________________
BEST
नाचा सारांश कोणत्याही परिस्थितीत राग, द्वेष न
सत्य सागितले आहेत. त्या अध्ययनाचा सा माता मध्यस्य राहण्याचा आहे.
नो मनोज्ञ भावात आसक्त होतो तो प्रतिकूल भावाचा द्वेषपण करतो. तो अज्ञानी न करून तर कधी द्वेष करून दोन्ही स्थितीत दुःखी होतो आणि राग, द्वेष न
ही स्थितीत जे आसक्त होत नाहीत ते वीतरागी नेहमी सुखी राहतात.८७ शब्द, म. गंध स्पर्श हे मनोज्ञ असो अथवा अमनोज्ञ त्यात रागद्वेष रहित राहणे माध्यस्थ्य न आहे. अशाप्रकारे ह्या शास्त्रात अनेक भावनांचा थोडक्यात उल्लेख आहे.
उत्तराध्यन सूत्रामध्ये अप्रशस्त भावना उत्तराधययन सूत्राच्या जीवाजीव विभक्ती नामक छत्तीसाव्या अध्ययनामध्ये चार या भावनांचा उल्लेख आहे, ज्या अप्रशस्त अथवा अशुभ आहेत. सूत्रकाराचे हे मंतव्य आहे की, साधकाने अशा अशुभ भावनेपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. कारण हा संसार भौतिक वासनेने घेरला गेला आहे. ज्याप्रमाणे काजळाच्या कोठारात जाऊन कालुष्यापासून वाचणे अत्यंत कठीण आहे, त्याचप्रमाणे संसारात राहूनही संसाराच्या कालुष्यापासून वाचणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच शाखकाराने इथे अशुभ भावनेचे विवेचन केले आहे. त्याच्या दुष्परिणामापासून साधकाने नेहमी जागृत राहिले पाहिजे.
कांदर्पिक भावना - 'कंदर्प' अर्थात 'काम', जो विषयवासनेचा सूचक आहे. येथे असे सांगितले आहे की जो कामविषयक कथा, चर्चा इत्यादींमध्ये संलग्न राहतो तो हास्य-परिहास्यमूलक कुत्सित चेष्टा करतो आणि तसेच प्रदर्शन करतो, निम्नस्तराचा सार्तालाप करतो आणि त्याच्याद्वारे लोकांचे मनोरंजन करतो,८८ हे सर्व अशुभ, अप्रशस्त आहे. असे केल्याने मन कलुषित आणि दुःखी होते.
संसारामध्ये कामवासना सर्वाधिक अजिंक्य आहे. तिला उत्तेजित करणे खूप सरळ आहे. परंतु नियंत्रण करणे अत्यंत कठीण आहे.
अभियोगी भावना - 'अभियोग' शब्दाचा येथे एका विशिष्टार्थाने प्रयोग झालेला ६सांसारिक विषयवासनामय सुखाला प्राप्त करण्यासाठी रसायन घृतादी स्निग्ध पदार्थांद्वारे
वाशष्ट औषधी आणि विषयवासनारूपी सखाला सिद्ध करण्यासाठी मत्रप्रयाग, न्यास, ध्यान, तांत्रिक प्रयोग, भूतीकर्म - अभिमंत्रित भस्म इत्यादींचा प्रयोग छालाच 'अभियोग' म्हटले आहे. तसे करण्याचे भाव मनात ठेवणे त्याचेच चिंतन
ग भावना आहे. ही जीवात्म्याला पतनाच्या मार्गाकडे घेऊन जाते.८९
करणे म्हणजे अभियोग