Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( ४९ )
यामुळे संसारिक सुखानुभवापासून तृप्ति न होतो तृष्णा वाढत जाते. इंद्र चक्रवर्ती इत्यादि पुण्यशाली जीवांना देखील चें सुख होतें त्यापासून त्यांचीही तृष्णा वाढत जातेंच. यामुळे त्यांना देखील वास्तविक सुख नाहीं. जर त्यांना वास्तविक सुख मिळते तर त्यांना वारंवार विषय सेवनांत प्रयत्न करावा लागला नसत. या एवढ्या विवेचनावरून हे ठरलें की देह व आत्मा यांच्यावर इंद्रिय सुखापासून कोणताच उपकार होत नाहीं उलट दुःख मात्र होतें, यासाठी विषयसुख हैं दुःखच आहे. याला सुख समजणे ही अति आहे. या सुखाचा त्याग करा असा भगवान् अभिनंदनांनी जीवांना उपदेश केला.
इदं च परमकारुणिको मगवान् जगदुपकारार्थमवादीदित्याह ।
परम दयाळू भगवान अभिनंदनांनी आणखी जगाच्या कल्याणासाठीं जो उपदेश केला त्याचे वर्णन स्तुतिकार सांगतात.
जनोतिलोलोप्यनुबन्धदोषतो,
भयादकार्येष्विह न प्रवर्तते ।
इहाप्यमुत्राप्यनुबंधदोषवित्,
Jain Educationa International
कथं सुखे संसजतीति चाब्रवीत् ॥१९॥
जनोतिलोलो इत्यादि । जनो लोकोऽतिलोलोप्यतिविषयासक्तोऽपिं अनुबंध : आसक्तिः । स एव दोष ऐहिकपारत्रि कापायहेतुत्वात् । स्मंत् अनुबंधदोषतः । परमासक्तिवशादपि । अकार्येषु । अकृत्येष्टु परश्रीगमनादिषु । इहें लोके न प्रवर्तते । कस्माद्भयाद्राजादित्रासात् । यस्तु जन इहाप्यस्मिन्नपि जम्मनि । अमुत्रापि च । परलोकेऽपि च । अनुबंधदोषवित् विषयासक्तिदोषवेदकः । स कथं सुखे वैषयिके संसजति संबंधमुपयातीति इदमपि चाब्रवीद् उक्तवान् ।
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org