं ! ह्मणून तूं खुषीने जरी माझें ह्मणणे मान्य केलें नाहीस तरी मी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आज आपला इच्छित हेतू तडीस नेल्याखेरीज कधीही राहणार नाहीं !" __“जारे मुडदारा!" रूपिणी त्वेषानेच ह्मणाली.
" तुझेंच काय पण तुझ्या सारख्या जगांतील एकंदर नीच पुरुषांचे एकवटलेलें सामर्थ्यही आतां या रूपिणीस भ्रष्ट करूं शकणार नाहीं ! तूं माझ्या अंगाला नुसते बोट तर लाव, की, तूं नाही तर मी या दोघापैकी कोणी तरी त्याचक्षणीं गतप्राण झालेले आढळून येईल !" हे बोलत असतांना तिचे सांग थरथर कांपत असून तिचे डोळे इंगळाप्रमाणे लाल झाले होते!
देवदत्त एवढा पाजीपणांत निढावलेला पण तिची ही घोर प्रतिज्ञा एकतांच त्याचे धैर्य डळमळले. त्याच्या मनांत आतां अनेक विरुद्ध विचार घोळू लागले. आपल्या हेतूच्या सिद्धीस प्रस्तुत परिस्थिती अगदी प्रतिकूल आहे असेंही त्यास वाहूं लागले ! शिवाय तिचा नवरा येण्याची तर त्यास क्षणोक्षणी भीति वाटतच होती ! अखेर मागचा पुढचा नीट विचार करून, त्याने तेथून पाय काढतां घण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे ता बाहेर पडलाही मात्र जातां जातां " मी आपला हेतू सिद्धीस नेल्याखेरीज कदापि राहणार नाही," अशी धमकी तिला देण्यास तो विसरला नाही !
न
Page #198
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकरण ४ थे.
एक आणीबाणीचा प्रसंग
Pr
ago
वदत्त रूपिणीस धमकी देऊन गेल्यानंतर त्याची क तिची पुन्हां भेट झाली नाही, किंवा त्याचे काय 1 झाले हे ही तिला कळले नाही. मात्र तो धमकी
देऊन गेल्यानंतर तिजवर एक चमत्कारिकच प्रसंग येऊन गुजरला.
रूपिणीच्या नवऱ्याचा असा एक नित्यक्रम असे, की, प्रहर रात्र टळली ह्मणजे शेतांतून घरी यावें. आणि पहांटेस कोंबडा आरवतांच पुन्हां शेतास जावें. त्याच्या बायकांच्या वर्तनांत सुधारणा झाल्यापासून तर त्याचा हा निश्चय कधीच चुकला नाही. त्याला आतां घरी येण्याची किती तरी ओढ लोगे, आणि केवढा तरी उल्हास वाटे !
गडद काळोख असो, की, पर्जन्याची झड लागलेली असो, तो कशाचीही परवा न करितां मोठ्या उत्कंठेने घराकडे येत असे.
गडद काळोखात नुकत्याच उज्वल झालेल्या त्याच्या रमणीच्या मुखचंद्राची स्मति त्यास दीपाप्रमाणे मार्ग दर्शक होई, आणि घरी आल्यावर तर तिच्या सस्मित मुखांतून निघालेल्या भाषणांनी त्याचा र शीण नाहीसा होई ? त्याला आपले घर म्हणजे आतां स्वर्ग वाढू लागले ? रमणी ! केवढे हे तुझें सामर्थ्य !
Page #199
--------------------------------------------------------------------------
________________
एक आणिबाणीचा प्रसंग |
रात्र प्रियपत्नीच्या सहवाससुखांत घालवून पहांटेस पुन्हा नव्या उमेदीने व उल्हासाने जागत होऊन शेतास जावे असा त्याचा 'नित्यक्रम असे.
या क्रमाप्रमाणे तो एके दिवशी पहाटेस कोंबडा आरवतांच जागा झाला, व शेताकडे जाण्यास निघाला. जाते वेळी तो आपल्या बायकोस जागे करून जात असे. त्याप्रमाणे आजही त्याने तिला उठविले. जागृत होतांच ती त्याजबरोबर अंगणांत आली. पण तेथें येतांच आपला नवरा आज नेहमीपेक्षां फार लौकर शेतांत जात आहे असे तिला दिसून आले. अशा अपरात्री बाहेर जाणे बरे नाही असे तिला वाटून, तिने त्याप्रमाणे त्यास कळविले. पण ' ही पहाट आहे अपरात्र नाही, नुकताच कोंबडा ओरडला होता, तेव्हां भिण्याचे कारण नाही, असे त्याने तिला कळविलें,
"ओरडला असेल मेला कोंबडा ! त्याला काय ? " त्याच्या भाषणाने समाधान न पावतां रूपिणी ह्मणाली. "केव्हां तरी ओरडावयाचे ? पांखराला काही अक्कल कां असते ?". ___ "वेडी आहेस तूं!" तिचा नवरा ह्मणाला. "पांखरांला काही कांहीं भबतीत मनुष्यापेक्षाही जास्त अक्कल असते, समजलीस ? आणि त्यांतून कोंबडे तर पहांट झाल्याखेरीज कधीच आरवावयाचे नाहीत."
'बरें, आपण ह्मणतां तसे असेल. पण मेली माझ्या मनाला थोडी रुखरुख वाटते, तर जरा उशिरां कां जाणे होईना ! एखादे दिवशी झाला तर झाला उशीर. पण गडे ! आतां नाहींच जायचे आँ !" पतीच्या गळ्यास मिठी मारून त्याच्या तोंडापुढे तोंड. नेऊन रूपिणी मोठ्या लडिवाळपणाने ह्मणाली.
Page #200
--------------------------------------------------------------------------
________________
४२
रूपिणी.
हा मागून आलेला तरुण तर नुसता संतापाने लाल झाला होता; आंत येतांच रूपिणीचे मणगट धरलेल्या त्या तरुणास ' माझ्या बायकोचे मणगट धरणारा तूं चोर कोण ?' असें ह्मणून त्याने एक जोराने गचांडी दिली. त्याबरोबर 'माझ्या घरांत शिरून माझ्या बायकोला आपली बायको झणणारा आणि मला गचांडी देणारा तूं चोर कोण ?' असें ह्मणून त्या पहिल्या तरुणानेहि या मागून आलेल्या तरुणास जोरानेच गचांडी दिली.
त्या दोघांची याप्रमाणे हमरातुमरी चालली असतांना बिचाया आईबापांच्या जिवाची मात्र त्रेधा उडाली ! त्यांना आपला खरा मुलगा कोणता हेच समजेना; त्यांच्या दांडगाईनें रूपिणीहि शुद्धीवर आली. पण तिचीहि आपल्या सासुसासन्याप्रमाणेच अवस्था झाली. आपला नवरा कोणता हे तिलाही आळखतां येईना ; मात्र आपला संशय खरा ठरला आणि आपण एका अट्टल बदमाषाच्या कारस्थानांतून बचावलों याबद्दल तिला समाधान वाटलें. पण तिचे हे समाधान फार वेळ टिकलें नाही, कारण तिजवरील संकट अजून मुळीच नाहीसे झाले नव्हते. इतकेच नव्हे, तर त्याचे भयंकर स्वरूप अजून प्रकट व्हावयाचे होते यांतून आपण आपल्या पतीसह धडपणे कसे मुझे हाच एक विचार तिचें देहभान नाहीसे करण्यास पुरेसा होता.
Page #201
--------------------------------------------------------------------------
________________
MPA
MARA.
प्रकरण ५ वें
मग खरा नवरा कोण?
62
दोघांचा याप्रमाणे बराच वेळ झगडा चालला तरी त्यापैकी कोणीच हार जाण्याचे चिन्ह दिसेना ! किंवा त्यापैकी कोणीच आपण लबाड आहों हे कबूल करीना ! यामुळे तर त्या
माता-या आईबापांच्या जिवांची खूपच त्रेधा उडाली. या कारस्थानामुळे आपण आपल्या खन्या मुलास खरोखरच मुकू की काय, अशी त्या बिचाऱ्यांस धास्ती पडून ती मोठमोठ्याने रडू लागली ! रूपिणीचीही तीच अवस्था झाली ! ___ यावेळी चांगले उजाडले असल्यामुळे त्यांच्या या रडण्या ओरड. ण्याने शेजाऱ्यापाजाऱ्यांची व तमासगिरांची तेथे बरीच दाटी झाली होती!
पण त्या तरुणांच्या भांडणाचे कारण आणि त्या उभयतांचे चेहरे आवाज, वय, आणि पोपारख यांचा सारखेपणा वाहन त्यांचीही अक्कल गुंग होऊन गेली ! आईबापाला किंवा बायकोला जेथे आपला मुलगा किंवा नवरा कोणता हे ओळग्वतां येईना तेथे इतर जनांची काय कथा : __ लोकांनी त्या दोघांना नाना प्रकारचे प्रश्न विचारिले, पण ते दोघेही रूपिणीवर आपला मारखाच हक्क तितक्याच जोराने सांगू लागले. आणि दोघेहि एकमेकांस चोर व तोतया ह्मणूं लागले.
Page #202
--------------------------------------------------------------------------
________________
रूपिणी.
अगोदर आलेला. व 'मागून आलेला. हें एक त्या दोघांत भेद पाहण्याचें साधन होतें. पण उभयतांच्या मारामारीत आणि ढकलाढकलीत तेंहि नष्ट झालें होतें.
४४
C
झाले, अखेर जमलेल्या तमासगिरांपासून रूपिणीचा खरा नवरा कोणता हे ओळखून काढण्यास तर कांहीं सहाय्य झालें नाहीं, पण उलट तिच्या संबंधींच्या कुत्सित टीकेला मात्र ऊत आला.
खरोखर कावळा जसा व्रणासाठीं तसा समाज दुसन्याच्या व्यंगासाठीं नेहमीं टपून बसलेला असतो. आणि एकदां त्यास तें सांपडलें म्हणजे त्याला आपण अगदीं कृतार्थ झाल्यासारखे वाटतें. त्यांतून त्या व्रणाचा संबंध स्त्रियांशीं असेल तर त्याच्या आनंदाला पारावारच उरत नाहीं.
रूपिणीने शीलव्रत घेतल्यापासून ती त्या गांवांतल्या कुत्सित मंडळीच्या बेसुमार टीकेला आधींच पात्र झाली होती. त्यांना तिचें तदनंतरचे शुद्ध वर्तन ह्मणजे नुसतें ढोंग वाटत होतें, आणि पुन्हां त्यांतच ही भानगड उपस्थित झाल्यामुळे तर त्यांना चांगलेच फावलें. त्यांनी या प्रकरणाशी तिचा नसतां संबंध जोडून तिजवर वाटेल तसली कुत्सित टीका करावयास आरंभ केला. आपल्या शीलव्रताचा बिघाड होऊं नये म्हणून नवन्याच्या, एक समयावच्छेदेंकरून अनेक आवृत्त्या निर्माण करण्याची ही रूपिणीचीच शक्कल असावी !" एवढे एकच वाक्य त्या टीकेचा मासला ह्मणून पुरें आहे !
6.
चुकलेल्या माणसास सुधारावयाचें तर एका बाजूला राहो, पण तें आपण होऊनच सुधारणेच्या मार्गाला लागले असले तरी त्याची पहिली चूक पुनःपुन्हां त्याच्या डोळ्यापुढे धरून समाज त्यास सळो कां पळो करून कसा सोडितो, आणि या दुसऱ्या अवस्थेपेक्षां
Page #203
--------------------------------------------------------------------------
________________
मग खरा नवरा कोण ?
४५.
आपली पहिली पतितावस्थाच त्यास शतपट सुखावह भासावयास कशी लावितो हे रुपिणीच्या वरील उदाहरणावरून चांगले लक्षात येईल. असो, रूपिणीला असली असह्य टीका सहन करण्याचे तेव्हांपासून अनेक प्रसंग आले होते, पण ती तिजमुळे बिलकुल डगमगली नाही, किंवा आपल्या निश्चित मार्गापासून ढळली नाही!
रूपिणीच्या निग्रहाबद्दल वाचकांस आश्चर्य वाटेल, पण तिच्या स्वभावांत असलेल्या एका विशेष गोष्टीकडे लक्ष दिले तर तसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मनोवृत्तीचा उत्कटपणा हेच तिच्या स्वभावांतील विशिष्टत्व होय. अशा स्वभावाची माणसें नेहमी या नाही तर त्या टोकावर असावयाची. मधल्या स्थितीत ती असणे केवळ दुर्मिळच; दुर्गुणांत रत झाली तर पराकाष्टेची दुर्गुणी होतील, सद्गणाकडे वळल्यास त्याचे शिखर गांठल्याखेरीज रहावयाची नाहीत.
असो प्रस्तुत भानगड ह्मणजे रिकामटेकड्या स्त्रीपुरुषांना करमणुकीचे व मौजेच एक खमंग पक्कान्नच झालें; व त्याचा यथेच्छ स्वाद घेण्याकरितां तशा प्रकारची पुष्कळ मंडळी तेथें जमली सुद्धां. पण त्यामुळे या संकटांत सांपडलेल्या माणसांला उलट त्रास कसा झाला हे वरील वर्णनावरून लक्षात येईलच. अखेर त्यांतल्या काही सभ्य माणसांनी राजदरबारांत जाऊन या प्रकरणाचा निकाल करून घेण्याविषयी त्या दोघां तरुणांस आणि रूपिणीच्या सासुसासन्यास सूचना केली, आणि तदनुसार ते राजसभेस गेले.
त्या विलक्षण खटल्याची हकीकत ऐकून आणि त्या दोघां तरुणांस पाहून श्रेणिकाच्या दरबारांतील मंडळी आश्चर्याने थक्क झाली.यावेळी न्यायाधिशाचे जागी नुकतीच युवराज अभयकुमाराची नेमणूक झाली होती. मागे अशाच प्रकारच्या एक दोन विलक्षण खट
Page #204
--------------------------------------------------------------------------
________________
रूपिणी.
ल्यांत अभयकुमाराने आपले अलौकिक न्यायचातुर्य प्रकट करून त्या प्रकरणांतील सत्य बाहेर काढावयास श्रेणिकमहाराजास सहाय्य केले असल्यामुळे त्यास हे महत्वाचे पद प्राप्त झाले होते. __ तथापि या खटल्याची हकीकत ऐकून त्याचीही अक्कल गुंग होऊन गेली. त्याने त्या दोघांहि तरुणांची कसून तपासणी केली व इतर बन्याच माहितगारांच्या साक्षी घेतल्या, तरी रूपिणीचा नवरा कोण हे त्याच्या बिलकूल लक्षात येईना. ___ या वैचित्र्य पूर्ण जगांत केवळ जन्मतांच दोन माणसांचे चेहरे -सारखे असणे ही गोष्ट केवळ असंभवनीय आहे, या विषयी त्याला बिलकुल शंका नव्हती; आणि या दोघांपैकी कोणी तरी एक लबाड असला पाहिजे ही गोष्ट तर अगदी उघडच होती. तथापि यापैकी लबाड कोण आणि त्याची ही लबाडी बाहेर काढावी कशी हे काय तें मोठे गूढ होते, आणि पुष्कळ विचार केला तरी ते कसें उलगडावें हे त्याला सुचेना.
रूपिणीचे पूर्वीचे दुषणास्पद वर्तन आणि त्याप्रमाणेच मागाहून तिच्या ठिकाणी उत्पन्न झालेली अढळ सद्गुणप्रीति या दोहोंचीही माहिती त्यास बऱ्याच साक्षीदारांकडून झाली होती. काही साक्षीदारांनी तर तिची ही सगुणप्रीति झणजे निवळ ढोंग आहे असे त्यास भासवून त्याचे मन तिजविषयी कलुपित करण्याचा प्रयत्न केला होता पण तो सफल झाला नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या मनांत उलट तिजविषयी आदर वाढू लागला आणि तिच्या या नूतन विशुद्ध प्रवृत्तीस पोषक असाच न्याय आपल्या हातून तिला मिळावा अशी तो मनांतल्या मनांत परमात्म्याची प्रार्थना करूं लागला. खचित सद्गणास त्याच्यापेक्षा कमी चाहणाऱ्या अशा एखाद्या
Page #205
--------------------------------------------------------------------------
________________
मग खरा नवरा कोण ?
४७
न्यायाधिशाकडे जर प्रस्तुतचा खटला जाता तर रूपिणीच्या पूर्व चरिताकडे लक्ष देऊन त्याला कोणी तरी एखादा तिचा नवरा ठरविण्यात त्याने फारसा उशीर लाविला नसता. __ नंतर अभयकुमाराच्या डोक्यांत एक विलक्षण कल्पना येऊन, त्याने त्या दोघांसहि दोन निरनिराळ्या खोल्यांत कोंडून ठेविलें, आणि त्यांस 'जो यांतून आपोआप बाहेर येईल तोच रूपिणीचा खरा नवरा समजला जाईल' अशा प्रकारची सूचना दिली. _ न्याय करण्याची ही अजब त-हा पाहतांच त्यां दोघांपैकी एक जणाची तर कंबरच खचली आणि तो मोठ्याने ओरडून ह्मणाला, " महाराज ! असाच जर आपला न्याय असेल तर त्याचा हा तमाशा तरी कशाला उगीच करितां ! हाय रे दैवा! हा श्रेणिकाचा मुलगा मोठा न्यायी ह्मणून सगळे जग वाहवा करीत आहे, पण त्याच्या न्यायाचा मासला हा असा ? अथवा त्याच्याकडे तरी काय दोष ? मीच जन्माचा कपाळकरंटा ? सोड, राजपुत्रा, मलाच येथून काळं करूं दे. ह्मणजे तुला न्यायाचा असा अजब तमाशा करण्याची तरी यातायात पडणार नाही." तो हे बोलणे बोलत असतांना त्याचे डोळे पाण्याने भरून आले. तो यापुढे आणखीही काही बोलणार होता, पण मग तसे करण्यास शिपायांनी त्यास मनाई केली.
पण जी गोष्ट एकास दुःखप्रद झाली तीच दुसऱ्यास अत्यंत आनंदकारक वाढू लागली. या अटीने त्यास एवढा हर्ष झाला, की, त्याच्या भरांत ' आतां रूपिणी माझी, आतां रूपिणी माझी, असें ह्मणत नुसता नाचूं लागला.
Page #206
--------------------------------------------------------------------------
________________
४८
रूपिणी.
त्याचे प्रत्यक्ष नृत्य जरी दरबारांतील मंडळीस दिसलें नाहीं तरी त्याचे वरील विजयदर्शक उद्गार मात्र सर्वांस ऐकावयास आले.
खरा प्रकार काय आहे तो याप्रमाणे बाहेर पडला. वास्तविक पाहिले तर याच वेळी या प्रकरणाचा अखेर निकाल करावयास अभयकुमारास काही हरकत नव्हती. कारण त्याच्या प्रमाणेच दरबारांतील इतर चाणाक्ष लोकांसही रूपिणीचा खरा नवरा कोण हे आतां स्पष्ट कळून आले होते. पण आपल्या न्यायांतील सत्याचा प्रकाश अगदी मठ्ठ माणसाच्याहि डोक्यांत पडावा, अशीच अभयकुमाराची नेहमींची न्याय करावयाची पद्धत असल्यामुळे या खेपेसही त्याने तिचाच अवलंब केला.
याप्रमाणे थोडा वेळ गेला नाही तोच खोलीत कोंडून ठेविलेल्या त्या दोघांपैकी एकजण अगदी अचानक बाहेर आला ! ___ हा विलक्षण प्रकार पाहतांच सगळे सभागृह क्षणभर आश्चर्याने थक्क होऊन गेलें ! पण त्याबरोबरच रूपिणीचा खरा नवरा कोण आणि कांही अलौकिक सामर्थ्याने त्याचे हुबेहुब स्वरूप घेतलेला तोतया कोण, हे तेथे जमलेल्या सर्व सभासदांच्या लक्षात येण्यास उशीर लागला नाही.
Page #207
--------------------------------------------------------------------------
________________
तो
66
प्रकरण ६ वें .
देवदत्ताचा कबुलीजबाब !
तरुण बाहेर येतांच अभयकुमाराने ' ठेवा या हरामखोराला पकडून !' अशी एकदम गर्जना केली. त्याबरोबर त्यास चतुर्भुज केलें. नंतर अभयकुमार त्याजकडे वळून अत्यंत शांतपणानें
ह्मणाला:--
तरुण गृहस्था ! तुला अजूनही जर मजकडून दयेची अपेक्षा करावयाची असेल तर, आपलें खरें स्वरूप प्रगट करून आपली खरी हकीकत काय असेल ती सांग.
ܕܕ
आतां आढेवेढे घेण्यांत कांहीं अर्थ नाहीं हें त्या तरुण गृहस्वास कळून चुकलें ! आपण संपादन केलेल्या अलौकिक सामर्थ्याच्या जोडीस खरी अक्कल थोडीशी जरी आपल्या अंगांत असतीत्या खोलीतून बाहेर निघण्याचा अशाप्रकारें मूर्खपणा केला नसतातर रूपिणीच्या प्राप्तीची कांहीं तरी आशा होती. निदान आपणास खोदें ठरविण्याची तरी या न्यायाधिशाची प्राज्ञा नव्हती. पण आतां त्याचा काय उपयोग ? आतां आपले पहिलेच ह्मणणें कायम ठेवणें ह्मणजे जास्त गोत्यांत येणें होय ! त्यापेक्षां यांना सगळी खरी खरी हकीकत सांगून यांच्या दयेचीच अपेक्षा करावी, हें उत्तम. "
४
Page #208
--------------------------------------------------------------------------
________________
५२
रूपिणी.
"पण मी हे सर्व पंचाक्षरीय मुहुर्तही बरोबर साधले पण त्यांचा कांही उपयोग झाला नाही! उलट माझी फजिती व हाल मात्र बरेच झाले!"
“या साधनासाठी रात्री फिरत असतांना केक वेळां चोर समजून पुष्कळ लोकांच्या हातचा मला खरपूस मार खावा लागला. आणि नदीत गळ्याइतक्या पाण्याचा शोध करितां करितां कधी कधी त्याच्या तळाशींच जाण्याचा प्रसंग आला. एखादे वेळी नदीत उभे राहून मंत्रोच्चाराकरितां ह्मणून तोंड उघडावें, तोच त्यांत पाणी शिरून ते कायमचे बंद होण्याचा प्रसंग यावा ! याशिवाय घंटेच्या घंटे अशा प्रकारे थंड पाण्यात घालविल्याने हीवतापाने महिनेच्या महिने अंथरुणावर खिळून राहण्याचे प्रसंग येत ते निराळेच !"
"एकदां अशाच एका साधनासाठी एका झाडाला टांगून घेत असतां उलट तेच माझ्या अंगावर आले. मग मला कोठे कळले की, आपण व्यास टांगून घेत होतो तें झाड फारच कोवळे आहे. "
" तथापि एकदा एका स्मशानांत मजवर जो प्रसंग गुदरला, तो फारच भयंकर होता ! त्याचे स्मरण झाले झणजे माझ्या अंगावर अजूनही कांटा उभा राहतो. अमावास्येची रात्र होती आणि साधन उताणे निजून करावयाचे होते. मंत्रोच्चार करावयाचा तो मनांतल्यामनांत, आणि वाटेल ते झाले तरी तोंडांतून 'ब्र' ह्मणून काढावयाचा नाही, असा आमच्या पंचाक्षांचा सक्त हुकूम. झालें ! याप्रमाणे मी साधनास आरंभ करून कांहीं थोडा वेळ लोटला नाहीं तोच त्या गांवांतील काही मंडळीनी तेथें एक प्रेत दहन करण्याकरितां आणिलें. अंधारामुळे त्या लोकांस मी प्रथम दिसलों नाहीं ! पण पुढे त्यांनी पेटविलेल्या चितानीचा प्रकाश जेव्हां चोहीकडे पसरला
Page #209
--------------------------------------------------------------------------
________________
देवदत्ताचा कबुलीजबाब.
५३
तेव्हां त्यांची दृष्टि मजवर गेली, पण माझी ती नग्न अतएव भेसूर मूर्ति पाहतांच त्यांतील कित्येक फारच भेकड माणसें तर मला पिशाच्च समजून मोठ्याने ओरडतच दूर पळालीं, अर्धवट होतीं तीं जागचे जागींच खिळल्यासारखीं झालीं; आणि विशेष समजूतदार व धीट, खरा प्रकार काय आहे तें समजून घेण्यासाठीं मजजवळ आली.
प्रथम त्यांनी मला हांका मारून पाहिलें, पण मी त्यांना 'ओ' देण्यासाठी थोडाच तेथे येऊन निजलों होतों ! नंतर त्यांनी मला खूप जोरानें हालविलें तरी मी बिलकुल हालचाल केली नाहीं. शेवटी मी खरोखरच मेलों आहे की, जिवंत आहे हें पाहण्यासाठी त्यांनी मला एक मोठ्या जोराने चिमटा घेतला तरी पण " कांहीं झाले तरी 'ब्र' ह्मणून काढावयाचा नाहीं !" हा आमच्या गुरुजीचा हुकूम मी अक्षरश: पाळिला ! आतां मात्र हें शुद्ध प्रेत आहे अशी त्या मंडळीची खात्री झाली. ती मंडळी 'राजद्वारे स्मशानेच यः स्तिप्रति स बांधवः !" अशा विचाराची अत्यंत धार्मिक व परोपकारी असल्यामुळे माझ्या बिनवारसी अनाथ प्रेतास अग्निसंस्कार देणें तिला आपले पवित्र कर्तव्य वाटले !"
1
-
" तथापि नवीन चिता रचण्याचे भानगडींत ते लोक पडले नाहींत. याचे कारण एक तर त्यांच्याजवळ चितेला लागणारे साहित्य तेथे तयार नव्हते ! आणि दुसरें तें आणावयाचें म्हटल्यास बराच वेळ फुकट जाणार होता ! तेव्हां या भानगडींत किंवा त्रासांत न पडतां पेटविलेल्या चितेंतच ही दुसरीही आहुती टाकावयाची असें त्यांनी ठरविलें. कमी पडल्यास हव्या तर मागाहून आणखी गोंवन्या आणून टाकूं असा त्यांनी पोक्त विचार केला ! यावेळीं एकाच तव्यावर अनेक भाकरी भाजणाऱ्या
Page #210
--------------------------------------------------------------------------
________________
५४
रूपिणी.
आपल्या गृहिणीचे चित्र त्या प्रत्येकाच्या डोळ्यांस दिसत असावें असे मला वाटते ? बायकाचे शहाणपण चुलीपुरतें असें समजणाऱ्या त्या माणसांस या चुलीच्या शहाणपणांतच केवढा विश्वव्यापी शहाणपणा भरलेला असतो याविषयी त्यांना त्या घटकेपर्यंत कल्पना देखील नसेल ! असो, इतक्या थरावर मजल आल्यावर तरी मी शहाणपणा धरावयाला पाहिजे की नाही ? पण नाही ? मला वाढू लागले की, सिद्धि प्राप्त होण्याचा समय कदाचित् हाच असेल ? म्हणून यावेळी आपण जर काही हालचाल केली तर आजपर्यंतचे आपले सारे श्रम फुकट जातील ? "
“मी असा विचार करीत आहे तोंच त्या मंडळांपैकी चार पांच जवान माणसांनी मला उचलून चितेवर निजविलें ? चितेवर ठेविल्या बरोबर तिच्या प्रखर वन्हीचे चटके माझ्या अंगास बसतांच सिद्धि विषयींचे माझे विचार आणि पंचाक्षयाची आज्ञा न मोडण्याचा माझा निश्चय ही एका क्षणांत मावळली. मी मोठ्याने शंखध्वनी करीतच “ मलों ! मलों ! मला वांचवा ! बाहेर काढा!" असें
ओरडतच बाहेर उडी मारली!" ___" हा विलक्षण प्रकार पाहतांच नुकतीच चिते-जवळ येऊन उभी राहिलेली ती भेकड मंडळी " अरे ! भूतरे ! भूत ! खरोखरच भूत ! " असें ह्मणत घामाघूम होत्साती तेथून दूर पळाली !" .
" यावेळी ज्यास अनाथ प्रेत समजून आपण अग्निसंस्कार केला तें खरोखरच प्रेत नसून कोणी तरी महाबदमाष साधनी आहे, हे त्या 'परोपकारी' मंडळीच्या लक्षांत यावयाला फारसा उशीर लागला नाही! माझ्या या पाजीपणाच्या उपद्व्यापाने चिता ढासळून मूळच्या
Page #211
--------------------------------------------------------------------------
________________
देवदत्ताचा कबुलीजबाब.
प्रेत दहनासहि अडथळा आला. हें पाहतांच त्यांची तळव्याची आग मस्तकाला गेली ! आणि त्या संतापाच्या भरांत चितेच्या ज्वालांनीं जरी मी अगोदरच अर्धमेला झालों होतों तरी तिकडे लक्ष न देतां त्यांनी मला यथेच्छ कुत्रललें ! "
(6
' हा प्रकार घडल्यानंतर मात्र जारण, मारण, वशीकरण वगैरेच्या बाबतीत माझी पूर्ण निराशा झाली आणि पंचाक्षरी लोकांचाही मला तिटकारा आला ! तथापि रूपिणीविपर्यांचे माझें वेड मात्र बिलकुल कमी झालें नाहीं ! तिची प्राप्ति कशी करून घ्यावी हैं कांहीं मला सूचना ! अशा स्थितीत मी सारखा जंगलों जंगली भटकत होतों ! एके दिवशीं माझ्या सुदैवाने एका पर्वताच्या गुहेत मला एक महात्मा भेटला ! त्यावेळी त्याची सेवा करून राहण्याचा मी निश्चय केला. त्याच्या सेवेमुळे होणाऱ्या पुण्य प्राप्तीनें तरी रूपिणीची प्राप्ति आपणास होईल असें मला वाटूं लागलें. नंतर मी त्या महात्म्याची सेवा करीत त्याजजवळ बरेच दिवस राहिलों. पण आपला नीच हेतु त्याला कळविण्याचे मला कधींच धैर्य झालें नाहीं. "
५५
" अशा स्थितीत कर्मधर्मसंयोगाने एके दिवशीं मी जागा होऊन पाहतों तों तो महात्मा सिद्धपुरुष आपल्या तृण शय्येवर नाहीं ! तो कोठें ग्रेला असावा म्हणून मी जरा निरखून पाहूं लागलों, तो गुहेच्या शेवटच्या टोकाला मला त्याची मूर्ति दिसली ! तेथें तो काय करीत आहे हे मी पडल्यापडल्याच पाहूं लागलों. तेव्हां एका खबदडीतून कसलीशी जिन्नस घेऊन ती त्यांनी आपल्या तोंडांत टाकल्याचे मला दिसलें. पण त्याबरोबर चमत्कार काय झाला ! त्या महात्म्याचें एकदम रूपांतर होऊन तो अत्यंत कुरूप व कुष्टरोगग्रस्त असा एक भिकारी बनला. हा प्रकार पाहून तर माझी अक्कल गुंगच
Page #212
--------------------------------------------------------------------------
________________
५६
रूपिणी.
होऊन गेली. नंतर तो महात्मा तेथून निघून गेला. पण तो कोठें गेला आणि त्याने काय केलें हें मात्र मला बिलकुल कळलें नाहीं ! किंवा मी ते समजून घेण्याचाही प्रयत्न केला नाहीं ! नंतर दुसरे दिवशीं त्याच वेळेला तो पुन्हां तेथें आला आणि ती तोंडांतली जिन्नस पूर्वस्थळीं ठेवताच आपले पूर्वस्वरूप पावला ! हा प्रकारही मी निजल्या निजल्याच पाहिला. यामुळे त्या साधूच्या लक्षांत तें आलें नाही. या नंतर पुढेही त्या महात्म्यानें त्या जिनसेच्या योगानें आपलें असेंच रूपांतर केलेलें मी पाहिलें. तेव्हां त्या वस्तूंतच तें अलौकिक सामर्थ्य असावें अशी माझी खातरी झाली. नंतर एके दिवशीं तो महात्मा बाहेर गेला असतां ती वस्तु काय आहे तें, मी त्या गुहेच्या टोकाला जेथें ती ठेविली होती तेथें हात घालून काढून पाहिलें. तो ती एक गुटिका असल्याचें दिसून आले. आपणापुढे ठेविलेली हीच ती गुटिका. त्याबरोबर तिचें अद्भुत सामर्थ्य पाहण्याच्या अनावर जिज्ञासेनें 'रूपिणीच्या पतीप्रप्रमाणें माझें रुपांतर होवो' अशी इच्छा धरून मी ती तोंडांत धरिली . तो काय आश्चर्याची गोष्ट सांगावी, मी अगदी त्याप्रमाणें बनलों ! या वेळीं मला जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय होता ! मला प्रत्यक्ष स्वर्गाच्या किल्ल्याच हाती आल्याप्रमाणें वाटलें. मग मी मागचा पुढचा विचार न पाहतां तेथून सारखा पळत सुटलों ! तो महात्मा येऊन आपणास धरील कीं काय अशी मला धास्ती वाटत होती, पण माझ्या सुदैवाने तसें कांहीं घडून आलें नाहीं ! नंतर कित्येक दिवसांनी येथे येऊन पोंचलों. येथें आल्यावर मी दिवसभर जंगलांत राहून रात्रीं गांवांत फिरत असे. नंतर काल रात्रीं संधि पाहून मी रूपिणीचे घराजवळ
Page #213
--------------------------------------------------------------------------
________________
देवदत्ताचा कबुलीजबाब.
५७
जाऊन, कोंबड्याप्रमाणें ओरडलों. त्याबरोबर माझ्या अटक - ळीप्रमाणें घडून आलें. रूपिणीचा नवरा नियमाप्रमाणे शेतांत निघून गेला. वास्तविक ती अपरात्र होती. पण मी काढलेल्या कोंबड्याच्या हुबेहुब स्वरानें तो फसला !"
“तो शेतांत निघून जातांच माझा आनंद गगनांत मावेना ! आतां आपण तिच्या नवऱ्याचें स्वरूप घेऊन तिच्या प्रेमाची यथेच्छ बहार लुटावी असें मी ठरविले. माझें सर्व बाबतींत तिच्या नवऱ्याप्रमाणेंच अगदी हुबेहुब रूपांतर झाले असल्यामुळे तिला आपणाविषयीं शंका येईल अशी नुसती कल्पना देखील माझ्या मनांत येण्याचें कांहीं कारण नव्हतें. नवरा समजून मजशीं ती यथेच्च प्रेमविलास करील अशी माझी पूर्ण खात्री होती. शेताला गेला असतां परत को आलांत म्हणून तिनें विचारिलेंच तर कांहीं तरी गोड सबब सांगूं ह्मणजे झालें ! बस्स, सौंदर्यसंपन्न रूपिणीच्या प्रेमामृताचा आपणास आतां मुबलक स्वाद चाखवयास मिळणार, आणि तो चाखून तृप्त झाल्यानंतर आपण आपले खरे स्वरूप प्रकट करून, "देवदत्तानें केलेली प्रतिज्ञा कशी सिद्धीस नेली तें तिच्या प्रत्ययास आणूं आणि त्या हट्टी, घमेंडखोर, मानी, आणि ढोंगी ललनेचा गर्व नाहींसा करूं !" अशा प्रकारचे मनचे मांडे खात खात मी तिच्या खोलींत शिरलों. पण तेथें गेल्यावर सगळेच पारडे फिरले मला ज्याची कल्पनाही नव्हती ती गोष्ट खरी ठरली! त्या चतुर स्त्रीस माझा पूर्ण संशय आला आणि ती माझ्या सपाठ्यांतून निसटली ! असा प्रकार होईल या विषयीं मला कल्पनाही नसल्यामुळे मी खोलीचे दार अगोदरच लावून घेण्याची खबरदारी घेतली नाहीं. नाहींतर त्यावेळीं बलात्कारानेही मी आपला
Page #214
--------------------------------------------------------------------------
________________
रूपिणी.
हेतु सिद्धीस नेण्यास मागे पुढे पाहिले नसते ! मात्र यावेळी तिची सद्गुणनिष्ठा आणि शीलप्रेम किती जागरूक आहे हे माझ्या चांगले प्रत्ययास आले." ___ "तथापि आपला एवढा खटाटोप आणि जन्मजन्मांतरीही जे साधन मिळणे दुर्लभ तें प्राप्त होऊनही विफल झाले हे पाहून, मला त्यावेळी केवढें भयंकर दुःख झाले असेल याची नुसती कल्पनाच करा ! मी दुःखाने आणि संतापाने नुसता वेडा होण्याच्या बेतांत आलो होतो, तथापि प्रसंगावधान धरून तिला आणखी आपल्या सपाट्यांत आणावी म्हणून मी तिच्या पाठोपाठच धांवलों पण ती आपल्या सासुसासऱ्यांच्या आश्रयास जाऊल बसलेली. मला त्यांचे मन वळवून तिला परत खोलीत आणणे मोठे दुरापास्त झाले ! तथापि अखेर मी त्यांत यशस्वी झालों! आणि त्याप्रमाणे आतां त्यांच्या संमतीने मी तिला घेऊन जाणार तोच तिचा नवरा तेथें येऊन दाखल झाला. यावेळी माझी जी त्रेधा उडाली तिचे यथार्थ स्वरूप तुम्हांस समजावून देणे अशक्य आहे ! याचवेळी रूपिणीच्या बाबतींत माझी पूर्ण निराशा झाली! पण घेतलेल्या सोंगाचा शेवटपर्यंत संपादणी केल्याखेरीज गत्यंतर नसल्यामुळे मी त्याच्याशी झगडत राहिलों !"
" तिचा नवरा असा ऐन वेळी तेथे कसा आला याबद्दल मला प्रथम मोठे आश्चर्य वाटले. पण रूपिणीचा संशय खरा आहे की, खोटा आहे हे पहावे म्हणून तिच्या सासऱ्याने शेतांत आपल्या मुलाच्या शोधासाठी गडी पाठविला होता, त्यावरून तो पळतपळतच तेथें आला, असे मला नंतर कळले."
Page #215
--------------------------------------------------------------------------
________________
देवदत्ताचा कबुलीजबाब.
५९
पुढची सर्व हकिकत आपणांस ठाऊकच आहे ? माझी खरी खरी हकीकत काय ती हीच. आतां आपण मला तारा किंवा मारा ! बाकी मला माझ्या नीच कर्माचा आतां अत्यंत पश्चात्ताप वाटत असून आपले राहिलेले आयुष्य कोठें तरी निर्जन प्रदेशांत ईश्वर भक्तींत घालविण्याचा मी निश्चय केला आहे. आपण अत्यंत दयाळू आहांत. तेव्हां माझा जरी भयंकर गुन्हा आहे तरी तो पोटांत घालून आपण मजवर क्षमा कराल अशी आशा आहे."
66
Page #216
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकरण ७ वें
शेवटचा गोड घांस.
वदत्ताची ती हकिकत ऐकतांच सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली ! नंतर अभयकुमार लोकांस उद्देशून ह्मणाला - " सभ्य गृहस्थ हो, या प्रकरणाचा सर्व निकाल आतां लागलाच असून गुन्हेगाराची इत्थंभूत हकीकतही आपण
त्याच्याच तोंडून ऐकली आहे. या भानगडीच्या मुळाशीं कांहीं तरी अलौकिक चमत्कार असावा, असें आरंभींच माझ्या लक्षांत आलें. पण तो बाहेर काढावा कसा हेंच काय तें गूढ होतें. पण नंतर लौकरच त्याचें यथार्थ स्वरूप बाहेर पाडण्याची ही सफल झालेली युक्ति माझ्या डोक्यांत आली ! साधारणपणे व्यवहारांत आपणास असा अनुभव आहे कीं, चमत्काराच्या मागे लागलेल्या लोकांस बिलकुल अक्कल नसते, किंबहुना, ज्याच्या अंगांत काडीची अक्कल नाहीं असेच लोक चमत्कार प्राप्तीच्या मागे लागलेले अततात ! आणि तोच अनुभव आपणास येथेही आला ! या तरुण गृहस्थाच्या अंगांत थोडीशी जरी अक्कल असती तरी तो कोंडलेल्या खोलींतून बाहेर येण्याचा असा मूर्खपणा न करितां, आणि तसें झालें असतें तर आपलें न्यायाचें काम इतकें सुलभ झालें नसतें. तथापि कांहीं झालें तरी असत्य कांहीं शेवट पर्यंत टिकून राहावयाचें
to
Page #217
--------------------------------------------------------------------------
________________
६२
रूपिणी.
भगिनी! या अधमाला आपल्या कृतकाचा पश्चात्ताप वाटण्यास, याचे सर्व नीच मनोविकार शांत होण्यास, किंबहुना याचे सर्वस्वी परिवर्तन होण्यास तुझेच अढळ सद्गुणप्रेम कारणीभूत झाले म्हणून हा जन्मजन्मांतरीही तुझा ऋणीच राहील !" ___ यावेळी ज्याच्या डोळ्यांतून अश्रुबिंदू निघाले नसतील असा मनुष्य तेथें विरळाच असेल !
रूपिणीने त्याला अंतःकरणपूर्वक क्षमा करितांच तो तेथून निघून गेला.
नंतर अभयकुमाराने रूपिणीच्या नवऱ्याचा हात तिच्या हातांत देऊन म्हटलें:__“प्रिय भगिनी ! पुन्हा एकदां तुझ्या खन्या पतीशी मी तुझें पाणी गृहण करवितो! परमात्म्याच्या कृपेने मला या कामांत यश येऊन, तुझ्या सद्णाचे गोड फळ तुला मिळाले याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे ! तूं में व्रत घेतले आहेस ते अशाच निश्चयाने चालीव ! संकटाला बिलकूल भिऊ नकोस ! सद्गणी माणसांच्या अढळ निश्चयापुढे संकटाचा बिलकुल टिकाव लागत नाही, हे आतां तुझ्या उदाहरणावरूनच उघड होते. आपले पातिव्रत्य भंग न होऊ देण्याविषयींचा तुझा निश्चय पाहून मा जो आनंद झाला तो व्यक्त करितां येणे अशक्य आहे ! जा ! आता तुम्ही उभयतां सुखाने नांदा ! परमात्मा तुमचे सदैव कल्याण करो !"
या वेळी अभयकुमाराचे न्यायचातुर्य आणि रूपिणीची सद्गणनिष्ठा यांविषयी तेथें सारखा जयजयकार झाला !
Page #218
--------------------------------------------------------------------------
________________
शेवटचा गोड घांस. ___ नंतर ती नवराबायको आपल्या मातापित्यासह मोठ्या आनंदाने
आपल्या घरी आली. ___पुढे रूपिणी आपल्या पतीसह आपल्या सद्गुणाची मधुर फळे चाखित मोठ्या सुखांत कालक्रमणा करूं लागली.
समाप्त.
Page #219
--------------------------------------------------------------------------
________________
श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या कृपा-प्रसादास पात्र झालेले सुरस ग्रंथमालेचे ३ रे पुष्प.
१ चित्रे पृष्ठे ३५० पतिपत्नी -प्रेम-[स फक्त बारा आणे. १
किं. १॥रु. - प्रस्तावना ले. श्रीयुत न. चिं. केळकर. बी. ए. एल्. एल. बी. लेम्वक. श्रीयुत. वा. रा. कोठारी. बी. ए. फेलो फर्ग्युसन कॉलेज.
संसारांतील प्रत्येक गृहस्थ व गृहिणीने आवश्य वाचनीय असें कविवर रवींद्रनाथ टागोर यांच्या एका उत्कृष्ट कादंबरीवरून लिहिलेले हे पुस्तक विक्रीस तयार आहे 'मनुष्यस्वभावाचे ज्ञान व त्याचे उत्कृष्ट चित्र रंगविण्याचे कौशल्य यामुळे ही कादंबरी फारच मनोवेधक झाली आहे ' अशी श्रीयुत केळकर या पुस्तकाबद्दल तारीफ करतात. कोल्हापूर दरबारचे माजी स्टेटसर्जन डॉ. गोपाळराव वाटवे. एम्. डी. ह्मणतात की, 'पुस्तक हातांत घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवणे फार कठीण, इतके ते मनोवेधक आहे....माझ्या मतें ही कादंबरी भाषा व संविधानक या दोन्ही बाजूंनी मराठी भाषेत पहिल्या प्रतीची आहे. ' एक सन्मान्य वाचक भगिनी कळ. वितात, की, 'पतिपत्नी-प्रेम हे पुस्तक पत्नीचे पवित्र प्रेम, पतीची चंचलवृत्ति व विधवेची करुणाजनक स्थिती, यांचे आदर्श• स्वरूप आहे. ' करितां मागवून ते वाचाच. ___ अल्पावकाशांत राजमान्य व लोकप्रिय झालेल्या या मालेचे कायम प्राहक होऊ इच्छिणारांस एक रुपया प्रवेश फी भरल्याने मालेची सर्व पुस्तकें निम्मे किं. स. मिळतात. (१) गोषांतील सुंदर स्त्रिया किं. १५. रु. ( २ ) निशाचराचा प्रेमविलास किं. ११. (२) पतिपत्नी-प्रेम किं. १॥ रु. ( ४ ) सम्राट अशोक में मध्ये निघेल. लौकर नांवे नोंदवून मागवा.
ता. ने. पांगळ. - सेक्रेटरी-सुरस ग्रंथप्रसारक मंडळी. गिरगांव. मुंबई.
Page #220
--------------------------------------------------------------------------
Page #221
--------------------------------------------------------------------------
________________
विक्रीस तयार.
किं. ४६
१ देशभूषण कुलभूषण चरितसुधा. २ गजकुमारकाव्य ( हे पुस्तक बडोदें सरकारने
शाळाखात्यासाठी मंजूर केले आहे.). |३ दोघां जैनांचा संवाद ( द. म. जैन सभेने
'ट्रॅक्ट' मध्ये छापिलें आहे. ). | ४ जयकुमार सुलोचना काव्य
( छापत आहे-नांवें नोंदवा ),
--Ama-deu.
-
meme
-
ही पुस्तके मागविण्याचा पत्ता:--- दत्तात्रय भिमाजी रणदिवे,
वर्धा,
re
-
-
-
Page #222
--------------------------------------------------------------------------
________________
"दिगंबर जैन" पत्रनो वर्ष ८ अंक १०नो वधारो.
॥श्रीवीतरागाय नमः ।।
--
--
-----
------
PER रूपसुंदरी.न
---
-
---------------
प्रकाशकमूलचंद किसनदास कापड़िया-सूरत।
|
"दिगंबर जैन" पत्रनी आठमा वर्षनी
छठ्ठी भेट.
-
-
anvr
Page #223
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन ग्रंथमाला-सुरत.
नं. १ कळिपुगनी कुळदेवी ( गुजराती २००० ) * २ श्रुतपंचमी महत्म्य ( गुजराती १०००) ३ धर्मपरीक्षा ( गुजराती ११०० )
१)
* ४ सुदर्शनशेठ याने नमोकार मंत्रनो प्रभाव ( १०००गु. ) ० । ५ सुकुमाल चरित्र ( गुजगती १००० ) ६ पंचेंद्रिय संवाद (गुजराती १००० )
012
० ) ०|||
0)
07-11
* ७ तमाकुनां दुष्परीणामो ( गुजराती १००० ) ८ सामायिक पाठ (संस्कृत भाषा, विधि, अर्थ, आलोचना पाठ सहित बाळबोध लिपि प्रत १५००)०) || * ९ शीलसुंदरी रास (गुजराती कविता १३०० ) ० ) = * १० सामायिकभाषा पाठ (सार्थ ११००)
११ कलियुगकी कुलदेवी ( हिंदी १०००० )
१२ भट्टारकमीमांसा ( गुजराती १२०० ) १३ प्राचीन दि. अर्वाचीन श्वे. (गुजराती ११००
)
१४ पंचकल्याणक पाठ ( सार्थ गुजराती २००० ) * १५ मनोरमा ( शीलमहात्म्य गुजराती १३००) १६ श्री हनुमान चरित्र ( हिंदी २००० 。) १७ श्री जीवंधरस्वामी चरित्र (गुजराती १६०० ) १८ शुं ईश्वर जगत्कर्ता छे ? (गुजराती २०००) १९ जैन सिद्धांत प्रवेशिका ( गुजराती १६०० ) २० रक्षाबंधन कथा ( पूजनसह १५०० ) २१ पुत्रीको माताका उपदेश ( हिंदी १००० )
( वधु पाछला पूठां
०)
० ) -
सद्वर्तन
o)=
०
) -
० ) =
0 /=
0 / =
० ||
मफत.
이
0-11
० ) ||
उपर . )
Page #224
--------------------------------------------------------------------------
________________
दिगबर जैन ग्रंथमाला नं. ३९.
-
-
॥ श्रीवीतरागाय नमः॥
---रूपसुंदरी..-28
कवि दत्तात्रय भीमाजी रणदीये (वर्धा)ना 'रुपिणी' ग्रंथनो अनुवाद.
अनुवादक---- आशालाल अमुलख शाह-सुरत. ..com
प्रकाशक-- मूलचंद कसनदास कापडिया--सूरत. प्रथमावृत्ति. वीर सं. २४४१ प्रत २१८०.
HENAVAKARARTHDAY aha.STORY
धरणगाम (खानदेश) निवासी शेठ झूमकसा भगवानसा तरफथी ज्ञानावरणीय कर्मना क्षयाथे 'दिगंबर जैन'
ना ग्राहकोने आठमा वर्षनी छठ्ठी भेट.
मूल्य. रु. ०-४-०
Page #225
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
___"अहाहा! आजे खरेखलं म्हारुं भाग्य उदयमां आव्युं" एक तरुणे एक तरुणीने अटकावी कडं.
"हं, खबरदार म्हारा शरीरने अडक्या तो" तरुणी स्हेज गुस्साना आवेशमां बोली, परंतु ते तरुण एटलो काबेल हतो के तेणीना गुस्सा तरफ दर कार न करतां बोल्यो:
“आवी सोना सरखी आवेली तक हुं जवा दईश एम तने लागे छे ? प्यारी, आज केटलाक दिवसथी हारो जोग जोई रह्यो हतो अने सोगनपूर्वक कहीश के हजु बीजा केटलाक दिवस त्हारो मेलाप न थयो होत, तो हुं जीवतो रही शकत नही!"
"बस करो आ तमारुं मूर्खपणुं ! पारकानी स्त्री साथे आq बोलतां शरम पण नथी आवती ?" तरुणीए उत्तर आप्यो.
आ प्रसंगे तेपीए गुस्सा, एवं बाह्य स्वरूप बताव्यु हतुं के बीजो कोई साधारण लुच्चो तो तुर्तज त्यांथी रवाना थई जात, परंतु आ तरुण-तेवा कामनो काबेल तरुण स्त्रीचरित्रना लक्षणो जाणतो होवाथी न डरतां निडरपणे कहेवा लाग्यो:
"रुपसुंदरी ! आवा चाळा करवाथी शो लाभ ? हारा आ उपरना गुस्साथी हुं ही जईश एम रहने लागे छे ? जो हने तेमज लागतुं होय तो ते त्हारी भ्रमणाज छे अने ते हारे सत्वर कादी नांखवी जोईए. व्हाली ! त्हारी क्रोधीष्ट
Page #226
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी .
अमरीओ उपर न चढावीश व्हारी आवी वर्तणुकथी म्हारो निश्चय भंग थतो नथी, परंतु मन टूटी जाय छे. हारा आ वाक्महारथी म्हाग हृदयनो चूरेचूरो थई जाय छे. परंतु म्हारो प्रेम ! छः, ते लेशमात्र पण भंग थनार नथी अने
नो भंग करवानुं सामर्थ्य व्हारामां तो शुं, परंतु जगत्मांना कोईपण माणसमां नथी. म्हारा शब्दो म्हारा हृदयना ऊंडा प्रदेशमाथी नीकळे छे, आ म्हारा अंतःकरणनी भाषा छे अने म्हारा आ अभंगप्रेमनी साक्षी एटले म्हारी सर्व संपत्ति अने म्हारो देह पण आज रहने समर्पण करूं छं. केम ! हजु पण म्हारा प्रेमनी रहने खातरी थाय छे के नहीं ? हजु पण व्हारो गुस्सो समाय छे के नहीं ? हजु पण हुं त्हारा प्रेमनो पात्र थयो लुं के नहीं ? नहीं ! नहीं! रुपसुंदरी आज हुं रहने म्हारा उपर आवी अप्रसन्न रहेवा दईश नहीं. म्हारी आ एकनिष्ट भक्ति थी किंवा पूजाद्रव्यथी म्हारो हृदयदेवता पण प्रसन्न थाय नहीं तो आज में ते पाछळ पोताना प्राणने पण • बळी करवानो निश्चय कर्यो छे अने आ जो व्हेनो आरंभ - "
.
आटलं बोली व्हेणे पोताना फेंटानो फांसो पोताना गळामां नांख्यो अने हवे ते जोरथी खेचवानी तैयारीमां छे एटकामां ते तरुणी व्हेना बन्ने हाथ जोरथी पकडी बोली :
www
सबूर! सबूर ! देवदत्त, आवुं साहस न करो ! हमारा प्रेमना परीक्षा जोवा माटेज हुं हमाराथी क्षणभर आवी
Page #227
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
निष्ठुरपणाथी वर्ती ! परंतु खरुं पूछो तो प्रथम हमने जोया ते दिवसथीज म्हारुं मन हमारा पर आकर्षायुं छे, पण आप आ केटला अविचारीपणाना दृष्टांतने सत्य ठराववा तैयार थाओ छो. अरे, अरे ! पुरुषना साहसिकपणानी हद थएली पण जोई !
आ वखते ते तरुणी, तरुणना मोहना पासमा सपडाई हती. वाचक ! उभय अनाचारी स्त्रीपुरुषने तेवीज स्थितिमां रहेवा दई मनो पूर्ववृत्तांत सुं छे ते तपासीए.
आ कथा-वार्तानी शरुआत सर्वोत्कृष्ट भूपाल श्रेणिकराजाना वखतनी होई, उपरना बन्ने पात्रो हेमना राज्यनाज एटले राजगृहनगरीना हतां स्त्री एक खेडुतनी पत्नी हती. रहेना पतिनुं नाम बळीभद्र हतुं अने रहेनुं नाम रुपसुंदरी ( रुपिणी ) हतुं तेणी रुपमा अति सुंदर अने व्हेनो च्हेरो पण मोहक हतो. व्हेनामां जेटलं सौंदर्य हतुं, व्हेना करतां ते विषेनी व्हेनी खंत व्हेने वधारे देदिप्यमान बनावती हती, परंतु व्हेना बाह्य अंग जेटला मनोरम हृतां तेटलांज व्हेना अंतरंग मलीन हतां. आ सर्व मलीन अंतरंगने हेनुं चंचल मन मददगार हतुं. आवा दुर्गुणथी रहेनुं आटलं उत्कृष्ट बाह्य सौंदर्य पण प्रेत उपरना पुष्प प्रमाणे तिरस्कार युक्त थयुं हतुं. आवा सुंदर शरीरमां आ निंद्य दुर्गुणनो केवी रीते प्रादुर्भाव थयो, आ नाजुक फूलना अंतरंगमां पण दारुण विषधारी कीडो केवी रीते पेठो, ए बाबत अत्रे स्फूट करवानी आवश्यकता
Page #228
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी. नथी, परंतु एटलुं तो कहेवूज पडशे के, हेनी बाल्यावस्थामांनी, परिस्थितिज घणे अंशे आ दुर्गुणने कारणभूत थई हती. . हेना आवा प्रकारना स्वभावथी गृहकार्य तरफ किंवा गृहिणी कर्तव्य तरफ हेणीनुं बिलकुल लक्ष नहोतुं. टापटीप अने नखरा एमांज देणीनो घणोखरो वखत जतो, आथी हेणीना संबंधे गाममा अनेक प्रकारनी शंकाओ प्रसरेली हती. दोरंगी दुन्याने शुं ! ज्यां कोई जोवान के सांभळवा, मळ्युं एटले हेना उपर रजनुं गज करी वात वधारी, परंतु हेनाथी फायदो छ के नुकशान छे ते तरफ बिल्कुल लक्ष राखती नथी. आवी स्थितिमां लोकवाणीना प्रहारथी रुपसुंदरीना सासुससराना मनमां केटली वेदना थती हशे हेनी दुन्याने किंवा खुद रुपसुंदरीने पण कल्पना नहोती. गाममां चालेली पोतानी निंदा केटलीक वखत हेणीना कानपर पण आवती, परंतु तेथी पोताना चंचळ स्वभावमां फेरफार करवो, एटली पण तेणीना मनमां , असर थई नहीं.
लोकनिंदाथी अने सासुससराना उपदेशथी के अन्य कोईपण कारणथी तेणीना मनपर असर थई नहीं, किंवा थती नहीं. तेणीनो पति घणोज सात्विक, सरल स्वभावी अने आखो दिवस काममां गुंथाएलो रहेतो. ते सवार थतांज खेतरमा जतो अने रात्रिनी एक प्रहर वित्या पछीज घेर आवतो, परंतु रहेने पण सुखं किंवा आनंदनो लाभ बिल्कुल मळतो नहोतो.
Page #229
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
पोताना स्वभावथ पोते पोताना पतिने दुःखी करे छे अने तेथी उभयना जीवन विषमय बने छे ए विगेरेना ख्यालो ते अभागणी रूपसुंदरीने नहोतां.
ne
आवा प्रकारनी आ तरुणीनी स्थिति होवा छतां खेतरमां जवा माटे ते आज घरमांथी निकळी हती अने रस्तामां उपर जणावी गया, ते प्रमाणेनी हकीकत बनी आवी.
तेणीने जेणे अटकावी हती ते तरुण पण राजगृहनगरीनोज रहेनार होई, ते एक भिक्षुकनो पुत्र हतो. व्हेनुं नाम जो के देवदत्त हेतु परंतु व्हेनी वर्तणुक अने आचरण जोई हेने 'दानवदत्त ' एज नाम विशेष शोभतुं हतुं, एवं कोईने पण जणाया सिवाय रहे नहीं ! रहेनो बाप जो के भिक्षुकनो धंधो करतो हतो, पण व्हेनी आर्थिक स्थिति बदल राजगृहनगरीना मोटा मोटा लक्ष्मीपुत्रो -- धनवानोने पण आश्चर्य लागतुं हतुं अने मोटा मोटा व्यापारीओने रात्रि - दिवस अथाग उथलपाथल करी नफा-नुकसाननी चिंतामां बळवुं पडतं हतुं. केटलाक व्यापारीओ व्हेनी आर्थिक स्थिति जोई, ' आपणे पण शरुआतथी आवा बीनजोखमी धंधामां केम पडया नहीं ?" एम बोलता हता.
आ गृहस्थना नहीं भिक्षुकना धंधानो व्यवसाय एवा प्रकारनो इतो के, भोळा मनुष्य व्हेनी नजरे पडता के तरतज हेमनो शीकार करतो. कोई श्रीमंतनो पुत्र मांदो पडे, कोई
Page #230
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
व्यापारी लक्ष्मीनी अगवडमां आवे किंवा कोई आवरुदार माणस उपर राजानी इतराजी थाय तो बा भिक्षुक पोतानी मोसम समजी ते वखते संकटमां सपडायला मनुष्य पासे जइ, एकाद ग्रहनी पीडा छे अगर गामदेवतानो कोप छ एम मिथ्या वातोथी हेमना मनमां व्हेम बेसाडी देतो अने पछीथी पोतानी इच्छा मुजब हेमनी पासेथी द्रव्य कढावतो. आवा अनेक व्यवसायथी ते घणीज संपत्ति प्राप्त करी शक्यो हतो.
खेडुतवर्गने पण आ ब्राह्मण कामधेनु जेवो लागतो. वळी हेना गरीब स्वभाव, पूछकुंज नहीं ! साधारण धूर्तपणुं राख्यु एटले थयुं, पछी जोई ए हेने पीगळावी पोतानुं कार्य साधी शकाय. आ भिक्षुक पण धूर्तपणानू पुतळुन होवाथी ते जुदा जुदा रस्ते खेड्डतवर्गने हमजावी-पटावी हेमनी पासेना द्रव्यनु हरण केवी रीते करतो ते जुहूं कहेवानी जरुर नथी.
वळी ते भिक्षुके-धूतें लोककल्याण माटे गामदेवतानो अभिषेक ! करवानुं धींग एटला सपाटाथी चलाव्युं हतुं के जेथी खरी व्हेती नदीनो प्रवाह बंध थई आभिषेकना जळनी एक कृत्रिम नदी व्हेवा लागी हती. आ अनर्थ बद्दल एक वखत हेना पुत्रे पण आश्चर्यथी खुलासो माग्यो हतो, त्यारे ते गुस्साना भावेशमां बोल्योः
"मूर्ख, रहने बिरकुळ अक्कल नथी. आ नदीना प्रवाहनी उळटपालटथीज द्रव्यनी उलटपालट थई छे, समज्यो; ते प्रवाह
Page #231
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन. आ तरफ वळ्यो तेथीज लोकोना द्रव्यनो प्रवाह पण म्हारा घर तरफ वळ्यो ! आ अखंड वहेनार अभिषेक-जळनो प्रवाह एटले हने शु समजाय छे ? आपणा घरमां वहेनारों द्रव्यनो प्रवाह छे प्रवाह ! समज्यो !" पिताना आ उत्तरथी पुत्र एकदम ठंडो थई जाय एमां शुं आश्चर्य !
आवा धूर्तविद्यामां निपुण ते भिक्षुकना घेर देवदत्तनो जन्म थाय, त्यारे उद्योग प्रत्ये हेने तीरस्कार उत्पन्न थाय रहेमां शुं आश्चर्य ? सिवाय हेना पितानो उपदेश पण हेनी मा वृत्तिने पुष्टी आपे तेवो हतो. ते, देवदत्तने हमेशां कहेतोः
" आपणे कोईपण धंधो करीने शुं करवु छ ? आपणी वंशपरंपरानो व्यवसाय आपणने युक्तिपुरःसर करतां आवड्यो एटले बस ! अने आ युक्ति प्राप्त करवाने ' हाजी हा' पणुं मने घणीज धूर्तता, ए सिवाय बीजु कांईज नथी. पछी आपणने शानी खामी छे ? यनमाननी बधी संपत्ति ते खुशीथी आपणी समज. म्हारो आ उपदेश बराबर ध्यानमा राखी चालीश, तो हारा जन्मांत सुधी कशानी पण कमी पडशे नहीं !"
थयु ! आ प्रमाणे न्हानपणी आळसु अन निरुद्योगी बनेलो देवदत्त-तरुण शरुआतीज स्वच्छंदी अने बदफेलामां सपडाय एमां शुं आश्चर्य ? अने ते हवे पूर्णपणे दुर्व्यसनमां सपडायो हतो. आ सिवाय लोकनिंदा अने ठठ्ठामश्करी पण तेना अंगनो एक स्वभावज थई पडयो हतो. केटलाक
Page #232
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
समये रहेनो पिता मरण पाम्यो अने हेनी अढळक लक्ष्मी वगर महेनते आवी मळवाथी हेनी आ नीच वृत्तिने पुष्टि कर थई पही अने ते संपत्ति पण दुर्मार्गे जवा लागी. व्याजबीज छे के गरीब भोळा मनुष्योनी देखती आंखमां धूळ नांखी मेळवेली लक्ष्मी आवा दुर्गे न जाय, तो जाय पण कया रस्ते ?
___ आ नीच तरुणने पुष्कळ दिवसथी रुपसुंदरीनो मोह लाग्यो हतो. हेणीना स्वभाव वगेरेनी जो के हेने माहीति नहोती किंवा तेणीनी अने रहेनी ओळख पण थई नहोती, तोपण त्हेना वर्तणुक अने मनन चंचळपणु देखाडनार हेणीनो अभिनय, एटलं बाह्य कारणज हेने तेज विषयमां दुर्वासना उत्पन्न थवानुं सबल कारण हतुं; परंतु हेणीनो कदिपण एकांतमा मेलाप न थवाथी हेणे पोतानी आ वासना तेणी पासे भाज सुधी खुल्लो रीते कही बतावी नहोती ! ते मेलाप हेना सुदैवे (!) हेने अचानक आज प्राप्त थयो । ते पण कोई काम परत्वे आज आवीज रीते पोताना खेतरमा जतो हतो.
रुपसुंदरीनो पोशाक दररोज प्रमाणे आज पण भभकदार हतो. हेणीए एक काळी चंद्रकळा धारण करी, जरीनी बुट्टेदार चोळी पहेरी हती अने अष्टमीना चंद्र जेवा पोताना ललाटमां कंकुनी एक नानी टोलडी करी हती. आ वखतनो रहेनो पोशाक अने चटकमटक एमांथी एकज तरफ जो कोईनी
Page #233
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
रह्यो ! बोल ! हारो आ संशय नष्ट थवा माटे हुं अत्यारेज शुं करुं ते बोल ! म्हारा आ हृदयने विदीर्ण करी हेमां हारा बद्दल वसतो गाढ प्रेम हने शुं देखाहूं?" ____ "नहीं, नहीं !” रहेना आ नाटकी भाषणथी निःशंक थयेली रुपसुंदरी बोली-"म्हारा घेला मनमां विचित्र शंका उत्पन्न थई ! पण हवे, म्हने मुक्त करो, कारण के खेतरमां जल्दी जq जोईए नहीं तो आपणो सपळो विचार धूळधाणी थई जशे !"
तेणीना मधुर भाषणथी अने चंद्रमुखीना जेवा मुखमंडळनो त्याग करवो देवदत्तने आ वखते घणोज विषम लाग्यो, परंतु पछीखें अखंड अने अविनाशी सुख (!) तरफ विचार करतां, देणे ठरावेलो वखत थतां सुधी छूटी करी तेणीना वियोगर्नु दुःख सहन करवानो निश्चय कयों अने तेणीने पोतानी बाथमांथी मुक्त करी. मात्र छोडती वखते पोतानुं वचन पाळवा, फरीथी एकवार याद करावी, सोगनपूर्वक कबूल करावी लीधुं ! अने पछीथी बन्ने जण पोतपोताना रस्ते पड्या !
Page #234
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी
~
के प्रकरण २ जुं.
से सत्समागम. AK
वदत्त साथे संकेत करी रुपसुंदरी पोताना खेतरमा जवा नीकळी, जे पहेला प्रकरणमा जणाववामां आव्युं छे. घेरथी न्हासी जई,
। स्वतंत्र रहेवाथी घणुंज सुख मळे छे एवं तेना हृदयमां ठसी गयेलं होवाथी देवदत्त साथे न्हासी जवानो तेणीए पाको विचार कयों हतो. आ भावी सुखमां लवलीन थई ते चालती हती, तेवामां रस्तानी एक बाजुए पण नजकिमां शीलापर बठेला एक तरुण मुनि उपर तेणीनी नजर पड़ी.
___ आ मुनिनी उमर हजु पचीस वर्षनी पण थई नथी छतां आटली वयमां वैराग्य प्राप्त करी सकळ विषयसुखोपभोगनो त्याग करवो, ए काई स्हेलुं नथी. आ क्ये जे मनोविकार वर्षों सुधी जळवृष्टि प्रमाणे कोईने पण न गणकारतां कनककामिनीविलास पाछळ दोडवानु, तेमां मम करनारूं-नहीं, उलटी गति आपनारु-परमार्थ तरफ वाळनार आ महात्माना आत्मबळy वर्णन करवानी शक्ति कोनी कलममा छ ?
__ आटली वयमां वैराग्य प्राप्त थवो, ए कदाच पूर्वजन्मना शुभकर्म कारणभूत हशे, परंतु ते प्रमाणे तरवारनी धार जेबां प्रतनुं पालन करवू, तेमा अलौकिक पुरुषार्थ नथी एवं कोण कहशे ?
Page #235
--------------------------------------------------------------------------
________________
१४ .n.........
दिगंबर जैन.
__ आ वखते प्रातःकाळना आठ वाग्यानो सुमार हतो. सृष्टिन स्वरुप हजु पण सौम्य अने रमणीय हतुं अने मुनिश्वर तेनुं अवलोकन करी ते उपरथी मळनारा अनेक विचारतरंगमां मग्न थई गया हता. ते अति स्वरुपवान होवा उपरांत तपथी तेमनी कांति वधारेज खोली नीकली हती. तेमनी मुखमुद्रा अति शांत होवा छतां तेमां एटलं मोहकपणुं हतुं के जोनारने तेमनी तरफ भक्तिभाव प्रकटी नीकळतो.
ते महात्माने जोई रुपसुंदरीने एकदम मोह उत्पन्न थयो अने पोतानो मार्ग छोडी ते तरफ वळी.
ते तेमना समक्ष उभी रह्याने घणोज वखत थवा छतां पण मुनिना म्होंमांथी एक शब्द पण नोकळ्यो नहीं. ' मुनि मने कोण, क्यांना वगेरे प्रश्न पूछशे एटले पछी हुं मारी मनो. कल्पना तेमने जणावीश' एवो रुपसुंदरीना मनमां विचार हतो, परन्तु मुनि तो पोताना ध्यानमां मग्न होवाथी तेणीना तरफ नजर पण करी नहीं, जेथी घणोज व खत राह जोया पछी कंटाळी जई पोतेज मुनि साथे बोलवा लागी
'महाराज ! केटला वखतथी हुं आपनी समक्ष उभी रही छु, छतां पण भाप मारी साथे एक अक्षर सुद्धां बोलता नथी ! केमवारु, हुं आपनी कृपाने पात्र नथी शुं ? महाराज ! जेनी प्राप्ति माटे सेंकडो तरुण पोताना सर्वस्व उपर पाणी फेरववा तैयार छे, ते पोतानी मेळे तमारी पासे मान्या छतां
Page #236
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी .
तमे तेनी तरफ नजर सुद्धां पण करता नथी ! म्हारा सुखनी वात एक बाजुए रहेवा द्यो, परंतु पोताना सुखनी बाबतमां तमे आटला बधा बेफिकर केम ? तमने पोताने कांईपण नहीं सूज्यं होय, पण आवी नानी वयमां आटली सुंदर अने सुकोमळ तमारी देह, टाढ, तडकामां दुःखी थयेली जोई म्हारा हृदयमां कांई कांई थाय छे ! महाराज, आवी तरुणावस्थामां आ मिथ्या (!) कंद्रमां फसाई आपना जीवना आवा हाल केभ करो छो ? तमारो मनमोहक च्छेरो अने सुंदर रूप जोई मारा जेवी सेंकडो स्त्रीओ रात्रिदिवस आपनी सवामां हाजर रहेशे. तमने मुखमांथी एक अक्षर पण काढवानी जरुर रहेशे नही, पछी महाराज, आम शा माटे करवुं पडे ? हं: हवे मौनव्रत छोडो अने आ दासीने पावन करो !! केम, आप हजु पण कांई बोलताज नथी ? नहीं नहीं, हवे हुं आपने छोडवानी नथी' एटलुं बोली ते पतीत प्रेमदाए ते निष्पापी मुनिवर्यनो हाथ झाल्यो.
१५
आटला वखत सुधी तेनी वाचाळ चालु हती परन्तु मुनि तो स्वस्थ बेठा हता, पण ज्यारे तेणीए तेमना हाथने स्पर्श कर्यों के 'पतीत भगिनी ! आ शुं करे छे ?' एवा उद्गार ते शांत, निर्विकार अने निष्कलंक महात्माना मुखमांथी
बहार पडया.
आटलाज उद्गार, परन्तु तेनुं ते पतीत प्रेमदा उपर केतुं विलक्षण परिणाम थयुं ! तेणीए तरतज तेमनो हाथ छोडी
Page #237
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन. दीधो अने बधो नहीं, तोपण ते उद्गारथी तेनो कामवेग घणोज कमी थई गयो. पुरुषना भाषणनो किंवा स्पर्शनो विलक्षण अनुभव रुपसुंदरीने आ जन्ममां कदि पण थयो नहोतो; तथापि 'दोरडी बळे पण वळ बळतो नथी' ए कहेवत मुजब ते तेमने कहवा लागी:
'महाराज, मारी आटली पण कामना केम परी नथी करता ? आप जो म्हारो हेतु पार नहीं पाडशो, तो हुं झुरीझुरीने आपनी समक्ष मरीश. माझं मन आपनी उपर एटलं लाग्युं छे के आपना सिवाय म्हने जो स्वर्ग पग मळे, तो ते नर्क जेवू गणी काढुं !"
___ "सुख ! सुख ! सुख ! हे अभागिणी!" ते शांतचित्त मुनि मोटा गंभीरपणाथी बोल्या "तुं केवा गाढ अज्ञानतिमिरमां बेळी छे अने तारुं सुखलोलुप्त मन, विकारवशमां पड़ी केवा मिथ्या सुखनी आशा राखे छे ? सुखनी इच्छा दरेक प्राणीने होय छे अने ते प्रमाणे तने पण होय ते साहजीक छे, परंतु मुख बाबतमां तारी समजुत मात्र भूल छे. खरं सुख अने तारी ते विषेनी समजुतमां पाणी अने अमि, किंवा रात्रि अने दिवसना प्रमाणे विरोध अगर अंतर छे. तुं सुख समजी जेना पाछळ लागी छे अने स्वेच्छाथी जेनो अनुभव ले छे, ते विषयभोग खरेखलं साचुं सुख छ के ? ज्यारे तेम होय तो सुख बाबत तने जे चटपट लागी रहेली छे ते केम? सुख मळवा
Page #238
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
पछी तेनी इच्छा केम थाय आ उपरथी तुं म्होटा भ्रममा पीछे, ए हारा लक्षमा नथी आवतुं ! तारी साथे बोलवा बाबतमा एकलो भ्रम नहीं परन्तु दारुण अधःपात छे! इंद्रियवेदना समाववाना प्रयत्नमां विकृत मनने क्षणिक मळनारा आनंदमां सुख समजी, तुं आ केवु भयंकर विषपान करे छे, तेनी कल्पना पण छे के ? आ कार्यथी हारा आत्मानी केवी भयंकर स्थिति थशे, केवां दुःखो भोगवां पडशे, तेनो हे कदिपण विचार कर्यो छे ? कदि तेवो विचार आवे तो ते तरफ दुर्लक्ष करे छे ? व्यभिचारी जीवने परलोकमां भोगववानी भयंकर आपत्तिओनी कल्पना पण नथी शु? केम, बधुं तने खाटुं लागे छे ? सांभळ, आ विषयमां हने काईपण शंका मालूम पडती होय अने ते हारे जोवू होय तो क्षणभर हारी आंखो बंध करी स्थिर मनथी रहे, अने पछी रहने शुं देखाय छे ते कहे ! "
रुपसुंदरीनुं मन ते महात्माना भाषणथी एटलं स्थिर थई गयुं हतुं हतुं के, ते वखते मनने स्थिर करवानी जरुर रही नहोती. तेणी ए महात्माना कह्या मुजब आंखो बंध करी थोडी वार उभी रही तेटलामांज तेणीए एक बूम पाडी अने 'महाराज ! म्हने बचावो, बचावो' एम कही तेमना पग उपर ढळी पडी.
रुपसुंदरीने जीवंतपणामांज आ वखते जे नर्कनो भयानक देखाव देखायो, तेमां ते महात्मानु अलौकिक सामर्थ्य
Page #239
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
हतुं के रुपसुंदरीनी कल्पना हती ते निश्चितपणे कहेवं अशक्य छे. व्यभिचारी जीवने नर्कमां केवी भयंकर शिक्षा मळे छे, आ विषयनी वातो हमेशां तेणीना कान उपर पडती होवाथी तत्संबंधी विचार पण तेना मनमां घोळाता हता, आथी मुनिना भाषण पहेलांज दृढ श्रद्धालु बनेला मनने तेज विचारनु काल्पनिक चित्र, जेवु ने तेवुज मूर्तिमंत देखाय, ते वात कदाचित् अधिक संभवित हशे. ते गमे ते हो परन्तु एटली वात तो खरी के, ते देखायलो भयानक देखाव तेणीने एटलो खरो लाग्यो अने तेणीना मनपर एवं सखत परिणाम थयु के, ते स्थिति आपणे प्रत्यक्ष भोगवीए छीए एवी तेणीना मननी समजण थईने, तेणीए उपर कह्या मुजब मोटी बूम पाडी ! |
नर्क केवा प्रकार- होय छे अने तेमां आवा पातकी जीवोने केवा प्रकारचें शासन मळे छे, आ बाबतनी घणी वातो जुदा जुदा धर्मग्रंथोमांथी वांचकोना कानपर हमेशां आववाथी, रुपसुंदरीने आ क्षणभरना काल्पनिक नर्कवासमां केवां केवां दारुण दुःखो भोगव्यानुं अनुभव्यु ते अहिं सविस्तर कहेवानी जरुर नथी.
मुनिना पग उपर ढळी पडेली रुपसुंदरी घणाज वखते शुद्धिमां आवी, तेणीना हृदयमां थेयेली धडक हजु पण कमी थई नहोती, हजु पण तेणीना काळजामां ते जोरथी होवा छतां आलुं शरीर परसेवाथी भीजायलुं हतुं ! पोते जोयेलो ते भयानक देखाव अने भोगवेली दारुण शिक्षाओ, ए सर्व खरुं छे एम हजु
Page #240
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
अने तेमना पग उपर अविरत अश्रुजळना प्रवाहनो अभिषेक करवा लागी! आ वखते तेणीनो कंठ एकदम भराई आवेलो होवाथी कांई पण बोलायुं नहीं, तथापि ते टूटता गदगद कंठे बोली:
" महाराज, आ पापिणीने पोतानां करेलां कर्मनो अत्यंत पश्चाताप हवे थाय छे अने आपनी कृपाथी एकदम साफ थयेली म्हारी दृष्टिथी म्हारे स्वरूप अत्यंत मलीन देखाय छे ! महाराज, कहो आ रुपसुंदरीना-नहि पापिणीना उद्धारनो कोई रस्तो ! नर्कमा डबेला आ कीडाने उपर आववानी काई आशा छ शुं ? कहो, कहो ! महाराज, म्हारा हृदयने आ वखते काइ कांई थई रघु छे !
"रुपसुंदरी, शांत था " मुनि अत्यंत गंभीरताथी बोल्या, " रहने जो पोताना कृतकर्मोनो खरेखरो पश्चाताप थतो हशे अने हवे पछी आ पापथी अलिप्त रहे वानो जो त्हारो खरोज निश्चय थयो हशे तो हारा उद्धारनी हजु पण आशा छे अने ते मार्ग हुं हने बतायूँ छु."
" अहाहा! महाराज, आ चांडाळणी प्रत्ये पण आपनी आटली अनुकंपा ! खचित साधुवर्य, आप साक्षात् इश्वररूप छो" एक दीर्घ निश्वास मूकी रुपसुंदरी बोली. “ एक विषधर प्राणी समान सर्व जगत् जेनो तिरस्कार करे छे अने महा
Page #241
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी .
२३
रोग प्रमाणे समजी सद्गुणी लोक जेना पडछायामां पण उभा रहेता नथी, ते आ कर्मचांडाळणीनी आपने आटली दया आवे छे ? ते कुमार्गगामिनी प्रत्ये अमृत बरसाववा आप तैयार थया छो ? आ पतीतनो उद्धार आप करशोने ? अहाहा केटलं आपनुं दयाळुपणुं ! महाराज, त्यारे कहो, आ पतीतना उद्धारनो मार्ग क्या छे ते कृपा करी बतावशो. "
!
(C
'शील " मुनिना म्होंमांथी आटलोज शब्द नीकळ्यो. "पण महाराज, दुष्ट मनोविकारना अपूर्व वेगने रोकवामां अने कामदेवनी असीम वेदनाने विफल करवामां आ अबळा समर्थ थशे ? "
"रुपसुंदरी ! निश्चय ने अशक्य शुं छे ! रहने ज्हेनो भय लागे छे ते मनोविकारने जीतनारा अने कामदेवने तुच्छ गणनारा महात्मा पण कोण हता ? द्वारा सरखा माणस नहोता शुं ? बीजी वात बाजुए रही, परंतु राजुलपती पण अबळा हतीने ? हे तुं कहे छे ते मनोविकारना अटूट प्रवाहने केवी रीते रोक्यो ? अने कामदेवनी असह्य वेदनाने निर्वार्य करी; पछी तुंज नाथी आटली केम व्हीए छे ? पीशाच प्रमाणे ते हमेशां हेनुं चितवन करनारनी पाछळ लागे छे ए ध्यानमा राख. तुं मर्द बनी देने दूर फेंकी दे के ते व्हारी
पण करशे नहीं. याद राख के ते छे ते स्थितिमां मुकवा अगर व्हेना
केवळ भयंकर
तरफ नजर सुद्धां
निर्बळ छे, हमने
सर्प बनाववा ते
Page #242
--------------------------------------------------------------------------
________________
२४
दिगंबर जैन.
केवळ द्वारा मनोबळपर अने शीलरक्षणना निश्चयपर अवलंबी रहे लुं छे. जो आ बन्ने निश्चय दृढ हशे तो ना तरफथी कांइ पण रहने अडचण थशे नहीं अने ते एटला दृढ राखवानुं सामर्थ्य हारामां शुं पण प्रत्येक माणसना आत्मामां छे." " त्यारे महाराज, म्हारे पतिनो त्याग करवो
पडशे शुं ? "
"नहीं, रुपसुंदरी ! त्हारे आ व्रत पाळवा पति त्यागवानी जरुर नथी. संसारविरक्त साधु-साध्वीनेज पत्नि पति संबंधीनो त्याग करवानी आवश्यकता छे, परंतु शीळवतनी बाबतमां संसारी जीवोने आ कडक नियम लागु नथी. संसारी जीवोने स्वस्त्री-पुरुषपांज संतोष मानवो, एज शीत्रत छे. त्यारे रुपसुंदरी, जो त्हारे असह्य दुःखना स्थान जेवा नर्कमांथी हजु पण नीक ळवानी इच्छा होय तो आज वखते ते व्रत ग्रहण कर अने मरण पर्यंत निश्वयथी पाळ. "
रुपसुंदरीनो निश्चय क्यारनो थई गयो हतो, फक्त ते हेमना आशीर्वादात्मक प्रोत्साह माटेज कांई थोडो वखत थोभी हती. हेमनुं बोलवं बंध थतांज तेणीए उभा रही हेमना पग उपर हाथ टेक्यो अने बोली :
“भो ! परम करुणामय साधुवर्य ! आपना आ परमबंध, परमनिर्मळ अने पतीतजनसंरक्षक चरणपर हाथ मूकी अरज करूं छं के हवे पछी आ रुपसुंदरी, केबो पण प्रसंग आबे,
Page #243
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी ..
२५
केटली पण दुर्दशा थाय, केटली - पण भयंकर विपत्ति पडे, तो"पण पति सिवाय अन्य कोईपण परपुरुषनो स्पर्श तो शुं, पापदृष्टिथी जोशे पण नहीं ! संकटोनी परिसीमा थाय, मनोविकारना उछृंखलपणानुं अस्तित्व थाय, आ देहने जीवतो बाळवामां आवे किंवा राई राई जेटला टुकडा करवामां आवे, तोपण रुपसुंदरी मरतां सुधी आ व्रत बिल्कुल मुकशे नहीं ! हुं मा प्रतिज्ञा आज वखते आज चरणने स्मरणीने करूं छं.
"
आ वखते ते साधुवनी प्रशांत मुद्रा उपर प्रसन्नतानी किंचित छटा उभराई आव्या सिवाय रही नहीं.
रुपसुंदरीथी आगळ बोलायुं नहीं ! तेणीनो कंठ बंध थई गयो अने नेतामाथी अश्रुधारा वहेवा लागी. ते महात्माना चरण उपर पोतानुं मस्तक फरीथी एकवार मुकी ते त्यांथी मोटा दुःखे निकळी.
rai व्रत हे केवी रीते पाळ्यां, ते हवे पछी समजाशे. रस्ते जतां ते मन साथै कहेवा लागी
-
""
आज सुधी केटलाक पुरुषोनो स्पर्श आ देहने थयो, पण मारुं सर्वस्व रुपांतर करनार एवो आ स्पर्श पहेलोज. परीस्पर्श कहेवाय छे ते शुं आज ? "
Page #244
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
प्रकरण ३ जं.
रुपसुंदरीनो अडग निश्चय.
रु पसुंदरीना पतिने आजे पोतानी पत्लिनो कांई जुदोज अनुभव आववा लाग्यो. तेणीना बालवा-चालवा वगेरे एकंदर वृत्तिमां पडेलो फरक रहेने आश्चर्य करतो !' परंतु दैव ! आ सघकुं क्षणभंगुर तो नथी ' एवो विचार पण व्हेना मनमां आव्या सिवाय रह्यो नहीं. आ भ्रांति खाटी छे एम व्हेने थोडाज समय पछी जणायुं.
२६
ते दिवसे सायंकाळे दंपति - युगल मोटा आनंदधी घर तरफ वळ. आजना जेवो आनंद अने आजना जेवुं समाधान ते बन्नेने जन्मांते पण अनुभववामां आवेलुं नहोतुं सृष्टिनुं स्वरुप पण आज हमने अति रमणीय अने सुखप्रद भासतुं हतुं, आज पोताना हृदय उपरना केवां दुःख कमी थयां हतां ते रु सुंदरीने हमजातुं नहोतुं ! तथापि पोतानुं मन आज घणुंज उल्लासित अने हलकुं थयुं छे एटलुं खास तेणीने लागतुं हतुं पतिनी प्रसन्न मुद्रा जोईने पण तेणीने केटलंक समाधान थतुं हतुं. आ शुद्ध सुखनो अनुभव तेणीने नवोज हतो !
Page #245
--------------------------------------------------------------------------
________________
. रुपसुंदरी.
२७ पोताना पुत्र अने पुत्रवधूमां आटलं ऐक्य थयेलं जोई सासुससराने पण अत्यंत आनंद थयो. वृद्धावस्थामां हेमनी आ इच्छा सिवाय बीजी कई आकांक्षा होय ?
रात्रे पोताना पतिना चरण दबावतां पतिसेवानुं आ मंगलाचरण तेणीए आजथीज सुमुहूर्ते शरु कयु हतुं-तेणीए ते महात्माना थएलां दर्शन, हेमणे पीवडावेलो दिव्य उपदेशामृत अने तेथी पोताने थयेलो पश्चाताप, ए विषयनी इत्थंभूतं हकिकत पोताना पतिने निवेदन करी. आ वखते ते साधु विषे रुपमुंदरीना पतिने केवी पूज्यबुद्धि उत्पन्न थई हशे हेनी मात्र कल्पनाज करी लेवी. हशे ! हवे आपणे खरा शुद्ध प्रेमामृतनो आजेज आस्वाद लेनारा आ युगलना सुखमां खलेल न पहोंचाडतां रुपसुंदरी माटे मॅड (गांडाघेलो) बनेला देवदत्तनी शुं स्थिति थई ते तपासीए.
रुपसुंदरीनो अने हेनो, कोईपण देशांतरे नीकळी जवानो निश्चय थतांज ते खेतरमा जवा निकळ्यो, एम पहेला प्रकरणमा जणावी गया छीए, परंतु ते ते प्रमाणे खतरमा गयो नहीं- हेनुं मन ते तरफ जवा बिल्कुल लाग्युं नहीं. ठरेला ठराव प्रमाणे सर्वनी व्यवस्था करी, तेणीनी मार्गप्रतिक्षा करवा माटे धारेला स्थळे क्यारे जई बेसुं एमज रहेने लाग्यु. आथी खेतरमां जवानो विचार मांडी वाळी अधवचमांज घर तरफ वळ्यो.
Page #246
--------------------------------------------------------------------------
________________
३२
दिगंबर जैन. " हे ते नर्कनो रस्तो तेज क्षणे छोड्यो." " एटले ?"
" म्हें तेज वखते एक परमपूज्य साधु पासेयी शीलवत लीधुं."
" हुं हारुं बोलवू समज्यो नहीं. " __ " बरावर सांभळ त्यारे." रुपसुंदरी जरा हिंमत राखी बोलवा लागी. “ते वखते दुर्वासनाना नर्कमा तणाती आ पापिणी न्हासी जवा माटे हारा विचारने संमत थई, परंतु पछीथी म्हारा पूर्वपुन्ये तुरतज म्हने एक साधु, साधु केवा . साक्षात् इश्वरज मळ्या अने पापसमुद्रमां गोथा खाती आ
अभागीणीनी हेमने दया आववाथी हेमणे पोताना उपदेशरुपी हाथी म्हने बचावी. तेज क्षणे आवा पापमां फरी न पडवानु, पति सिवाय अन्य कोई पण पुरुष सार्थ केवळ पापदृष्टिए पण न जोवान म्हें व्रत लीधुं, अने ते प्रमाणे गमे ते थाय तोपण आ जन्ममां ए प्रमाणे वर्तवा म्हारो निश्चय छे."
"रुपसुंदरी, हारी आ बधो गपसप खरी मानुं एवो हुं मूर्ख छ एम तुं माने छे ?" ते अधम बोल्यो. "सिवाय हवे तुं गमे तेवा पतिव्रतना ढोंग करीश तोपण दुनिया ते शुं खलं माननार छे ! बाकी हें परपुरुष तरफ न जोवानो नियम कूतराने हाडकां तरफ, गीधने मुडदां तरफ अने माखीने मळ तरफ न जोवानो नियम लेवा जेवोज छे."
Page #247
--------------------------------------------------------------------------
________________
'रुपसुंदरी .
"देवदत्त" व्हेना आ पाजीपणाना भाषणथी रुपसुंदरी जरा गुस्साथी बोली - "म्हारुं भाषण किंवा वर्तन तुं अथवा एकंदर जगत् खरूं मानो के खोडं मानो, ए जोवानी म्हने जरुर नथी - हुं तेनी परवा पण करती नथी. म्हारा मनथी हुं निष्पाप देखाई एटले बस ! अधम ! म्हारा जेवा गीध, माखी . के कुला तो शुं पण त्हारा जेवा सदैव उकरडा फूंकता रहेनारा लंबकर्ण पण ते महात्माना दर्शनथी पोतानो स्वभाव तद्दन विसरी जाय !"
तेणी घणीज कळकळती अने गंभीरपगाधी बोलती इती, तोपण व्हेना मनपर व्हेनी बिल्कुल असर थई नही. उल्टी तेणी पोतानी मश्करीज करे छे एम व्हेने लागतुं हतुं - हेणीनुं बोलवु बंध थतांज ते बोल्यो:--
३३
4
((
44
हवे आवो विनोद करवो बंध कर " एटलुं बोलीनेज ते थोभ्यो नहीं, के तरतज तेणीनो हाथ पकडवा देणे पोतानो हाथ लंबाव्यो. हाथ लंबावतांज “ हं ! खबरदार नीच, म्हारा शरीरने हाथ ळगावीश तो ! " एवा उद्गार रूपसुंदरीना म्होमांथी बहार पढ्या. आ वखत ते कोई विक्रायली वाघण प्रमाणे देखती हती अने तेणीनो अवाज पण एटलो तेजस्वीवाळो हतो के आटलो पाजी देवदत्त पण तेणीनो स्पर्श करवानी हिंमत चलावी शक्यो नहीं. ते दूरथीज तेणी प्रत्ये बोल्योः
" त्यारे पछी तुं जे बोले छे ते मश्करी नथी शुं ? "
" बिल्कुल नहीं ! " फक्त शीलनुं अभेद्य कवच धारण करेली ते ललनाए उत्तर आप्यो.
----
Page #248
--------------------------------------------------------------------------
________________
३४
दिगंबर जैन..
" परंतु हें म्हने जे वचन आप्युं छे हेर्नु शु?" .
"तेनो शं विचार होय ! ते पोताना विचारमाथी मुद्दल काढी नांखवो एटले थयु. नीच कार्य बाबत अजाणपणाथी आपेलं वचन ते कार्यनुं हलकापणुं जणाई आव्या पछी पाळq एटलेज महत् पापं गणाय, ए वात तुं हवे बिल्कुल वीसरी जा!"
"हा; तेम पण करीश, परंतु फक्त एक शते उपर " देवदत्त घगाज शांतपणे बोल्यो.
" ते कई शर्त ? " रुपसुंदरीए उत्सुकताथी पूछ्युं. " हारा मधुर प्रेमनो म्हने एकवार पण स्वाद मळे तेज. "
" हं ! आवा अभद्र शब्द फरीथी म्हारी पास बोलीश पण नहीं. त्हारा जेवा नीच माणसने हवे पछी म्हारा दर्शन पण नहीं थाय ते खूब ध्यानमा राखने !"
“रुपसुंदरी ! आवी कठोर बनीश नहीं !" हेना हृदयना प्रेमनी नहीं, पण दयानी भावना जागृत करवाने पण पोतानो इष्ट हेतु पार पडे छे के नहीं ते जोवाना उद्देशे ते गळगळो थई बोल्यो. “ हारा सिवाय म्हारी शी स्थिति थई छ हेनी कल्पना पण हने नहीं होय, परन्तु हुं खचित कहुं छु के आ बे दिवसमां जमण अने निद्रानी पण म्हने खबर नथी, भने हजु पण तुं पोतानी हठ जो आवीज राखीश तो एक तरुणनी हत्यानुं पाप निःसंशय त्हारा उपर बेसशे. त्हें शील
Page #249
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
AnnnnAmAA
roamand
व्रत लीधुं छे तो भले ग्रहण कर, हेनी आडे आववानी म्हारी बिल्कुल इच्छा नथी, पण फक्त एकज वखत म्हारी इच्छा-" हेना आ लंपटपणा माटे रुपसुंदरीने वधारेज तिरस्कार थवाथी ते रहेनुं बोलवू पण पुरुं न थवा देतां वचमांज बोली:
"देवदत्त, रहने जे कहेवानुं हतुं ते में पहेलाथीज स्पष्ट रीते कही दीधेलं होवाथी तुं फरी पोताना तेज नफ्फटपणानी बडबड चलावी रह्यो छे, तेने शु कहीए ! रहने हवे म्हारे छेवट- एकज कहे, एज छे के, तुं फरीथी एक अक्षर पण न बोलतां अहींथी चालतो था."
"ओ भूमि उपरनी अप्सरा आ दीन दासने आवी रीते दूर करीश नहीं" खुशामतना मात्र थोडा शब्दोथी तेणीना उपर असर थाय छे के नहीं ते जोवा माटे बोल्यो. "रुपसुंदरी! रुपसुंदरी ! ! हारा सौंदर्यथी रतिने पण लजावनारी सुस्वरुपी रूपसुंदरी ! अगाउीज वांकी बनेली हारी भमरीओ हजु पण वधारे वांकी करीश नहीं : अने अष्टमीना चंद्र जेवा हारा मनोहर ललाटपर विशोभित हवे वधारे पसरावीश नहीं ! खचीत नील कमळनुं सौंदर्य हरण करनारा हारा आ रमणीय नेत्रने आ हृदयभेदक करनारा तीव्रतर कटाक्ष अने कमळगर्भ जेवा नाजुक देहने आ प्रस्तरतुल्य निष्ठुर हृदय बिल्कुल शोभतुं नथी ! तेज प्रमाणे निरंतर अमृतरस वहेवडावनार हारा ओष्ठ ते हारी कालकूटस्वरुप वाणीथी
Page #250
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
बहार आववा देवाथी केवा नाखुश छे ते तरफ थोडं पण लक्ष आप. सुंदरी, अन्नछत्र राखनार दातार, काळे करी कृपण किंवा दरिद्री बने, तोपण हेनी वर्तणुक माखीओने पण उडवा न देवी एटले सुधी जाय, ए तो अशक्यज छे. हे म्हारा हृदयनिवासीनी देवी ! हुं रहने, पोतानुं सर्वस्व अर्पण करुं छं. आज मुधी कोई पण भक्ते पोताना आराधक देवताने शणगारेला नहीं होय, एवा प्रकारना सुवर्ण रत्नालंकारेज हुं हने शणगारीश, एटलुंज नहीं पण हारी प्रसन्नता माटे हुं पोताना प्राणनी बळी पण आपीश !" कोण जाणे हेर्नु आ बोलवू क्यां सुधी चालत, परंतु रुपसुंदरीने तो ते एकदम असह्य थवाथी ते मोटा गुस्साना आवेशमां आवी जई रहेने कहेवा लागी:
देवदत्त ! अहींथी चालतो था! एक क्षण पण म्हारी समक्ष उभो रहीश नहीं ! नीच, हारा लंपटपणाथी, खुशामतथी, द्रव्यथी के दरदागीनानी लालचथी अगर पाजीपणार्थी हुं फरीन ते दुर्मार्गमां पडीश एम शुं रहने लागे छे ? हवे आ रुपसुंदरीने दुनियानी सर्व संपत्ति पोताना पातिव्रत्यरुपी हीरा आगळ काच प्रमाणे देखाय छे ! अने पातिव्रत्यनो हीरो हरण करवा एटले जगतना बधा हीरा-माणेकना ढग, जो कोईपण हेनी आगळ करे, तोपण व्हेने लात मारी फेंकी दईश!"
आ वखते रुपसुंदरी पोताना विचारमा एटली तन्मय बनी हती के, पोतानी समक्ष खरेखर कोईए रत्ननो ढगलो कर्यो छ एम तेणीने लाग्युं; 'लात मारी फेंकी दईश' ए वाक्य उच्चारती क्लते स्वरेज जोरथी हाथ पसार्यों ! पण ते कोईपण
Page #251
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी,
३७
रत्नना ढगलाने न लागतां, दुर्गुणरुपी कोलसानी राशीने - देवदत्तनेज मात्र लाग्यो ! पोताना बोलवा पछी तेणीए व्हेने जे उपमा आपीहती तेने अनुसरी अभिनय करवोज जरुर समजायाथी ते तेणी समक्ष टेकीने बेठो हतो ते हजु सुधी तेवोज हतो ! परंतु तेणीनो हाथ लागतांज ते एकदम खळभळी उठयो अने गुस्साना आवेशमां उभो थई वोल्यो:
" अरे ! हलकट स्त्री !! स्हारी आटलो बखत आजीजी करवा छतां रहने दया न आवी ? म्हारा घरबारनुं सत्यानाश करावनार अने सर्वस्व उपर पाणी फेरवावी, छेवटे म्हारी आवी निर्भत्सना करे छे ? अरेरे! स्त्रीओनी जात खरेखर महा दुष्ट ! महा अधम ! महा पाजी ! महा बेईमान - !
""
((
चुप ! नीच पुरुष ! " रुपसुंदरी अतिशय क्रोधीष्टपणे चचमां बोली - "म्हारा जेवी एकाद पापी स्त्रीना वर्तनथी सर्व ते सर्व स्त्रीजाति उपर आवो निंद्य दोषारोप करीश नहीं ! म्हारा जेवी जे पातकी स्त्रीओ छे, तेमनी तरफदारी करवानी म्हारी इच्छा नथी, तथापि रहने हुं खात्रीपूर्वक कहुं हुं के, तेओ पैकी प्रत्येक स्त्रीना पापवृत्तिना मूळमां कोई पण पुरुष मालूम पडशेज ! खचित पुरुषवर्ग स्त्रीओ बाबत खरा पवित्र भाव हृदयमां धारण करशे, तो पाप ए शब्दज स्त्रीवर्गमांथी जडशे नहीं! खरेखर ते महात्माना हजारमा भागनो पण एक सद्गुणी पुरुष म्हने प्रथमथीज मळ्यो होत, तो हुं दुर्विचारना खाडामां आवी डूबी न होत ! "
Page #252
--------------------------------------------------------------------------
________________
३८
दिगंबर जैन.
NJ Awwww
"बस ! बस ! रुपसुंदरी व्हारुं आ ब्रह्मज्ञान सांभळवा माटे हुं अहीं आव्यो नथी किंवा पुरुषवर्ग पापी के स्त्रीवर्ग पापी, आ बाद माटे म्हारे कांई करवानुं नथी. आ वखते हुं व्हारा प्रेमी गांडोघेलो थयो छु, म्हने म्हारा जीवनी पण परवा नथी, एटले तुं खुशी थी जो म्हारु कहेवुं मान्य करीश, तो हुं म्हारा सामर्थ्यना जोरपर आज - पोताना इच्छित हेतु माटे: वेर लोधा सिवाय रहीश नहीं !"
"जारे मुडदाल" रुपसुंदरी आवेशथी बोली. "व्हारुं तो शुं, पण व्हारा जेवा जगत्ना एकंदर नीच पुरुषना एकत्र सामर्थ्यथी पण हवे आ रूपसुंदरी भ्रष्ट थनार नथी ! तुं म्हारा शरीरने आंगळी पण लगाव के तुरतज तुं नहीं के हुँ नहीं, एम बेपैकी कोई पण तेज क्षणे गतप्राण थयेला नजरे पडशे !" आ बोलतां तेणीनुं सर्वांग थरथर कांपतुं हतुं, तेणीनी आंखो अंगारा प्रमाणे लाल थई हती !
देवदत्त, पाजीपणामां एटलो निपुण हतो, पण तेणीनी आ घोर प्रतिज्ञा सांभळतांज व्हेनुं धैर्य डगमग्युं, व्हेना मनमां हवे अनेक विरुद्ध विचार घोळावा लाग्या, पोताना हेतुनी सिद्धि माटे प्रस्तुत परिस्थिति एकदम प्रतिकुळ छे एम देने जणावा लाग्युं ! सिवाय तेणीना पतिने पण तेज क्षणे आववानी व्हीक थती. इती ! आखरे आगळ पाछळनो पूरी रीते विचार करी, ते बहार नीकळ्यो अने मात्र " हुं म्हारो हेतु पार पाड्या सिवाय कदि -- पण रहेनार नथी " एवी धमकी तेणीने आपवा चुक्यो नहीं !
Page #253
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
तेज ओरडीनुं बारणं खखइयुं. बारणुं खखडतांज ते जागृत अने जुए छे तो पोताना पतिने समक्ष उभो थयेलो जोयो. आटलं कहेवा छतां पण सांभळ्युं नहीं अने हवे पोतानी मेळेज पाछा आववानुं केम थयुं एनुं तेणीने मोटुं आश्चर्य लाग्यं, तथापि रहेने जोतांज तेणी गाभरी थई उभी रही अने बोली :
४२
" अधवचमांज पाछा आववानुं थयुं ! केम कंई भूली गया के शुं ? निकळती वखते म्हने जे कमकमी थती हती ते निष्फळ नहोती ! "
"छे छे, भूली तो कईए गयो नथी. तुं मिथ्या : व्हीश नहीं ! "
" त्यारे पछी म्हें केटलुंए क्युं, ते सांभळ्युं नहीं अने हवे केम पाछु आववानुं थयुं ! " द्वारा माटे ! "
एटले ? "
"
कह्युं एमांज समजी ले ! व्हने आ करतां स्पष्ट शुं कहे वुं ! अरेरे! बहुज वासना ? " एटलं बोली ते खूब मोटेथी हस्यो.
(6
रहेना आ इसवाथी अने उपरनां कामवासनायुक्त वचनोथी रुपसुंदरी एकदम चमकी ! भने तेणीने कांई संशय आववा लाग्यो ! तेणीनी आ साशंकवृत्ति जोई व्हणे एकदम लेणीनो हाथ पकड्यो अनेक :
Page #254
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी .
" गांडी ! केवा विचारमां पडी छे ? चाल, स्हवार थवाने बिल्कुल वार नथी, पछी निष्कारण वखत शामाटे गुमावे छे ? "
४३
66
हवे तेणीने एम लगवा मांडयु के, आ कांई पोतानो पति नथी. आ कोईपण लुच्चो - लफंगो होवो जोईए. " तेणी पोताना मनसाथे विचार करवा लागी. " एकसरखा मुखाकृतिवाळा होय, तेथी शुं थयुं ? सरखा मुखना माणसो जगत्मां नथी शुं ! छे:! ते मात्र खात्रीथी नथी. छे: छे:! आवुं गांडपण व्हेना आखा जन्ममां पण देखायुं नहोतुं, पछी आटला अरघा कलाकना स्वभावमां आवो फरक केम पड्यो ? छे: बाई, अहीं कांई खास घोंटालो होबो जोईए !
कोई कोई वखत स्वर्गमांथी देव पण अनेक प्रकारना वेष लई कोई माणसना व्रतनी परीक्षा ले छे एम म्हें सांभळ्युं छ, त्यारे न जाणे रहेमांनोज कांई आ प्रकार होय ! ते गमे ते होय. जो आ म्हारो प्रत्यक्ष पति होय, तोपण म्हने जे अर्थे ते परकीय पुरुष होवा संबंधे संशय आवे छे ते माटे व्हेने पोताना शरीग्ने हाथ लगाडवा न देवो एज योग्य छे. पछी व्हेतर छे के ते प्रत्यक्ष पति पण होय ! आथी व्हेने गुस्सो पण आवे तो ते क्षणवार पछी दूर करतां आवडशे, परंतु जो म्हारुं चारित्र मलीन थयुं तो ते मात्र म्हने फरीथी उज्वळ करतां आवडशे नहीं. "
Page #255
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
आ विचार तेणीना मनमां आवतांज तेणीनो कांई नक्की विचार थयो अने ते साथे तेणी व्हेना. हाथने झाटको मारी ओरडीनी बहार नीकळी गई.
४४
पोतानो दाव साधवा माटे जे व्यवस्था द्युतकारे करी होय अने ते नष्ट थतां जे तेनी अवस्था थाय तेंवी स्थिति रुपसुंदरीना पतिनी थई ! ते त्यांथी न्हासेली जोई व्हेना शरीरमां भडको सलग्यो. दुःखथी, क्रोधथी अने पश्चातापथी व्हेनुं माधु फरवा लाग्युं, तथापि पोताना आ सर्व मनोविकार दबावाने ते तेणीनी पाछळ दोड्यो !
रुपसुंदरी ओरडीनी बहार नीकळतांज सासु-ससराना शयनगृहमा पेठी, एटलामां पण त्यां जई तेणीनो हाथ पकडी बहार खेंचवा लाग्यो. कदि पण नहीं अने आजे पोतानो पुत्र आटलो अमर्यादशील केम बन्यो, एनो ते वृद्ध युगलने संशय थयो ! बाकी ते पोतानो पुत्र नहीं होय एवी शंका लावा कोई कारण नहोतुं .
" बेउने कांई प्रेमकलह थयो हशे, छोकरानी जात छे ! " एवो विचार ते वृद्धोना मनमां आववाथी, तेओए रुपसुंदरीने व्हेनी साथै जवा माटे कयुं, परंतु ते उपरथी रुपसुंदरी एकदम बोली :- " सासु बा ! अहीं कई पण दगा जेवुं जाय छे. हमे सारूं कहो के माटुं कहो, परंतु आ माणसने हुंम्हारा शरीरे हाथ अडकाडवा दईश नहीं ! पछी हमे बधां मळीने म्हारो जीव लेशो, तोपण बहेतर छे !" हवे तेणीनो संशय वधारे दृढ थयो.
Page #256
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
तेणीनुं मा भाषण सांभळी ते वृद्धो निरुपाय थया. तेणीना आ बोलवामां कई खोटुं एवं कशुं लाग्युं नहीं, सिवाय ते ग्रहस्थना उद्धतपणा उपरथी तआने पण पोताना पुत्र प्रमाणेनाज तेज विषयमा संशय आववा लाग्यो हतो.
परंतु रुपसुंदरीनी भावी वर्तणुकथी तेणीना पतिनेरुपसुंदरीना मत प्रमाणे तेणीना पतिर्नु आबेहुब रुपांतर करनार ते ग्रहस्थने पगनी आग मस्तक सुधी लागी गई अने ते उपरांत हेणे एक थप्पड तुरतज तेणीना म्हों उपर लगावी ! अथी रुपसुंदरी, चक्कर खाई एकदम नीचे पड़ी गई. ते अधम नरे हवे आटलथी चुप थर्बु जोईतुं हतुं, परंतु हेनो भडकेलो कामाग्नि तेवी रीते क्याथी करवा दे ? ते तेणीने पोताना शयनगृह तरफ खेंचवा लाग्यो. आथी सासु-ससराथी जोई रहेवायुं नहीं, तेओए ताबडतोब पाछळ जई रहेने तेवी रीते खेंची न जवा विषे ठपको आप्यो. आ वखते ते तरुणने तेमना विषे एटलो क्रोध चढ्यो के तेमनी पण ठीकज खबर लेवी एम हेने 'लाग्युं, परंतु एम करवं ते पितृवात्सल्य पुत्रने शोभशे नहीं एम शाणपणनो विचार हेना मनमा आववाथी, तेमनी साथे मीठा शब्दोमां बोली पोतानुं कार्य सिद्ध करवानो प्रया चलाव्यो.
मा युक्तिथी ते विजयी थाय एटलामां आवेहुब तेना जेवोज अने हेना जेटलीज वयनो बीजो एक तरुण त्यां
Page #257
--------------------------------------------------------------------------
________________
४६
दिगंबर जैन.
आवी दाखल थयो ! आथी आ पहेला लागी हेनुं यथार्थ चित्र आलेख देणे पोताना मनोविकार खबरदारी राखी इती.
तरुणने केटली व्हीक अशक्य छे, तोपण बहार देखाई न आवे, तेवी
पछी आवेलो तरुण पण क्रोधथी लाल लाल थई गयो हतो; अंदर आवतांज रुपसुंदरीनी बांह्य पकडेला ते तरुणने 'मारी स्त्रीनो हाथ पकडनार तुं कोण ? ' एम कही लेने एक जोरथी धक्को मार्यो; ते साथे 'म्हारा घरमा पेसी म्हारी स्त्रीने पोतानी स्त्री कहेनार अने म्हने धक्को मारनार तुं कोण ?' एम कही ते पहेला तरुणे आ पछीथी आवेला तरुणने जोरी को मार्यो ।
ते बन्नेनी आ प्रमाणे होंसातुंसी चाले छे अने बिचारा माबापना जीवने तो कई कई थवा लाग्युं. तेओने पोतानो खरो पुत्र कयो ते समजातुं नहीं; हेमनी लढालढथी रुपसुंदरी पण शुद्धिमां आवी, परंतु तेणीनी पण पोताना सासु-ससरा प्रमाणेज स्थिति थइ. पोतानो पति कोण ते तेणी पण ओळखी शकी नहीं; मात्र पोतानो संशय खरो ठर्यो अने पोते एक पूरा बदमाशना कारस्थानमांथी बची ते बद्दल तेणीनुं शांत्वन थयुं, परंतु तेणीनुं आ समाधान घणो वखत टक्युं नहीं, कारणके तेणी उपरनां संकटो हजु नष्ट थयां नहोतां, एटलुंज नहीं परंतु तेनुं भयंकर स्वरुप हजु प्रकट थनार छे तेमांथी पोते अने पोतानो पति निर्दोष रीते केम छूटे एज विचार तेणीनुं देहभान भूलाववाने पुरतो हतो !
Page #258
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
मकरण ५ मुं.jar
सत्य माटे शरणुं अने अभयकुमारनो न्याय.
३
SARDHA
बन्नेनो आ प्रमाणे घणोज वखत झगडो चाल्यो, परंतु ते पैकी कोईपण हार्यानुं चिन्ह जणायुं नहीं, किंवा ते पैकी कोईपण
पोते लबाड छे एम कबुल करे नहीं. आधी ते वृद्ध माबापने वधारे चिंता थवा लागी. आ कारस्थानमां पोते पोताना खरा पुत्रने केवी रीते ओळखी काढवो ते मुश्केल थई पडवाथी ते बिचारांओ मोटेथी रडवा लाग्या ! रूपसुंदरीनी पण तेज स्थिति हती.
.. आ वखते बराबर दिवस उग्यो होवाथी तेओना रडवाककळवाथी आडोशीपाडोशीनी तथा बीजा लोकोनी घणीज ठठ्ठ नामी हती ! परंतु ते तरुणोने बोलवानुं कारण अने उभयनो चहेरो, अवाज, उमर अने पोशाखना सरखापणाथो तेमनी अक्कल पण गुम थई गई ! माबाप के स्त्री, ज्यां पोतानो पति कोण ते ओळखी शके नहीं त्यां इतर लोकनी तो वातज शं?
लोकोए ते बन्नेने अनेक प्रकारना प्रश्न पूछया, परंतु ते बन्नेए रुपसुंदरी उपर पोतानो सरखोज हक्क तेटलाज जोरथी बताववा लाग्या अने बन्ने पण एक बीजाने चोर कहेवा लाग्या.
Page #259
--------------------------------------------------------------------------
________________
४८
दिगंबर जैन. 'पहेका आवेलो' भने 'पछी आवेलो' तेओने जोवाने ए एक भेद साधनरुप हतो, पण बन्नेमां मारामारी अने धक्का बाजीथी ते पण नष्ट थयुं हतुं.
आखरे भेगा थयला टोळाथी रुापणीनो खरो पति कोण छे ते ओळखी काढवाने पण काइ सहाय थयुं नहीं, परंतु उल्टुं तेणीना संबंधे कुत्सित थवा लागी. जेवी रीते काग पक्षी विष्टा माटे तलपी रहे तेवीज रीते समाज बीजाना दोषो माटे हमेशां टांपी बेठेला होय छे, एकाद हमने जडी आवे एटले हेने पोते एकदम कृतार्थ थया जेवू लागतुं, तेमांथी ते विष्टानो संबंध स्त्रीओने हशे, तो हेना आदनो पारावारज नथी. रुपसुंदरीए शीलवत लीधा पछी तेणी ते गामनी कुत्सित मंडळीनी बेसुमार टीकाने पात्र थई हती. तेमने तेणीनुं ते पछीनुं शुद्ध वर्तन मात्र ढोंग लागतो हतो अने वळी हेमां आ भांजगड उपस्थित थवाथी सारं फाव्युं. तेणीना आ विषये घणीज कुत्सित टीका कराववा शरु कयु. "पोताना शीलवतनो बगाड न थाय एटले पतिनी समय परत्वे घणीज परीक्षा करवाने रुपसुंदरीज हती." ए एकज वाक्य ते टोकाने पुरतुं हतुं. ___भूलेला मनुष्यने सुधारवानुं तो एक बाजुए रघु, परंतु ते पोते थई सुघरवा प्रयत्न करे तोपण हेनी पहेली भूल पुनः पुनः हेना समक्ष खडी करी समाज, व्हेने नाहिंमतवान्,
Page #260
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
परंतु जे वात एकने दुःखप्रद थई तेज बीजाने अत्यंत आनंदकारक दीसवा लागी आ रीतथी रहेने एटलो हर्ष थयो के, व्हेना मनमां ' हवे रुपसुंदरी म्हारी, हवे रुपसुंदरी म्हारी ' एम बोलता बोलतां नाचवा लाग्यो.
५२
रहेनुं प्रत्यक्ष नृत्य जो के दरबारना माणसाने देखायुं नहीं परंतु व्हेना उपरना विजय दर्शक उद्गार सर्वेना सांभळवामां आव्या.
खरो प्रकार शुं छे ते आ प्रमाणे बहार पड्यो. वास्तविक रीते जोईए तो आज वखते आ मामलानो निकाल करवाने अभयकुमारने बिल्कुल हरकत नहोती, कारणके ते प्रमाणेज दरबारमां इतर चाणाक्ष लोकोने पण रुपसुंदरीनो खरो पति कोण छे ते हवे स्पष्ट समजातुं हतुं, परंतु पोताना न्यायमांथी सत्यनो प्रकाश तद्दन मूढ माणसना हृदय पर पडे, एवीज अभयकुमारनी हमेशनी न्याय करवानी पद्धति होवाथी आ. वखते पण तेमणे विलंब कर्यो.
आ प्रमाणे थोडो वखत गयो नहीं एटलामां तेज ओरडीमांथी बाकाना रस्ते ते बे पैकी एक जण एकदम बहार आव्यो !
आ विलक्षण प्रकार जोतांज सघळी सभा क्षणभर आश्चर्यमा चक्क थई गई, पण ते साथेज रुपसुंदरीनो खरो पति कोण अने कई अलौकिक सामर्थ्यथी व्हेनुं आबेहुब रुप लेनार हरामखोर कोण ? ते त्यां भेगा थयलां मनुष्योना लक्षमां आववाने विलंब थयो नहीं.
Page #261
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
VAAAAAAnan
प्रकरण ६ ई.)
सत्य हकिकत जणाई आवी.
-
muti+
।
Hinin
-
का
---
---
-
तरुण बहार आवतांज अभयकुमारे ' आ हरामखोरने पकडी राखो' एवी एकदम गर्जना करी, अने तेज वखते हेने चतुर्भूज
करवामां आव्यो. पछी अभयकुमार हेनी पासे जई अत्यंत शांतपणे बोल्याः
-
" तरुण ग्रहस्थ : हारे हजु पण जो म्हारी पासेथी दयानी अपेक्षा करवानी होय तो पोतार्नु खलं स्वरुप प्रकट करी खरी हकिकत शुं छे ते कई."
, हवे आडाअवळां व्हानां काढवामां फायदो नथी एवं ते तरुणने म्हमजायु. पोते संपादन करेला अलौकिक सामर्थ्य साथे खरी अक्कल थोडी पण राखी होत तो ओरडीमाथी हार नीकळवा, आवा प्रकारे मूर्खपणुं कर्यु न होत अने त्यारेज रुपसुंदरीनी प्राप्तिनी काईपण आशा राखी शकात, परंतु हवे तेनो शुं उपयोग ? ते करतां तेमने सघळी खरी हकीकत कही तेमनी दयानीज अपेक्षा करवी तेज उत्तम छे.
Page #262
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
एम विचार करी, देणे पोताना म्होंमांथी एक गुटिका (गोळी) काढी अभयकुमार समक्ष मुकी, पण ते साधे जे विलक्षण चमत्कार बनी गयो तेथी सर्व सभासद आश्चर्यना समुद्रमां डूबवा लाग्या ! ते तरुणनुं एकदम रुपांतर थई सर्व नगरवासीओनो परिचित ' देवदत्त ' बन्यो !
५४
वाचक ! आ तरुणनुं मूळ रुप आज ! अने आ बीजो लीजो कोई नहीं, परन्तु त्रीजा प्रकरणमा रुपसुंदरीने धमकी आपी निराश थयेलो अत्यंत परिचयवाळो ते देवदत्तज. एणे आवी अलौकिक करामत क्यां अने केवीरीते संपादन करी ते आगळ म्हमजाशे.
सर्व सभा शांत थया पछी तेणे पोतानी हकिकत कहेवानो आरंभ कर्यो. प्रथम रुपसुंदरीनो अन पोतानो अचानक मेळाप केवी रीते थयो अने ते पछी कबुल कर्या प्रमाणे तेणी पोतानी पासे न आववाथी, तेणीना घेर जई, तेणीनुं मन पोता तरफ वाळवा प्रयत्न कर्यो, पण ते निष्फळ गयो ते सर्व हकिकत कही आगळ बोल्यो:
:
" तेणीए आवा प्रकारे म्हारुं मनोभंग कर्या पछी पण म्हने तेणीनी प्राप्तिनुं गांडपण लाग्यं हतुं. म्हें घणा प्रयत्न कर्या, पुष्कळ कुटणीओने तेणीनुं मन म्हारा तरफ वाळवा माटे रोकवामां आवी पण तेनो कई उपयोग थयो नहीं ! मात्र ते नीच स्त्रीओ म्हारा पैसा पडाव्या ! आखरे जारणमारणादि
Page #263
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
५५
विद्या संपादन करी रुपिणीने ठेकाणे लाववी किंवा कोई वशीकरण मंत्र साध्य करी, तेणीने पोतानी बनाववी एवो म्हें । निश्चय कर्यो ! परंतु आ काममां पण म्हारी निराशाज थई ! लफंगा अने लुच्चा गोसांईओए मीठी मीठी थाप मारी म्हने घणो नचाव्यो अने घरबार बेची जे पैसा एकठा कर्या हता तेमांना धणाज खरची नांख्या ! तथापि आटलं थवा छतां पण रुपसुंदरीने वश करी लेवानो म्हारो नाद - विचार बिल्कुल ओछो थयो नहीं. आ कामी शरीरने शारीरिक त्रास पण घणोज सोसवो पड्यो ! आवा प्रकारनी विद्या जाणनार मनुष्य अमुक ठेकाणे रहे छे एम म्हने रहमजाय के टाढ तडको न जोतां त्या जतोज ! पछीथी गमे ते थाओ !!
"
" ठीक, मांत्रिकोने गामोगाम शोधता फरवानो एटलोज त्रास म्हने भोगववो पडयो एम नहीं, पण ए विद्या साध्य करवा माटे जुदाजुदा मांत्रिको जे जूदीजूदी अगर एकज जातनी साधना करवाने म्हने कहेता ते करतां छतां पण फक्त कला त्रास करतां पण घणोज भयंकर त्रास सोसवो पडयो !" कोई नदीमा गळा जेटला पाणीमां बेसी मंत्र साधन करवा कहेतुं, त्यारे कोई स्मशानमां नग्नपणे उभा रही साधन करवा फरमावतुं ! कोईना साधनमां झाडे उंधा मस्तके टंगावानी जरुर पडती, त्यारे कोई मकीन पदार्थ खावा कहंतुं ! ग्रहण, अमावास्या अने शनिवार एटले आ साधवानो शुभ दिवस अने उत्कृष्ट मुहूर्त एटले रात्रिना बारनुज ठरेलं होय ! "
66
J
Page #264
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
" म्हें ए सर्व दिवस अने मुहूर्त साचव्यां, परंतु तेनो कई फायदो नहीं, मात्र फजेती अने बेहाल थयो. "
५६
" ओ विद्या साधवा माटे केटलीक वखत रात्रे फरतां फरतां, लोकोए चोर समजीने घणो मार पण मार्यो अने ते म्हारे मुंगे होंढे सहन करवो पडयो, अने नदीमां गळा जेटला पाणीमां शोध करतां करतां केटलीक वखत तळीए पण जई बेसतो. एक वखत नदीमां उभा रही मंत्रोच्चार करवा म्हों उघाडतो के तरतज तेमां पाणी भराई जई सदाने माटे बंध थवानो वखत आवतो. आ सिवाय कलाकनाकलाक आवा प्रकारे ठंडा पाणीमां गाळवानो महिना सुधी बखत आवतो ते जुदाज ! "
66
एक वखत एक साधन माटे एक झाडे टंगाता, तेज झाड म्हारा शरीर उपर घसी आव्युं, परन्तु पाछळथी रहमजायुं के हुं ज्येनापर टंगातो हतो ते झाड तद्दन कोमळ छे. "
" तेमज एक वखत स्मशानमां म्हारा उपर जे प्रसंग आव्यो हतो ते घणोज भयंकर हतो, तेनुं स्मरण थतां हजु पण कंपारी छुटे छे. अमावास्यानी रात्रि हती, ऊँधा सूई मंत्र साधन करवानुं हतुं अने ते पण मनमां; गमे ते थाय तोपण म्होंमांथी एक शब्द सुद्धां काढवो नहीं एवो मारा गुरुनो हुकम हंतो. आ प्रमाणे म्हें साधनना कामनो आरंभ कर्यो अने थोडो वखत थयो नहीं एटलामां गामना लोको एक प्रेतने बाळवा
Page #265
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी .
५७
माटे त्यां लई आव्या. अंधाराने लीघे प्रथम तो हुं तेमनी नजरे पड्यो नहीं ! पण ते मोए सळगावेला अमिनो प्रकाश ज्यारे चारेतरफ प्रसरी गयो त्यारे तेओनी दृष्टि म्हारा उपर पडी, परन्तु म्हारी ते नग्न अथवा भेसुरमूर्ति जोतांज तेओमांना केटलाक बहुज व्हीकण माणसो, म्हने पिशाच समजी बूम पाडतां पाडतां दूर नाठा; जेओ अर्धा किण हतां तेओ स्थंभ माफक त्यांना त्यांज चोंटी गया अने केटलाक हिंमतवान मनुष्य खरी हकिकत शुं छे ते समजवा म्हारी पासे आव्या. '
प्रथम तेओए म्हने हांक मारी, पण हुं तेओने जवाब आपवाने थोडो सुतो हतो ? पछी तेओए म्हने खूब जोरथी इलाव्यो परन्तु बिल्कुल हाल्योज नहीं. छेवटे हुं खरेखरो मृत्यु पामेलो छु के जीवतो छु ते जोवामाटे मने एक मोटो चीपीओ मार्यो, परंतु ' गमे ते थाय तोपण एक शब्द पण उच्चारवो नहीं ' ए अमारा गुरुजीनो हुकम म्हें अक्षरसः पाळ्यो ! हवे ते अने एम पाकी खात्री थई के आ प्रेतमुडदुं छे. तेओ ' राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठति स बांधवः' एवा विचारना अत्यंत धार्मिक अने परोपकारी होवाथी म्हारा निवासी अनाथ प्रेतने अग्नि संस्कार आपको, ए तेओने पवित्र कर्तव्य समजायुं, तथापि नवी चीता रचवानी कडाकूटमां तेलो पड्या नहीं, कारण तेनी सामग्री तैयार न होती अने ते लाववा माटे घणो वखत जाय तेम हतुं, आथी ए त्रासमां न पडतां सळगावेली चितामांज आ बीजीने ( मने ) पण आहूति आपवानुं ठराव्युं. "
Page #266
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
-..
.
" आ वखते म्हें विचार कर्यों के, शुं गुरुनी आज्ञा तोडवी ? परंतु बीजीज पळे एम थई आव्यु के, साधन माटेनो आज वखत केम न होय ? माटे गमे ते थाय तोपण बोलवू के हालवं नहीं. आखरे चार-पांच जुवान माणसो म्हारी पासे
व्या अने म्हने उंचकी ते सळगती चीतामां पधरावी दधिो. ज्यारे चीता उपर म्हने मूकवामां आव्यो अने तेमांना अंगारानी झाळ म्हारा शरीरने लागवा मांडतांज सिद्धि परत्वे म्हारो विचार अने गुरुनी आज्ञा न तोडवानो निश्चय एकज क्षणमां नाश थयो ! हुं मोटा शंखध्वनिथी 'मरी गयो ! मरी गयो !! बचावो, व्हार काढो' एम कहेता बहार कूदी पडयो."
__ " आ विलक्षण प्रकार जोतांज मात्र चीता पासे आवी उभेला होकण मनुष्यो " अरे ! भूत रे भूत ! खरेखर भूत !" एम कही-दोडधाम करी मूकी दूर नाठा."
" आ वखते ज्हेने अनाथ प्रेत समजी अमिसंस्कार कयों ते खरेखलं प्रेत नहीं, पण कोई महा बदमाश साधक होवो जोईए, एम ते परोपकारी माणसोना लक्षमा आववाने वार थई नहीं. म्हारा आ पाजीपणाथी चीता ढसळी पडी, नेथी मूळ प्रेतना दहनमां पण धक्को पहोंच्यो. आ जोतांज तेओने खूब गुस्सो चढ्यो अने ते गुस्सामा चीतानी ज्वाळाथी प्रथम तो हुँ · अधमूवो' थई गयो हतो ते तरफ लक्ष न आपतां म्हने यथेच्छ स्वाद चखाड्यो !" ___ भा हकिकत बनी गया पछी मात्र जारण, मारण, वशीकरण वगेरे बाबतमां मारी पूर्ण निराशा थई अने मंत्रसाधको
Page #267
--------------------------------------------------------------------------
________________
hravan..
रुपसुंदरी. उपर पण तिरस्कार छूट्यो, तथापि रुपसुंदरीनी बावतमां म्हारी घेलछा बिल्कुल कमी थई नहीं ! तेणीनी प्राप्ति केवी रीते करवी तेनी मन सुझ पड़े नहीं ! आवी स्थितिमा हुँ एक सरखो जंगले जंगले भटकतो हतो. एक दिवसे म्हारा सुदैवे पर्वतनी गुफामां एक महात्मा मळ्या. ते वखते तेमनी: सेवा करी रहे वानो निश्चय कर्यो. तेमनी सेवाथी थनार पुण्य प्राप्तिथी पण रुपसुंदरीनी प्राप्ति थशे एम म्हने लागवा मांडयुं. पछी हुं ते महात्मानी सेवा करतो तेमनी पासे घणाज दिवस रह्या, परंतु म्हारो ते नीच हेतु तेमने कहेवानी कदिपण म्हारी हिंमत थई नहीं."
आवी स्थितिमा कर्मसंयोगे एक दिवस हुँ जागृत थई नोवा लाग्यो तो ते महात्मा-सिद्धपुरुष पोतानी तृणशय्या पर नथी ! तेओ क्यां गया, ते जाणवा सारु नीरखीनीरखीने जोवा लाग्यो, तो गुफानी छेवटनी टोच पर तेमनी मूर्ति दृश्यमान थई ! त्यां तेओ शु करे छे ते हुँ सुतांसुतांज जोवा लाग्यो. एक बखोलमाथी कोई वस्तु लई, ते तेमणे पोताना म्होंमां नाखता म्हने देखायु, पण ते साथे चमत्कार शुं थयो ? ते महात्मानुं एकदम रुपांतर थई, अत्यंत कुरुप व कुष्टरोगी एवो एक भीखारी बन्यो. आ प्रकार जोई म्हारा आश्चर्यनो पार रह्यो नहीं. पछी तेओ त्यांथी नीकळी गया, पण क्यां गया अने शुं कर्यु ते म्हने बिल्कूल हमजायु नहीं ! अगरते समजवानी म्हें दरकार पण राखी नहीं ! पछी बीजा दिवसे
Page #268
--------------------------------------------------------------------------
________________
६०
दिगंबर जैन.
तेज वखते तेओ फरीथी त्यां आव्या अने म्होंमानी ते वस्तु पूर्वस्थळे मुकतांज तेओ पूर्वस्वरुपमा आवी गया ! मा बनाव पण म्हें सुतां सुतांज जोयो, तेथी ते साधुना लक्षमां आव्यु नहीं त्यार पछी पण ते महात्माए ते वस्तुथी पोतानुं रुपांतर करेलु म्हें जोयुं, त्यारे ते वस्तुमांज ते अलौकिक सामर्थ्य होवू जोईए एवी म्हारी खात्री थई. थोडा दिवस बाद एक दिवस ते महात्मा बहार गयेला होवाथी ते वस्तु शुं छे ते जोवा गुफानी टोचे ज्यां ते मुकेली हती त्यांथी ते काढी जोई तो ते एक गुटिका जणाई. ( आपनी समक्ष मुकेली तेज गुटिका छे.) ते साथे तेनुं अद्भूत सामर्थ्य जोवानी इच्छाथी रुपसुंदरीना पति प्रमाणे म्हारुं रूपांतर थाओ' एवी भावना धरी में ते म्होंमां मूकी तो आश्चर्यनी शुं वात कहेवी ? हुं तदन ते प्रमाणेज बनी गयो. आ वखते म्हने जे आनंद थयो ते अवर्णनीय हतो. म्हने प्रत्यक्ष वर्गना किल्ला हाथ आव्या होय, ते प्रमाणे लागतुं. पछी हुं आगळ पाछळनो विचार न करता त्यांथी एकदम न्हासी छूटयो. ते महात्मा भावी म्हने पकडशे के शुं ? एवी धास्ती लागती हती पण सुदैवे तेवू कंई बन्युं नहीं ! पछी केटलाक दिवसे अहीं आवी पहोंच्यो. अहीं आव्या पछी हं आखो दिवस जंगलमां रही रात्रिए गाममा फरतो हतो. त्यारबाद गई काले राते लाग जोई हुं रुपसुंदरीना घर पासे जई, मरघा प्रमाणे बोल्यो. ते साथेज मारी धारणा मुजब बनी आव्युं अर्थात् रुपसुंदरीनो
Page #269
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन.
करी नहोती, नहितो ते वखते बळात्कारे पण हुं पोतानो नीच हेतु सिद्ध करवामां माथुपार्छ जोत नहीं. मात्र ते वखते तेणीनी सद्गुणनिष्ठा अने शीलप्रेम केटलां जागृत छे एज म्हारा अनुभवमां आव्यु. "
" तथापि आटली खटपट अने जन्मजन्मतारे पण जे साधन मळवू दुर्लभ छे, ते प्राप्त थयां छतां पण निष्फळ थयु ए जोई, म्हने ते वखते केटलं भयंकर दुःख थयु हशे एनी मात्र कल्पनाज करो ! हुं दुःखथी अने पश्चातापथी मात्र गांडोघेलो थवानी तैयारीमां आव्यो हतो तथापि प्रसंग विचारी तेणीने फरीथी पोताना सपाटामां लाववी एम धारी तेणीनी पाछळज दोड्यो, परंतु तेणी पोताना सासुससराना आश्रयमां जई बेठी. म्हने तेणीना मननुं समाधान करी, पाछी ओरडीमां लाववी ए घणुंज विकट स्हमजायु, तथापि आखरे हुं तेमां फत्तेहमंद थयो अने ते प्रमाणे हवे तेणीनी संमतिथी हुं लई जाउं तेटलामांज तेणीनो पति त्यां भावी दाखल थयो. आ वखते म्हारी जे मश्करी थई, तेनुं यथार्थ स्वरुप स्मनाव_ अशक्य छे ! तेज वखते रुपसुंदरी बाबत म्हारी निराशा थई, परंतु लोधेला वेषने पूर्णपणे छेवट सुधी जाळवी राखवो, एवो अविचार थवाथी हुँ तेमनाथी वादविवाद करतोज रहो."
तेणीनो पति भाषी खरी वखते त्यां केम भाव्यो ते बद्दल म्हने प्रथम मोटुं आश्चर्य लाग्युं, पण रुपसुंदरीनो संशय
Page #270
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी. खरो छे के खोटो छे ते जोवा माटे तेणीना ससराए खेतरमां पोताना पुत्रनी शोध माटे नोकर मोकल्यो हतो तेथी ते एकदम त्यां आव्यो एम म्हने पछी थी स्हमजायु."
"ए पछीनी सर्व हकिकत आपने मालमज छे! म्हारी खरी हकिकत शुं ते आज ! हवे आप म्हने बचावो या मारो ! बाकी म्हने म्हारा नीच कर्मनो हवे अत्यंत पश्चाताप थाय छे अने रहेलं आयुष्य कोईपण निर्जन प्रदेशमा इश्वरभक्तिमां निर्गमवानो म्हें निश्चय कर्यो छे. आप अत्यंत दयाळू छो, म्हागे जो के भयंकर गुन्हो छ तोपण तेने योग्य शासन मळी चुक्युं छे एम समजी म्हारा उपर क्षमा करशो एवी आशा छे." -
- 9 प्रकरण ७ मुं.jcks -
- > देवदत्तने क्षमा अने सत्यनो जय.
वदत्तनी हकिकत सांभळी सर्वे मनुष्यो आश्चYoर्यमां गरकाव थई गया ! पछी अभयकुमार के लोकने उद्देशीने कहेवा लाग्या
___“ सभ्य गृहस्थो ! आ मामलानो निकाल हवे थया छतां गुन्हेगारनी इत्थंभूत हकिकत पण आपणे हेनाज मोदेथी
Page #271
--------------------------------------------------------------------------
________________
६४
दिगंबर जैन.
सांभळी छे. आ बाबतनुं मूळ कंईपण अलौकिक चमत्कार होवो जोईए एम प्रथमथीज म्हारा लक्षमां आव्युं हतुं, परंतु ते बहार केवी रीते काढवुं तेज अशक्य हतुं, छतां तरतज हेनुं यथार्थ स्वरुप बहार पाडवानी आ सफळ थयेली युक्ति महारा मगजमां आवी ! साधारण रीते व्यवहारमां आपणने अनुभव छे के, चमत्कार पाछळ लागेला मनुष्यने बिल्कुल अक्कल होती नथी, किंबहुना, जेने कोडीनी पण अक्कल न होय एवाज लोक चमत्कारप्राप्ति पाछळ लागेला होय छे, अने तेज अनुभव आपणने अहिंयाज मळ्यो । आ तरुण गृहस्थने थोडी पण अक्कल होत तो, ते बंध करेली ओरडीमांथी बहार आववानुं आवं मूर्खपणं न करत, अने तेम थयुं होत तो आपणुं न्यायनुं काम आटलं सुलभ थयुं न होत, तथापि गमे ते थाय तोपण असत्य कई छेवट सुधी टकी शकत नहीं ! ते कदि पण बहार पडतज ! हशे हवे आ ग्रहस्थने रहेना कृतकर्मनो पश्चाताप थयो छे अने निर्जन प्रदेशमां रही जिनेंद्रसेवा करवानो व्हेणे पोतानो निश्चय आपणने जणाव्यो छे जेथी म्हने लागे छे के, व्हेने क्षमा करवी एज उचित थशे, सिवाय व्हेणे पोताना आयुष्यनो जे आगळनो ध्येय ठरावलो छे ते पण एक प्रकारनी शिक्षा प्रमाणेज छे ! " पछी ते देवदत्त तरफ जोई बोल्या:
,
-
66
“ तरुण ग्रहस्थ !
हने पोताना कृतकर्मनो थयेलोपश्चाताप जोई हुं रहने त्हारा अपराधनी क्षमा करूं हूं. मात्र
Page #272
--------------------------------------------------------------------------
________________
रुपसुंदरी.
६५
हारे पोतानो जाहेर करेलो निश्चय अमलमां मुकवा माटे आज क्षणे अहींथी चालता थवुं जोईए. फरीथी तुं कोईपण जग्याए लोकवस्तीमां अटक्यो किंवा व्हारो पश्चाताप खोटो छे एम अमने जणाई आवे, तो हने उनी कल्पना पण थशे नहीं, एवी भयंकर शिक्षा व्हारे भोगववी पडशे ! "
अभयकुमारनुं आ भाषण सांभळतांज देवदत्तने घणुं लागी अव्युं अने तेवज स्थितिमा हेमना पगपर मस्तक मुक्की, एक सरखो अश्रुवर्षाव करवा लाग्यो. हमेशना माटे लेना मनपर एटलुं विलक्षण परिणाम धनुं के, व्हेने ते न्यायाधीश न लागतां साक्षात् ईश्वरज भासवा लाग्या.
पछी पोतानुं मस्तक उठावी लई रुपसुंदरी तरफ वळ्यो अने तेणीना पगपर मस्तक मुकी बोल्यो:-" भगिनी ! आ पतीत बंधु त्हारी साथ जे नीचपणाथी वर्तन कयुँ, ते बदल अतःकरणपूर्वक त्हारी क्षमा मांगे छे ! त्यारे ते सर्व अपराध सिरी जई आ दयासागर न्यायमूर्तिप्रमाणे तुं पण क्षमा कर. व्हेन ! आ अधमने पोताना कृत्यकर्मनो पश्चाताप थवामां, म्हारा सर्व नीच मनोविकार शांत बनवामां किंबहुना म्हारु सर्वस्व परिवर्तन थवामां त्हारोज अचळ सद्गुणप्रेम कारणभूत थयो, माटे हुं जन्मजन्मांतरे पण व्हारोज ऋणी रहीश ! " आ वखते ज्छेनी आंखमांथी अश्रुबिंदु नकिळ्या नहीं होय, एवा मनुष्य त्यां भाग्येज हशे !
रुपसुंदरीए ने अंतःकरणपूर्वक क्षमा करतांज ते त्यांथी नोकळी पडयो.
Page #273
--------------------------------------------------------------------------
________________
दिगंबर जैन,
त्यारबाद अभयकुपारे रुपसुंदरीना पतिनो हाथ तेणीना हाथमां आपी कां:
"प्रिय भगिनी ! फरीथी एकवार व्हारा खरा पतिथी हुं व्हा रुं पाणीग्रहण करावं छं. सदैवे म्हने आ काममांयश आपी, व्हारा सगुणनां मीठां फळ हृने मळ्या। ते बद्दल म्हने अतिशय आनंदथाय छे ! हें जे व्रत लीधुं छे, ते आवाज निश्चयथी पाळ ! संकटथी बिल्कुल व्हशि नहीं ! सद्गुणी माणसना अचळ निश्चय आगळ संकटनो बिल्कुल टकाव थतो नथी, ते हवे द्वारा उदाहरण उपरथीज खुल्लुं छे. पोतानुं पातिव्रत्य भंग न थवा देवानी बाबतमां व्हारो निश्चय जोई म्हने जे आनंद थयो ते कही संभळाववो अशक्य छे ! जाओ, हवे सुखेथी रहो, हमारुं सदैव कल्याण थाओ !
६६
आ वखते अभयकुमारनुं न्यायचातुर्य अने रुपसुंदरीनी सद्गुणनिष्ठा ए विषये त्यां एक सरखो जयजयकार थयो. त्यार बाद ते पतिपत्नि पोताना मातापितासह मोटा आनंदथी घेर आव्यां अने रुपसुंदरी, पोताना पति सहित पोताना सद्गुणनां मिष्ट फळो चाखती अति आनंदमां काळ निर्गमन करवा लागी.
समाप्त.
Page #274
--------------------------------------------------------------------------
________________
२२ श्री महावीर चरित्र ( निर्वाणकांड भाषा - गाथा अन निर्वाण पूजनसहित हिंदी २००० ) * २३ श्री कुंदकुंदाचार्यचरित्र (गुजराती १७००) * २४ श्रविकाबोध स्तवनावळी (गुजराती - हिंदी २५ आपणी स्थितिमां शुं संतोष राखवो जोइए (२०००) ० ) - * २६ श्री श्रीपालचरित्र ( हिन्दी २००० )
२००० ) ० ) -
१ ) -
•)-11
०)=
० |
२७ श्री जम्बूस्वामी चरित्र ( हिंदी भाषा २०००) २८ प्रातः स्मरण मंगलपाठ (हिंदी २०००) २९ श्री दशलक्षण धर्म (कथा सहित. हिंदी २००० ) ०/३० त्रेपनक्रिया विवरण ( गुजराती २००० ) ३१ श्रेणिक चरित्र (हिंदी १००० पृ. ४०० पाकुं पुंटुं ) १ ।। ३२ जिनचतुर्विंशतिकाव्य ( हिन्दी प्र. २२०० ) * ३३ इश्वरका कर्तृत्व (हिन्दी)
३४ तत्त्वार्थसूत्र ( गुजराती टीका ५०० पृ. २०००/३५ जीवविचार ( गुजराती २१००) ३६ सागारधर्मामृत पूर्वार्द्ध (पृ. ३१०. प्र. २२५० हिन्दी ) १ || ३७ श्राविका सुबोध (गुजराती प्र. २१००) ३८ बालशिक्षा ( हिन्दी २१०० )
० |
11-(0.
० ) -
विनामूल्य
0 )=
야
07-11
01
३९ रूपसुंदरी (गुजराती २१००) ४० हिंदीभक्तामर और प्राणप्रिय काव्य (हिन्दी २००० ) ० ) - उपलां पुस्तको तथा सर्वे प्रकारनां हिन्दी गुजराती भाषानां जैन पुस्तकों तेमज पवित्र काश्मीरी केशर मळवानुं स्थळमेनेजर - "दिगंबर जैन पुस्तकालय " - सुरत.
* आ निशानवाळां पुस्तकों सीलकमां नथी.
Page #275
--------------------------------------------------------------------------
________________
जावा योग्य समाचार.
सौथी उत्तम केशर काश्मीरमां पाके छे अने एज केशर विलायती केशर करतां भाव, गुण अने शुद्धतामां चढनुं होय छे.
दरेक जैनने पवित्र केशर वापरवानो खूप पडे छे जेथी दरेकने शुद्ध स्वदेशी केशर हर वखते मळी शके माटे 'पवित्र काश्मीरी केशर ' सुरतना दिगंबर जैन पुस्तकालयमांथी मात्र एक रुपये तोलाथी सर्वने छुटक तथा जथाबंध पुरुं पाडवामां आवे छे.
(6
समग्र जैनोमा मात्र दिगंबर जैन " मासिकज एक एवं पत्र छे के जे दर वर्षे चित्रविचित्र खास अंक तथा पंचांग उपरांत हिन्दी - गुजराती भाषानां अनेक पुस्तको भेट आपे छे, ज्यारे एनुं वार्षिक मूल्य मात्र रुप्या पोणावेज छे.
गुजराती भाषामां घर्णाज सस्ती किंमते जैन पुस्तको मळी शके ते माटे सुरतमां ' सस्ती जैन ग्रंथमाळा' स्थपाई छे, जे दर वर्षे पोस्टेज साथे मात्र आठ आनामा ४०० पानानुं वांचन पुरुं पांडे छे.
सस्ती जैन ग्रंथमाळा (सुरत)नो प्रथम मणको 'चेतन कर्मचरित्र जे २२६ पृष्ठनो छे, ते मात्र चार आनानी किंमते छुटक मळी शके छे.
Printed by Matubhai Bhaidas at K. A's. the
Surat Jain" Printing Press, Khapatia Chakla-Surat.
Published by
66
w
MOOLCHAND KISANDAS KAPADIA. Chandawadi-Sruat.
Page #276
--------------------------------------------------------------------------
Page #277
--------------------------------------------------------------------------
_