________________
(१४४)
मापी आचारांग सूत्रामध्ये पाच महाव्रतांच्या पंचवीस भावनांचे वर्णन आपण
आणि समवायांग दोन्हीत उल्लेखिलेल्या भावनांचे जर तुलनात्मक दृष्टीने चत यांच्यात विशेष फरक दिसत नाही. क्रम आणि शब्दावलीमध्ये
पाहते. आचारांग आणि समवायांग दोन्हीत उल्लेखिलेला जोकन केले तर तत्त्वतः ह्यांच्यात विशेष फरक घोडाफार फरक अवश्य आहे.
महावतातील भावनेच्या उल्लेखावरून असे वाटते की व्रताच्या सम्यक पालनाच्या दिशेत अत्यंत जागृतता ठेवण्यात आली आहे. व्रतांच्या कठोर मार्गावर अालणारा साधक कधीही विचलित होऊ नये म्हणून त्याची मानसिक पृष्ठभूमी सुदृढ बनविण्यासाठी भावनेची विविध रूपाने चर्चा केली आहे.
ह्या पाच महाव्रतांच्या पंचवीस भावनांचे केवळ चिंतन पुरेसे नाही तर त्याचे आचरण करणे सुद्धा आवश्यक आहे. ह्यांना आपण अनुष्ठानात्मक भावनासुद्धा म्हणू शकतो. कारण साधकाच्या जीवनामध्ये ह्या भावनेच्या चिंतनाबरोबर अनुष्ठान करणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे.
व्याख्याप्रज्ञप्ती (भगवती) सूत्र ह्याच्या पंचविसाव्या शतकामध्ये धर्मध्यानाच्या चार अनुप्रेक्षेचा नामनिर्देश झाला आहे. जो स्थानांग सूत्रासारखाच आहे.५३
ज्ञाताधर्मकथा ह्याच्या प्रथम अध्ययनामध्ये मेघकुमार जेव्हा गृहस्थाश्रमाचा त्याग करून संयमाचा अंगीकार करण्याची भावना आपल्या आई-वडिलांसमोर व्यक्त करतो तेव्हा ते त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की परिपक्व वय झाल्यानंतर दीक्षा घे. परंतु मेघकुमार सागता की, हा मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही. हे जीवन क्षणोक्षणी बदलतच राहते, हे अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे आणि शेकडो व्यसनांनी आणि उपद्रवांनी व्याप्त आहे,
च्या चमकण्याप्रमाणे चंचल आहे. पाण्याच्या बुडबुड्यासारखा तसेच गवताच्या मागावर लटकणाऱ्या जलबिंदूसारखा, संध्याकाळच्या इंद्रधनुष्याच्या लालिमेसारखा आणि स्वप्नदृश्यासारखा क्षणात नष्ट होणारा आहे. कुष्ट इत्यादी रोगाने सडणारा, तलवार इत्यादी कापला जाणारा आणि क्षीण होण्याचा ज्याचा स्वभाव आहे. जे आज किंवा उद्या
IR आहे. त्याची आसक्ती का धरावी ? अशाप्रकारे अनित्य भावनेचे वर्णन या आगमात आले आहे. ५४
सोडावे लागणार आहे. त्याची आसक्ता