Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(८९)
तो परमदयाळू आहे, व त्याच्या जगत्कर्तृत्वाची देखील सिद्धि होते हैं ह्मणही योग्य नाहीं. ज्याअर्थी प्रत्येक प्राण्याचे अदृष्ट तुझी मानीत आहांत त्याअर्थी त्या अदृष्टानेंच सुखदुःखादिक कार्ये उत्पन्न होतात असे कां मानीत नाहीत? यावरून असे सिद्ध झालें कीं, प्राण्यांना सुखदुःखादिक उपन करण्यांत ईश्वर कारण नाहीं; अदृष्टच दैवच प्राण्यांना सुख व दुःख देतें. व तें सुख दुःख उत्पन्नं करण्यामध्ये द्रव्य, क्षेत्र, काल, भाव या चार कारणांची अपेक्षा त्याला असते. ही भवितव्यता प्रतिकूल असली ह्मणजे हिताचा उपदेश ऐकून देखील शरीरादिकापासून जीवांना वैराग्य उत्पन्न होत नाहीं. सुपार्श्वतीकरांनी उत्तम रोतीने सांगितलें, यास्तव भवितव्यता किती प्रबल असते हैं सिद्ध झालें.
एतदेव दर्शयन्नाह ।
पुनः भविव्यतेचे सामर्थ्य वर्णिनात. बिभेति मृत्योर्न ततोस्ति मोक्षो,
नित्यं शिवं वांछति नास्य लाभः । तथापि बालो भयकामवश्यो,
वथा स्वयं तप्यत इत्यवादीः ||३४|| वितीत्यादि विभेति त्रस्यति जन्तुः । कस्मात् मृत्योः ! नच ततो विभतोध्यौ भवितव्यता सामर्थ्यादुदूधियत इत्याह- नेत्यादि ततो मृत्य मुक्तिर्न जन्तोरस्ति, विद्यते । तथा नित्यं सर्वदा । शिवं सुखं निर्वाणं वांछति जन्तुः । भवितव्यताया तु प्रतिकूलायां नास्य शिवस्य लाभः प्राप्तिः । तथापि तत्प्रतिकूलसायां तदापि बालो अज्ञो जंतुः । भवकाइयो भयं मरणादौ ब्रास: कामः सुखाद्यभिलाषस्त गेर्वश्य अधीनः । वृथा मुधा, स्व
"
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org