Book Title: Bhagawan Mahavir Smaranika 2009
Author(s): Mahavir Sanglikar
Publisher: Jain Friends Pune
Catalog link: https://jainqq.org/explore/522651/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ डिज़ाइन, फिनिश और कीमत, सबकुछ आश्चर्यजनक !! RL 1854 गोल्ड प्लेटेड और फैशन ज्वेलरी Rs. 1200/ Rs. 1545/ Rs.1685/ Rs. 800/ Rs. 1500/ Rs.2000/ Nagouge R9. 1600/ R9.2400/ Rs.600/ Rs. 1000/ Rs. 1200/ Rs. 1864/ पुणे- राधा प्लेनर्स, 669, नागपण त, उना बलतक, नीरः रड, : 19822453263- तेणु ज्वेलर्स,ती-8 ए, सार म, जाँका रामबागी चोट फोन: 120-65001854 • राधा एपेक्षत. जर ई-. मुख्दन का- 19322483283 - राजमल खीचंद ज्येलस. न र.करें गेज, रंगे कन: 020-25457744 व्यावसायिक (Frenchlees) पूछताछ:HO फोन: 0298640 1804/2013-1984 अधिक जानकारी के लिए www.A1864.com पर लॉग ऑन कर Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ संपादकीय भगवान महावीर जयंतीच्या शुभदिनी 'भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९' आपल्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ___ ही स्मरणिका प्रकाशित करण्यामागे दोन प्रमुख उद्देश आहेत. एक म्हणजे वाचकांना जैन धर्माची व जैन इतिहासाची माहिती व्हावी व दुसरे म्हणजे जैन समाजापुढील प्रश्नांचा काही प्रमाणात उहापोह व्हावा. या स्मरणिकेत जैन धर्माचे प्रमुख आचार्य, मुनि आणि विद्वान लेखकांचे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. वाचकांना ते निश्चितच आवडतील. ही स्मरणिका अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडेल याची आम्हाला खात्री आहे. या स्मरणिकेसाठी अनेकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे जाहिराती दिल्या, त्या सर्वांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. ___ ही स्मरणिका आपणास कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात. ही स्मरणिका इंटरनेटवरही www.smaranika.com या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इंटरनेटवर येणारी मराठी भाषेतील पहिली स्मरणिका आहे. पुणे येथील 'एनोवेता' या सॉफ्टवेअर कंपनीने या कामाकरिता विशेष श्रम घेतले. आम्ही त्यांचे आभारी आहोत. संपादक संपादक महावीर सांगलीकर निर्मिती संकल्पना/सहसंपादन धिरज जैन मार्गदर्शक श्री. मिलिंद फडे श्री. अचल जैन श्री. आनंद गांधी श्री. चकोर गांधी श्री. युवराज शहा डॉ. कल्याण गंगवाल श्री. विजयकांतजी कोठारी श्री. पोपटलाल ओस्तवाल डॉ. रावसाहेब पाटील विशेष आभार जयेश गांधी नितीन बाफना मुखपृष्ठ चारुदत्त पाटील, पुणे. अक्षरजुळणी सौ. राजश्री गणेश दीक्षित गणराज कॉम्प्युटर्स, पुणे ४११०३०. मुद्रण अभय गादिया, पंकज प्रिंट प्रोडक्ट्स, आचार्य आनंदऋषीजी मार्ग, चिंचवड (पूर्व), पुणे ४११०१९ भ्रमणध्वनी : ९८२३१०५८०० प्रकाशक जैन फ्रेण्ड्स जगन्नाथ कॉम्प्लेक्स, १९९, मुंबई-पुणे मार्ग, चिंचवड (पूर्व), पुणे १९ | भ्रमणध्वनी : ९०९६०८२९४० प्रकाशन सहकार्य एनोवेता ८६/२ ब, महाराष्ट्र कॉलनी, जवळकर नगर, पिंपळेगुरव, पुणे २७ दूरध्वनी : ०२०-२७२७७८९९ भ्रमणध्वनी : ९८९०७९३८५३ किंमत ५० रुपये या स्मरणिकेचे मानकरी आचार्य विद्यानंद मिलिंद फडे आचार्य आनंद ऋषी डॉ. वि. ल. धारूरकर आचार्य तुलसी वीरेन्द्र कुमार सिंह चौधरी आचार्य महाप्रज्ञ आप्पा भाऊ मगदूम (वीरानुयायी) उपाध्याय अमरमुनि न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी देवेंद्रसागर म.सा. डॉ. मा. प. मंगुडकर साध्वी ज्ञानप्रभा 'सरल' लता राजेंद्र कांकरिया आचार्य रजनीश (ओशो) अगरचंद नाहटा चकोर गांधी डॉ. ए. एन. उपाध्ये शांतीलाल भंडारी डॉ. रावसाहेब पाटील महावीर सांगलीकर डॉ. म. के. ढवळीकर अॅड. प्रदीप शहा अॅड. श्री. प्र. रा. देशमुख प्रा. डॉ. गजकुमार शहा वेबसाईट : www.smaranika.com इमेल : info@smaranika.com Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ जगाचा बंधू-जैनधर्म - आचार्य विद्यानंद ॐ नमः। म्हणून आपण पाणी गाळून पितो पण असेल, ज्याचं खाणंपिणं शुद्ध असेल आणि महानुभावांनो! श्रमण संस्कृती अत्यंत आपल्या साधर्मी बांधवांचा द्वेष करतो. हा ज्याच्या मनात अरिहंत भगवंतावर श्रद्धा प्राचीन आहे. या संस्कृतीने भारत देशाला जे कसला धर्म? । असेल, साधूवर श्रावकांचं नियंत्रण आहे. काही दिलं त्याला आधुनिक श्रावक-समाज मोठी जबाबदारी : साधूंची- कोणत्याही गोष्टीसंबंधी श्रावक साधूशी समजू शकला नाही. तीर्थंकरांनी प्रतिपादलेला श्रावकांची विचार-विनिमय करू शकतात. एका परीने धर्म जगात सर्वात सोपा-सरळ धर्म आहे. आपल्यावर फार मोठी जबाबदार आहे. ते समाजरूपी धर्मरथाचे दोन चालक आहेत. 'जिनधर्म-जैनधर्म' हा जगाचा बंधू आपण शाकाहारी लोक आहेत, अहिंसक बैल आहेत, जसे दोन बैल एखाद्या रथाला आहे. परंतु आपण ही गोष्ट समजू शकलो संस्कृतीला मानणारे आहोत. आपण स्वतः वाहून नेतात तसे साधू आणि श्रावक नाही. म्हणून आज आपण संकुचित झालो. या मार्गाचे अनुकरण करून जगाला मागदर्शन समाजरूपी धर्मरथ चालवतात, चालवत आपली मनोवृत्ती संकुचित झाली. यामुळे करायचं आहे आपल्याला. जैन समाज आले आहेत आणि सिद्धालयापर्यंत चालवत आज आपली संख्या घटत चालली आहे. नेहमीच शिस्तबद्ध रहात आला आहे. आपली नेतील. आपल्या आचार्यांची एवढी उदारदृष्टी संस्कृती आत्मानुशासनाची आहे. हे कलियुग आहे. यात अनेक घटना पाहिल्यानंतरही आपण अत्यंत सुंकचित झालो परानुशासनामध्ये दुष्टांचा निग्रह करण्यासाठी घडतील. भद्रबाहू-सहिंतेमध्ये ज्या ज्या आणि आज कुठे जाऊन पोहोचलो हे पाहून सरकारी व्यवस्था असते. आपण व्यवहारात गोष्टी, घटना सांगितल्या गेल्या आहेत त्या अत्यंत नवल वाटते. नेहमीच पाहात असतो की हिंसा केल्याने सर्व सध्या घडत आहेत. शास्त्रांमध्ये त्या __ अकबर बादशहाच्या वेळी भारतात चार जेलमध्ये जावे लागते. खोटे बोलल्याने निंदा निश्चितपणे घडणार असं सांगितलं गेल्यामुळे कोटी जैन होते. आपण या उदार धर्माला होते. आपल्या धर्मात या दुर्गुणांना त्याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. संकुचित बनवता कामा नये. जिनधर्मामध्ये रोखण्यासाठी पाच अणुव्रते सांगितली गेली त्यामध्ये कोणी परिवर्तन करू शकले नाहीत पशु-पक्षी, तिर्यंच प्राणी यांना आपलेसे कसे आहेत. भ. आदिनाथापासून आजपर्यंत ही किंवा करवू शकले नाहीत. परंतु आपण करावे याची शिकवण दिलेली आहे आणि पंचाणुव्रते चालत आली आहेत. आपले आदर्श सांभाळून, जतन करून ठेवले आपण आपल्या शेजाऱ्यांना, सहकाऱ्यांना आपल्या धर्मात श्रमण आणि श्रावक, पाहिजेत. आपलेसे करू शकलो नाही. आपण राग- साधू आणि श्रावक यांची परंपरा अखंडपणे यदि वादविवादस्यान्महामत द्वेषाचा त्याग करू शकलो नाही. चालत आली आहे. या दोघांमध्ये विधातकृत्। ___ कबीराने ‘कबीर दोहावली' मध्ये एक अविनाभावी संबंध आहे. समाज हा सिंधू आहे देशान्तरगतिस्तस्मान्न च दुष्टो संपूर्ण अध्याय जैनांच्याविषयी लिहिला. तर साधू त्यातला एक बिंदू. समुद्रातून एक वर्षास्वपि॥ त्यातील एक दोहा आपल्याला ऐकवत थेंब (पाणी) वेगळा करून दगडावर ठेवा, हवा देशात किंवा दुसऱ्या देशात एखाद्या आहे- तो ऐकवताना मला मानसिक कष्ट होत त्याला उडवून देईल. सूर्याचे किरण त्याला श्रावक-समाजावर एखादं संकट कोसळलं तर असले तरी. शोषून घेतील. साधू समाजापासून वेगळे राहू साधूने चातुर्मासात देखील (नदी पार करून) पडौसी से रूसना, तिलतिल सुख की शकत नाहीत. तेही समाजाचे अंग आहेत. तेथे जाऊन त्यांच्यावरील संकट दूर केलं हानि! साधू आणि श्रावक या दोघांचा एकमेकांवर पाहिजे. या कार्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पंडित भये सरावगी, पानी पीवे छानि!! अंकुश आहे. नियंत्रण आहे. आम्ही त्याच प्रायश्चित्ताचीदेखील आवशक्यता नाही, जलकायिक जीवालाही त्रास देऊ नये श्रावकाकडून आहार घेतो की जो शाकाहारी विधानही नाही. साधूवर समाजाच्या रक्षणाची २। भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ फार मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले केवलिजिणे हि भणिदं, इतक्यात कबीराचा एक भक्त एका ताटात गेले आहे. साधूंनी दुसऱ्या देशात जावे, श्रावक सद्दहमाणस्स सम्मत्तं॥ दूध, तूप, भात, पीठ, वरण आदि पदार्थ घेऊन समाजावरील संकट दूर करावे आणि त्याचे आपल्याला जेवढं जमेल तेवढं करा, जे आला. तेव्हा कबीर पत्नीला म्हणालेस्थितीकरण करून त्यांना परत समाजाबरोबर जमत नाही त्यावर श्रद्धा ठेवा. की जे शक्ती- रोजी तेरी खोजत है, कर दिल से जोडावे. प्रमाण, शक्ति बिना श्रद्धा नहीं। आराम। आज आपण खूपच विखुरलो आहोत. शक्तितस्त्यागतपसी..... दाने दाने पर लिखा है, खानेवाले का आमच्यात एकजूट होती तोपर्यंत या देशात जेवढी शक्ती असेल तेवढं पालन करा. नाम॥ आमचा धाक होता. आता दिगंबर-श्वेतांबर लहान मुलाला दहा किलोचं वजन न्यायला आचार्य शांतीसागर महाराज म्हणायचे, दोन पंथ झाले. त्यांच्यातही तेरापंथी, सांगितले तर तो कसा नेऊ शकेल बरं? म्हणून 'साधू जेव्हा आहार घेतो तेव्हा श्रावकाचा हात वीसपंथी, स्थानकवासी आदि तुकडे होत आचार्यांनी म्हटलं आहे, शक्तित: ज्याची वर असतो तर साधूचा हात खाली. गेले. कृषियुगातून बाहेर पडून आज त्याची आपापली शक्ती व भक्ती असते. आहारानंतर श्रावक प्रणाम करतो तेव्हा त्याचा विज्ञानयुगात पोहोचलो आणि साधर्मी बंधुत्व, एकदा कबीर भजन करत होते, घरात हात खाली आणि साधूचा हात वर असतो. व्यावहारिकता देखील विसरून गेलो. खायला काहीही नव्हतं. कबीराची पत्नी जोपर्यंत साधू आणि श्रावक यांचा संबंध शेजाऱ्यांशी कसे वागावे हेही जाणून चिडली होती. ती म्हणाली, “घरात खायला टिकेल तोपर्यंत जैनधर्म टिकून राहील. जर घेतलं पाहिजे. जर शेजारी दु:खी असेल तर काहीही नाही, बेटा कमाल भुकेला आहे, मी दोघांचा संबंध तुटला तर दोघेही हरवून त्याची वेदना, त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न भुकेली आहे आणि आपण भजन करत जातील. केला पाहिजे. शेजाऱ्यांचं दुःख पाहूनही डोळे बसला आहात. जा आणि काहीतरी व्यवस्था मिटून घ्याल तर गर्वाने डोळे बंद करून करा भोजनाची." कबीर उठू लागले. चालल्यामुळे खड्यात मरून जाणाऱ्या हत्तीसारखी आपली दुर्दशा होईल. न कदाचनापि परवेदनां विना भगवान महावीर जयंती With Best Compliments From निजवेदना जिन जनस्य जायते। स्मरणिका २००९ साठी गजमीलनेन निपतन्ति बालिशा: आमच्या हार्दिक शुभेच्छा! Vinod Samdadiya परशक्तिरिक्तचिदुपासिमोहिताः॥ आचार्यांनी आपल्याला व्यावहारिक जीवन जगण्याची कलाही शिकवली आहे, सूर्यकांत रमणलाल शाह समजावून सांगितली आहे. आपली एक वेगळी व्यवस्था आहे. वेगळी आचार-संहिता आहे. __आपला धर्म आभिनिबोधक ज्ञानाची प्रेरणा दाते. सतत आत्माभिमुखी होण्याची प्रेरणा देतो. जो सतत आत्माभिमुखी असतो तोच सम्यग्दृष्टी, सम्यग्ज्ञानी व सम्यक्चरित्रवाला आहे. आपलं सूत्र असं आहे: | फॅन्सी कापडाचे व्यापारी CONSTRUCTION सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः। Engineers & Contractors आपण या मार्गाला विसरू नये, त्याला पुढे न्यावे. लोक म्हणतात की हा मार्ग कठीण D-307, Kumar Business Court, ओ. आचार्य कुन्दकुन्द म्हणतात: 3rd Floor, S.No. 707, पिंपरीगाव, पुणे - १७ Mukundnagar, Pune - 411037 जं सक्कदि तं कीरदी, फोन : ०२०-२७४११५१९ Ph. : 020-24263510 जं च ण सक्केदितं च सद्दहणं। NC दि बुब्बांजली | কুলাGl VINOD भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ३ Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ कम खाए, ज्ञान आत्मा का निजी गुण है तथा वही आत्मा को संसार से मुक्त करने की शक्ती रखता है । इसकी महत्ता के विषय में जो कुछ भी कहा जाये, कम है। फिर भी विद्वान अपने शब्दों में इसके महत्त्व को बतलाने का प्रयत्न करते है। एक श्लोक के कहा गया हैतमो धुनी कुरूते प्रकाशं, शमं विधत्ते विनिहन्ति कोषम् । तनोति धर्म विधुनीति पापं, ज्ञानं न किं किं कुरुते नराणाम्।। - बताया गया है की मात्र ज्ञान ही अज्ञान रूपी अन्धकार का नाश करके आत्मा में अपना पवित्र प्रकाश फैलाता है तथा उसके समस्त निजी गुणों को आलोकित करता है। ज्ञान की आत्मिक गुणों को नष्ट करनेवाले क्रोध को मिटाकर उसके स्थान पर समभाव को प्रतिष्ठित करता है, तथा पापों दूर कर आत्मा में धर्म की स्थापना है। अंत में संक्षेप में यही कहा गया है की ज्ञान मनुष्य के लिए क्या क्या नहीं करता? अर्थात् सभी कुछ करता है जो हमारे लिये कल्याणकारी है। ज्ञानी और अज्ञानी में अंतर इस संसार में ज्ञानी और अज्ञानी, दोनों प्रकार के प्राणी पाये जाते है। ज्ञानी पुरुष वे होते हौ जो अपने विवेक और विशुद्ध विचारों के द्वारा अपनी इन्द्रियों पर पूर्ण नियंत्रण रखते है, तथा ज्ञान के आलोक मे आत्म मुक्ती के मार्ग को खोज निकालते है, किंतु अज्ञानी व्यक्ती इसके विपरित होते है। विषय भोंगो को उपादेय मानते है, और उन्हें भोग न पाने सुख पाए पर भोगने की उत्कट लालसा रखने के कारण निरंतर कर्मबंधन करते रहते है तथा अंत मे अकाम मरण को प्राप्त होकर पुन: जन्म - मरण करते रहते है। इसीलिये ज्ञानी और अज्ञानी में अंतर बताते हुए कहा गया है जं अन्नाणी कम्मं खवेइ बहुयाई वास कोडीहीं। तं नाणी तिहि गुत्तो खवेइ उस्सास मित्तेण ॥ अर्थात् जिन कर्मों को क्षय करने में अज्ञानी करोडों वर्ष व्यतीत करता है, उन्ही कर्मों का ज्ञानी एक श्वासमात्र के काल में ही कष्ट कर डालता है। बंधुओ ! ज्ञानी और अज्ञानी की क्रिया में कितना अंतर है ? ज्ञान का माहात्म्य कितना जबर्दस्त है ? इसीलिये तो धर्मग्रंथ तथा धर्मात्मा पुरुष सम्यक् ज्ञान की प्राप्ती पर बल देते है। कहते है- अपने मन और मस्तिष्क की समस्त शक्ती लगाकर भी ज्ञान हासिल करो ज्ञान हासिल करने के लिये वे अनेक उपाय भी बताते है । उनमें ज्ञानप्राप्ती का एक उपाय है- ऊनोदरी करना । ऊनोदरी का हमारे यहाँ तप भी माना गया है जो मन और रसना इंद्रिय पर नियंत्रण करके भावनाओं और विचारों को आसक्ति तथा लालसा से रहित बनता हुआ आत्मा को शुद्ध करता है। - आचार्य आनंद ऋषी लिया जायेगा ? परंतु बंधुओ, हमें इस विषय के तनिक गहराई से सोचना, समझना है। यह सही है कि खुराक में दो-चार कौर कम खाने से कोई अंतर नही पडता किंतु अंतर पडता है खाने के पिछे रही हुई लालसा कम होने से । आप जानते ही होंगे कि कर्मों का बंधन कार्य करने की अपेक्षा उसके पीछे रही हुई भावना से अधिक होता है। आसक्ति और लालसा का कम होना ही वास्तवमें आंतरिक तप है। जैनागमों मे तपश्चर्या का बड़ा भारी महत्त्व बताया और विशद वर्णन किया गया है तथा आत्म शुद्धी के साधनों में तप का स्थान सर्वोपरि माना या गहै। तपश्चरण साधना का प्रमुख पथ है । यह आंतरिक (आभ्यन्तर) और बाह्य दो भेदों में विभाजित है । प्रत्येक साधक तभी अपनी आत्मा को शुद्ध बना सकता है, जबकी उसका जीवन तपोमय बने । तप का प्रभाव तपस्या के द्वारा आत्मा का समस्त कलूष उसी प्रकार धुल जाता है, जिस प्रकार आप साबुन के द्वारा अपने वस्त्रों का धो डालते है। दुसरे शब्दों में जिस प्रकार अ में तप कर स्वर्ण निष्कलुष हो जाता है, उसी प्रकार तपस्या की आग में आत्मा का समग्र मैल भी भस्म हो जाता है। तथा आत्मा अपनी सहज ज्योती को प्राप्त कर लेती है। तपस्या से मनुष्य अपनी उच्च से उच्च अभिलाषा का पूर्ण कर सकता है, तप का प्रभाव अबाध्य और अप्रतिहत होता है। वह अपने मार्ग में आनेवाली प्रबल से प्रबल बाधाओं को भी ऊनोदरी का अर्थ ऊनोदरी का अर्थ है- कम खाना। आप सोचेंगे कि थोडासा कम खाना भी क्या तपस्या कहलायेगी ? दो कौर ( कवल) भोजन में कम खा लिये तो कौनसा तीर मार ४ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ अल्पकाल में ही नष्ट कर देता है तथा देव एवं दानवों को अपने समक्ष झुका देता है। आहार का प्रयोजन सभी जानते है की भोजन का प्रयोजन शरीर के निर्वाह के लिये आवश्यक है। संसार के प्रत्येक प्राणी का शरीर नैसर्गिक रूप से ही इस प्रकार का बना हुआ है कि आहार के अभाव में वह अधिक काल तक नही टिक सकता। इसलिये शरीर के प्रति रहे हुए का परित्याग कर देने पर भी बडेबडे महर्षियों को, मुनियों को तथा योगी तपस्वियों को भी शरीरयात्रा का निर्वाह करने के लिए आहार लेना जरूरी होता है। किंतु आज मानव यह भूल गया है कि इस शरीर का प्रयोजन केवल आत्मसाधना में सहायक होना ही हैं। चूँकी शरीर के अभाव में कोई भी धर्मक्रिया, साधना या कर्मबंधनों को काटने का प्रयत्न नहीं किया जा सकता है। अतएव इसे टिके रहने मात्र के लिये ही खुराक देनी पडती है। शरीर साध्य नहीं है, यह अन्य किसी एक उत्तमोत्तम लक्ष्य की प्राप्ती का साधनमात्र है। खेद की बात है कि आज का व्यक्ती इस बात को नहीं समझता। वह तो इस शरीर को अधिक से अधिक सुख पहुँचाना अपना लक्ष्य मानता है और भोजन को उसका सर्वोपरि उत्तम साधन । परिणाम यह हुआ की इस प्रयत्न में यह भक्ष्याभक्ष्य का विचार नहीं करता तथा मांस एवं मदिरा आदि निकृष्ट पदार्थों का सेवन भी निस्संकोच करता चला जाता है। जिव्हालोलुपता के वशीभूत होकर वह अधिक से अधिक खाकर अपने शरीर को पुष्ट करना चाहता है तथा ऊनोदरी किस चीज का नाम है, इसे जानने का भी प्रयत्न नहीं करता । इसका परिणाम क्या होता है? यही कि अधिक ठूस ठूस कर खाने से शरीर में स्फूर्ती नही रहती, प्रमाद छाया रहता है और उसके कारण अध्यात्मसाधना गूलर का फूल बनी रहती है। मांस मदिरा आदि का सेवन करने से तथा अधिक खाने से बुद्धि का -हास तो 1 होता ही है, चित्त की समस्त वृत्तीयाँ भी दूषित हो जाती है। ऐसी स्थिती में मनुष्य चाहे कि वह शानार्जन करे, तो क्या यह संभव है? कदापि नहीं । ज्ञान की साधना ऐसी सरल वस्तु नहीं है, जिसे इच्छा करते ही साध लिया जाये इसके लिये बडा परिश्रम, बडी सावधानी और भारी त्याग की आवश्यक रहती है। आहार के कुछ भाग का त्याग करना अर्थात् ऊनोदरी करना भी उसी का एक अंग है । अगर मनुष्य भोजन के प्रति अपनी गृद्धता तथा गहरी अभिरूची को कम करे तो वह ज्ञान हासिल करने में कदम आगे बढ सकता है। क्योंकि अधिक खाने से निद्रा अधिक आती है तथा निद्रा की अधिकता के कारण बहुतसा अमूल्य समय व्यर्थ चला जाता है। आशय यही है कि मनुष्य अगर केवल शरीर टिकाने का उद्देश रखते हुए कम खाये शरीर टिकाने का उद्देश रखते हुए कम खाये या शुद्ध और निरासक्त भावनाओं के साथ ऊनोदरी तप करे तो अप्रत्यक्ष में तप के उत्तम प्रभाव से तथा प्रत्यक्ष में अधिक खाने से प्रमाद और निद्रा की जो वृद्धी होती है, उसकी कमी से अपनी बुद्धी को निर्मल, चित्त को प्रसन्न तथा शरीर को स्फूर्तीमय रख सकेगा तथा ज्ञानाभ्यास में प्रगती कर सकेगा। खाद्य वस्तूओं की ओर से उसकी रूचि हट जायेगी तथा ज्ञानार्जन की ओर अभिरूची बढेगी। सुख प्राप्ती के तीन नुस्खे हकीम लुकमान से किसी ने पूछा'हकीम जी ! हमें आप ऐसे गुण बताइये कि 'हकीम जी! हमें आप ऐसे गुण बताइये कि जिनकी सहायता से हम सदा सुखी रहें। क्या आपकी हकीमी मे ऐसे नुस्खे हैं? लुकमान ने चट से उत्तर दिया- 'है क्यों नहीं, अभी बताये देता हूँ। देखो! अगर तुम्हें सदा सुखी रहना है तो केवल तीन बातों का पालन करो - पहली कम खाओ, दुसरी गम खाओ, तीसरी नम जाओ। हकीम लुकमान की तीनों बातें बड़ी की तीनों बातें बड़ी महत्त्वपूर्ण है। पहली बात उन्होंने कही कम खाओ। ऐसा क्यो ? इसलिये कि मनुष्य अगर कम खायेगा तो वह अनेक बामीरियों से बचा रहेगा। अधिक खाने से अजीर्ण होता है और भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ ॥ ५ अर्जीणं से कई बीमारियाँ शरीर में उत्पन्न हो जाती है, इसके विपरित अगर खुराक से कम खाया जाये तो कई बीमारियाँ बिना इलाज किये भी कट जाती हैं। आज के युग में तो कदम-कदम पर अस्पताल और हजारों डाक्टर हैं किन्तु प्राचीन काल में जबकि डाक्टर नहीं के बराबर ही थे, वैद्य ही लोगों की बीमारीयों का इलाज करते थे और उनका सर्वोत्तम नुस्खा होता था बीमार को लंघन करवाना । लंघन करवाने का अर्थ हैआवश्यकतानुसार मरीज को कई-कई दिन तक खाने को नहीं देना । परिणाम भी इसका कम चमत्कारिक नहीं होता था। लंघन के फलस्वरूप असाध्य बीमारियां भी नष्ट हो जाया करती थीं तथा जिस प्रकार अग्नि में तपाने पर मैल जल जाने से सोना शुद्ध हो जाता है, उसी प्रकार उपवास की अग्नि में रोग भस्म हो जाता था तथा शरीर कुन्दन के समान दमकने लग जाता था। लंघन के पश्चात व्यक्ति अपने आपको पूर्ण स्वस्थ और रोगरहित पाता था । लुकमान की दुसरी बात थी- गम खाओ । आज अगर आपको कोई दो शब्द ऊंचे बोल दे तो आप उछल पडते हैं। चाहे आप उस समय स्थानक में संतों के समक्ष ही क्यों न खड़े हों। बिना संत या गुरू का लिहाज किये ही उस समय ईट का जवाब पत्थर से देने को तैयार हो जाते है किन्तु परिणाम । क्या होता है? यही की तू-तू-मैं-मैं से लेकर गाली-गालौज की नौबत आ जाती है। पर अगर कहने वाले व्यक्ति की बातों को सुनकर भी आप उनका कोई उत्तर न दें तो ? तो बात बड़ेंगी नहीं और लडाई झगडे की नौबत ही नहीं आयेगी उलटे कहनेवाले की कटु बातें या गालियां उसके पास ही रह जायेंगी। जैसा कि सीधी-सादी भाषा में कहा गया हैदीधा गाली एक हैं, पलट्यां होय अनेक | - जो गाली देवे नहीं, तो रहे एक की एक ॥ Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ SAURASHTRA POS STACER हकीम लुकमान की तिसरी हिदायत सकती हैं, क्योंकि नम्र छात्र अपने क्रोधी- ज्ञानाभ्यास कर सकता है। कम खाना अर्थात् थी- नम जाओ। नमना अर्थात् नम्रता रखना से-क्रोधी गुरू को भी प्रसन्न कर लेता है, ऊनोदरी करना जिस प्रकार आध्यात्मिक दृष्टि भी जीवन को सुखी बनाने का सर्वोत्तम जबकि अविनयी शिष्य शांतस्वभावी गुरू से तप है, उसी प्रकार ज्ञानार्जन में सहायक नुस्खा है। जो व्यक्ति नम्र होता है, वह अपनी को भी क्रोधी बना देता है। स्पष्ट है कि ज्ञान भी है। हमें दोनों ही दृष्टियों से महत्त्वपूर्ण किसी भी कामना को पूरी करने में असफल हासिल करने वाले शिष्य को अत्यंत नम्र मानकर उसे अपनाना चाहिये। नहीं होता। नम्रता में अद्वितीय शक्ति होती स्वभाव का होना चाहिये। बंधुओ! मैं आपको बता यह रहा था वस्तुतः अभिमान मनुष्य को नीचे कि प्रत्येक आत्म-हितैषी व्यक्ति को गिराता हैं किन्तु नम्रता उसे ऊँचाई की और सम्यक्ज्ञान प्राप्त करने का प्रयत्न करना ले जाती है। महात्मा आगस्टाइन से एक बार चाहिये और इसके लिये उसे ज्ञानप्राप्ती के किसी ने यह पूछ लिया- 'धर्म का सर्वप्रथम समस्त उपायों को भली-भांति समझकर उन्हें लक्षण क्या है? उन्होंने उत्तर दिया- कार्यरूप में परिणत करना चाहिये। जैसा की THREE PIES धर्म का पहला, दुसरा, तीसरा और मैंने अभी बताया हैं, ऊनोदरी भी ज्ञान-प्राप्ति किंबहुना सभी लक्षण केवल विनय में निहित का एक उपाय है। स्वातंत्र्यपूर्व काळात सौराष्ट्र राज्याने भूख से कम खाने से प्रथम तो खाद्य गिरनार या जैन सिद्धक्षेत्रावर काढलेले अधिक क्या कहा जाये, नम्रता समस्त पदाथों पर से आसक्ति कम होती हैं, दुसरे पोष्टाचे तिकीट. सद्गुणों की शिरोमणी है। नम्रता से ही सब निद्रा एवं प्रमाद में भी कमी हो जाती है और जैन धर्मावरील हे सर्वात जुने तिकीट प्रकार का ज्ञान और सर्व कलायें सीखी जा तभी व्यक्ति स्वस्थ मन एवं स्वस्थ शरीर से आहे. PIRITERART हैं।' With Best Compliments From Rajendra Desarda 9822092140 We Lovesa cerving You Choice Tours & Travels A Complete Travelling Solution Chaphekar Chowk, Opp. Kamat Hospital, Chinchwad, Pune - 411 033. Ph. : (020) 27457470/71,56118670 Tele-fax : (020) 27487472 ६। भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ इस्लाम धर्म और जैन धर्म - आचार्य तुलसी इस संसार में अनेक धर्म हैं। हर धर्म के अनुयायियों का काम भी यही होता है। वे धर्म कपडे हाथों से धोते थे और जूते स्वयं साफ अनुयायी बडी संख्या में हैं। अनुयायी होना के मूल स्वरूप को समझने का प्रयास नहीं करते थे। वे जातिवाद और दासप्रथा के कट्टर एक बात है और धार्मिक होना दूसरी बात है। करते। धर्म की व्यापकता को स्वीकार करने विरोधी थे। अपरिग्रह के सिद्धान्त में उनकी जो लोग केवल अनुयायी होते हैं, वे धर्म की में उनको अपने अस्तित्व का खतरा दिखाई आस्था थी। उन्होंने देखा कि उनकी लडकी पृष्ठभूमि से परिचित नहीं हो सकते। व्यक्ति जिस देता है। इसी कारण वे सम्प्रदाय को धर्म से फातिमा ने सोने के आभूषण पहन रखे हैं। उन्हें धर्म में आस्था रखता हैं, जिस धर्म का ऊपर प्रतिष्ठित करने में संलग्न रहते है। अच्छा नहीं लगा। उनके आदेश से फातिमा आचरण करता हैं, उसका ज्ञान होना जॉर्ज बर्नाड शॉ ने एक दिन अपने भाषण ने आभूषण उतार दिए। आवश्यक है। स्वीकृत धर्म के सम्बन्ध में में इस्लाम धर्म की प्रशंसा की। श्रोताओं में से जैन धर्म में भी श्रम और स्वावलम्बन की अनजान व्यक्ति किसी दूसरे धर्म या दर्शन का एक व्यक्ति खडा हुआ। अपनी जिज्ञासा के पूरी प्रतिष्ठा है। भगवान महावीर ने राज परिवार अध्ययन करेगा तो वह संदिग्ध हो जाएगा। पंख खोलते हुए उसने कहा - 'शॉ! आप में जन्म लिया। वे सब प्रकार की सुख - ऐसा व्यक्ति नो हव्वाए नो पाराए' न इधर का इस्लाम धर्म स्वीकार करेंगे?' बर्नाड शॉ ने सुविधाओं में पले। राज्य का संपूर्ण वैभव उनके रहता है और न उधर का रहता है। किन्हीं दो नकारात्मक उत्तर दिया। वह व्यक्ति फिर बोला उपभोग हेतु था। पर उन्होंने घर में रहते हुए भी धर्मों का तुलनात्मक अध्ययन करते समय दो - 'आप इसकी इतनी प्रशंसा कैसे करते है?' एक संन्यासी जैसा जीवन बिताना शुरू कर बिंदुओं पर ध्यान केंद्रित करना अपेक्षित है- बर्नाड शॉ ने कहा - ‘इस्लाम धर्म तो बहुत दिया। उनके त्याग और विराग की तुलना में * दूसरे धर्म या दर्शन को पढने से पहले अच्छा है, पर मुसलमान अच्छा नहीं है।' धर्म राज्य का वैभव तुच्छ हो गया। तीस वर्ष की अपने धर्म का गम्भीर अध्ययन करना। का प्रतिबिम्ब अनुयायियों के जीवन पर पडना अवस्था में वे गृहत्यागी मुनि बन गए! बारह * दूसरे धर्म के बारे में इधर-उधर की चाहिए। व्यक्ति धार्मिक बन जाए और वर्ष की कठोर साधना के बाद उनको केवलज्ञान सामग्री न बटोरकर उसके ग्रंथों का मूलस्पर्शी साम्प्रदायिक संकीर्णता से ऊपर न उठ पाए उपलब्ध हुआ। ज्ञानोपलब्धि के बाद उन्होंने अध्ययन करना। तो वह धार्मिक कैसे होगा? जनता को अहिंसा, अपरिग्रह और अनेकान्त बर्नाड शॉ की बात केवल इस्लाम धर्म पर का रास्ता बताया। जातिवाद और दासप्रथा धर्म सम्प्रदाय से ऊपर है ही नहीं, सभी धर्मों पर लागू होती है। इस दृष्टि के खिलाफ जिहाद छेडा। नारी जाति के प्रति मुहम्मद साहब इस्लाम धर्म के प्रवर्तक थे। से कहा जा सकता है कि जैन धर्म बहुत ऊंचा बरती जा रही विषमताओं की जडे उखाडी। उनका दृष्टिकोण व्यापक था। वे सम्प्रदाय के है, पर आज का जैन अच्छा नहीं है। जो व्यक्ति कुल मिलाकर यह प्रतीत होता है कि नहीं, सत्य के पक्षधर थे। कोई भी महापुरुष जैन होकर भी दहेज के लिए बहू को सताता लोकचेतना की जागृति में महावीर और कभी सम्प्रदाय का आग्रह कर ही नहीं सकता। है, जलाता है, क्या वह सच्चा जैन है? जो घी मुहम्मद के प्रयत्नों में बहुत समानता थी। महावीर, बुद्ध, ईसा, मुहम्मद आदि सभी में चर्बी की मिलावट करता है, क्या वह जैन महापुरुष धर्म के उपदेशक थे। उन्होंने शाश्वत हो सकता हैं? इस्लाम की पांच इबादतें धर्म का उपदेश दिया। शाश्वत धर्म द्रव्य, क्षेत्र, जैन धर्म में उपासना की अपनी पद्धति है। काल, वेश, लिंग, रंग आदि से प्रतिबद्ध नहीं महावीर और मुहम्मद इसी प्रकार इस्लाम धर्म में इबादत की परम्परा होता। वह देशातीत और कालातीत होता है। मुहम्मद साहब का जीवन श्रमप्रधान और है। जैनधर्म के अनुसार नमस्कार महामन्त्र का उसका बंटवारा नहीं होता। पर इन महापुरुषों सादगीप्रधान था। वे कच्चे मकान में रहते थे। जप, सामायिक, संवत्सरी का उपवास, के अनुयायियों ने धर्म को सीमित कर दिया। लकडी के बर्तन काम में लेते थे। वे अपने (पान क्र.६९ पहा.) भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ७ Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ With Best Compliments From Ramesh Jain 9822030096 MANGAL TRADERS Timber Merchant Wholesalers in BTC Lipping Patti, Moulding Patti, Burma Teak, Teak Wood 68, New Timber Market, Bhawani Peth, Pune - 411 042. Ph. : (0) 26443621, 26457165 ८। भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ क्रान्ति का सिंहनाद - आचार्य महाप्रज्ञ इस विश्व में प्रकाश और तिमिर की किया। स्मृति है?' भांति सत् और असत् अनादिकाल से है। भगवान् के शासन में दास, शूद्र और भंते! है।' कोई भी युग केवल प्रकाश का नहीं होता चांडाल जाति के व्यक्ति दीक्षित हुए और आर्यो! तुम कहां प्रव्रजित हो, इसकी और कोई भी युग केवल अन्धकार का नहीं उन्हें ब्राह्मणों के समान उच्चता प्राप्त हुई। तुम्हें स्मृति है?' होता। आज भी प्रकाश है और महावीर के भगवान् ने अपनी साधु-संस्था को प्रयोगभूमि भंते! है। हम भगवान् के शासन में युग में भी अन्धकार था। भगवान् ने मानवीय बनाया। उसमें जातिमद तथा गोत्रमद को प्रव्रजित हैं।' चेतना की सहस्र रश्मियों को दिग्-दिगंत में निर्मूल करने के प्रयोग किए। आज हमे 'आर्यों! तुम्हें इसका पता है, मैंने किस फैलने का अवसर दिया। मानस का कोना- अचरज हो सकता है कि साधु-संस्था में इस धर्म का प्रतिपादन किया?' । कोना आलोक से भर उठा। प्रयोग का अर्थ क्या है? किन्तु ढाई हजार भंते! हमे वह ज्ञात है। भगवान् ने समताभगवान् महावीर ने अहिंसा को समता वर्ष पुराने युग में यह अचरज की बात नहीं धर्म का प्रतिपादन किया है।' की भूमिका पर प्रतिष्ठित कर उस युग की थी। उस समय यह वास्तविकता थी। बहुत 'आर्यों! समता धर्म में जाति मद के लिए चिन्तनधारा को सबसे बड़ी चुनौती दी। सारे साधु-संन्याशी जाति-गोत्र की उच्चता कोई स्थान है?' अहिंसा का सिद्धान्त श्रमण और वैदिक - और नीचता के प्रतिपादन में अपना श्रेय भंते! नहीं है। पर हमारे पुराने संस्कार दोनों को मान्य था। किन्तु वैदिकों की मानते थे। यह विषमता धर्म के मंच से ही अभी छूट नहीं रहे हैं।' अहिंसा शास्रों पर प्रतिष्ठित थी। उसके साथ पाली-पोसी जाती थी। इसका विरोध भी उस समय भगवान ने उन्हें पथ-दर्शन विषमता भी चलती थी। उसके घटक तत्व धर्म के मंच से हो रहा था। भगवान् महावीर दियाभी चलते थे। ने समता के मंच का नेतृत्व सम्भाल लिया। जो ब्राह्मण, क्षत्रिय, उग्र पुत्र या उनके सशक्त नेतृत्व को पाकर समता का लिच्छवि मेरे समता-धर्म में दीक्षित होकर १. जातिवाद आन्दोलन प्राणवान् हो गया। गोत्र का मद करता है, वह लौकिक आचार विषमता का मुख्य घटक था जन्मना भगवान के संघ में सम्मिलित होनेवाले का सेवन करता है।' जाति का सिद्धान्त। ब्राह्मण जन्मना श्रेष्ठ माना व्यक्ति को सबसे पहले समता (सामायिक) वह सोचे - क्या परदत्तभोजी श्रमण को जाता है और शूद्र जन्मना तुच्छ। इस का व्रत स्वीकारना होता था, फिर भी कुछ गोत्र-मद करने का अधिकार है?' जातिवाद के विरोध में उन सबने आवाज मुनियों के जाति-संस्कार क्षीण नहीं होते। वह सोचे - क्या उसे जाति और गोत्र उठाई जो अध्यात्म-विद्या में निष्णात थे। १. एक बार कुछ निर्ग्रन्थ भगवान् के पास त्राण दे सकते हैं या विद्या और चरित्र?' बृहदारण्यक उपनिषद में याज्ञवल्क्य कहते आकर बोले - 'भंते! हम भगवान् के धर्म- २. एक निर्ग्रन्थ ने पूछा - 'तो भंते! हैं - 'ब्रह्मनिष्ठ साधु ही सच्चा ब्राह्मण है।' शासन में प्रव्रजित हुए हैं। भगवान् ने हमें हमारा कोई गोत्र नहीं है?' किन्तु इस प्रकार के स्वर इतने मंद थे कि समता-धर्म में दीक्षित किया है। फिर भी भंते! 'सर्वथा नहीं।' जातिवाद के कोलाहल में जनता उन्हें सुन हमारे कुछ साथी अपने गोत्र का मद करते है 'भंते! यह कैसे?' ही नहीं पाई। भगवान महावीर ने उस स्वर और अपने बड़प्पन को बखानते हैं।' 'तुम्हारा ध्येय क्या है?' को इतना बलवान् बनाया कि उसकी ध्वनि भगवान् ने उस साधु-कुल को आमंत्रित भंते! मुक्ति।' जन-जन के कानों से टकराने लगी। भगवान् कर कहा 'वहां तुम्हारा कौन-सा गोत्र होगा?' ने कर्मणा जाति के सिद्धान्त का प्रतिपादन 'आर्यो! तुम प्रव्रजित हो, इसकी तुम्हे 'भंते! वह अगोत्र है।' भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९। ९ Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ 'सगोत्र अगोत्र में प्रवेश नहीं पा सकता। इसलिए मैं कहता हूँ तुम अगोत्र हो, गोत्रातीत हो।' - भगवान् ने निर्ग्रन्थों को सम्बोधित कर कहा- 'आर्यो! निर्ग्रन्थ को प्रज्ञा, तप, गोत्र और आजीविका का मद नहीं करना चाहिए। जो इनका मद नहीं करता, वही सब गोत्रों से अतीत होकर अगोत्र - गति (मोक्ष) को प्राप्त होता है। ' ३. भगवान् के संघ में सब गोत्रों के व्यक्ति थे। सब गोत्रों के व्यक्ति उनके सम्पर्क में आते थे। उस समय नाम और गोत्र से सम्बोधित करने की प्रथा थी। उच्च गोत्र से सम्बोधित होनेवालों का अहं जागृत होता । नीच गोत्र से सम्बोधित व्यक्तियों में हीन भावना उत्पन्न होती। अहं और हीनता - ये दोनों विषमता के कीर्तिस्तम्भ हैं। भगवान् को इनका अस्तित्व पसन्द नहीं था। भगवान् ने एक बार निर्ग्रन्थों को बुलाकर कहा- 'आर्यों! मेरी आज्ञा है कि कोई निर्ग्रन्थ किसी को गोत्र से सम्बोधित न करे।' ४. जैसे-जैसे भगवान् का समता का आन्दोलन बल पकड़ता गया, वैसे-वैसे जातीयता के जहरीले दांत काटने को आकुल होते गए । विषमता के रंगमंच पर नए-नए अभिनय शुरु हुए। ईश्वरीय सत्ता की दुहाई से समता के स्वर को क्षीण करने का प्रयत्न होने लगा । इधर मानवीय सत्ता के समर्थक सभी श्रमण सक्रिय हो गए। भगवान् बुद्ध का स्वर भी पूरी शक्ति से गूंजने लगा भ्रमणों का स्वर विषमता से व्यथित मानस को वर्षा की पहली फुहार जैसा लगा । इसका स्वागत उच्च गोत्रीय लोगों ने भी किया। क्षत्रिय इस आंदोलन में पहले से ही सम्मिलित थे । ब्राह्मण और वैश्य भी इसमें सम्मिलित होने लगे। यह धर्म का आंदोलन एक अर्थ में जन आंदोलन बन गया। इसे व्यापक स्तर पर चलाना भिक्षुओं का काम था। भगवान् बडी सतर्कता से उनके संस्कारों को मांजते गए। एक बार कुछ मुनियों में यह चर्चा चली कि मुनि होने पर शरीर नहीं छूटता, तब गोत्र कैसे छूट सकता है? यह बात भगवान् तक पहुंची। तब भगवान् मुनि - कुल को बुलाकर कहा 'आर्यों! तुमने सर्प की केंचुली को देखा है?" नौकर अब उनका साधर्मिक भाई बन गया। भगवान् ने अपने संघ को एक समतासूत्र दिया। वह हजारों-हजारों कंठों से मुखरित होता रहा। उसने असंख्य लोगों के 'अहं' का परिशोधन किया। वह सूत्र है है?' 'यह जीव अनेक बार उच्च या नीच गोत्र का अनुभव कर चुका है। अतः न कोई किसी से हीन है और न कोई अतिरिक्त। यह जीव 'भंते! केंचुली आने पर सर्प अन्धा हो अनेक बार उच्च या नीच गोत्र का अनुभव जाता है?' कर चुका है। यह जान लेने पर कौन 'आर्यो! केंचुली के छूट जाने पर क्या गोत्रवादी होगा और कौन मानवादी ।' होता हैं?' - 'हां, भंते! देखा है।' 'आर्यों! तुम जानते हो, उससे क्या होता 'भंते! वह देखने लग जाता है।' 'आर्यों! यह गोत्र मनुष्य के शरीर पर केंचुली है। इससे मनुष्य अंधा हो जाता है। इसके छूटने पर ही वह देख सकता है। इसलिए मैं कहता हूं कि सर्प जैसे केंचुली को छोड देता हैं, वैसे ही मुनि गोत्र को छोड दे। वह गोत्र का मद न करे। किसी का तिरस्कार न करे ।' भगवान् ने अपने संघ में समता का बीज बोया, उसे सींचा, अंकुरित किया, पल्लवित, पुष्पित और फलित किया । - भगवान् ने समता के प्रति प्रगाढ आस्था उत्पन्न की। अतः उसकी ध्वनि सब दिशाओं में प्रतिध्वनित होने लगी। जयघोष मुनि घुमते-घूमते वाराणसी में पहुंचे। उन्हें पता चला कि विजयघोष यज्ञ कर रहा है। वे विजयघोष की यज्ञशाला में गए। यज्ञ और जातिवाद का अहिंसक ढंग से प्रतिवाद करना महावीर के शिष्यों का कार्यक्रम बन गया था। इस कार्यक्रम में ब्राह्मण मुनि काफी रस ले रहे थे। जयघोष जाति से ब्राह्मण थे । विजयघोष भी ब्राह्मण था। एक यज्ञ का प्रतिकर्ता और दूसरा उसका कर्ता । एक जातीवाद का विघटक और दूसरा उसका समर्थका ५. भगवान् के संघ में अभिवादन की एक निश्चित व्यवस्था थी। उसके अनुसार दीक्षा पर्याय में छोटे मुनि को दीक्षा - ज्येष्ठ मुनि का अभिवादन करना होता था। एक मुनि के सामने यह व्यवस्था समस्या बन गई । वह राज्य को छोडकर मुनि बना था । उसका नौकर पहले ही मुनि बन चुका था । राजर्षि की आंखों पर मद का आवरण आ गया। उसने उस नौकर मुनि का अभिवादन नहीं किया। यह बात भगवान् तक पहुंची भगवान् ने मुनिपरिषद को आमंत्रित कर कहा, 'सामाजिक व्यवस्था में कोई सार्वभौम सम्राट होता है, कोई नौकर और कोई नौकर का भी नौकर वे बाहरी उपाधियों से मुक्त होकर उस लोक में पहुंच जाते है, जहां सम हैं, कोई विषम नहीं है। फिर अपने दीक्षा - ज्येष्ठ का अभिवादन करने में किसी को लज्जा का अनुभव नहीं होना चाहिए । सम्राट और नोकर होने की विस्मृति होने पर ही आत्मा में समता प्रतिष्ठित हो सकती है।' | राजर्षि का अहं विलीन हो गया। उनका १० | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ श्रमण और वैदिक ये दो जातियां नहीं हैं ये दोनों एक ही जाति वृक्ष की दो विशाल शाखाएं है। उनका भेद जातीय नहीं किंतु सैद्धान्तिक है। श्रमणधारा का नेतृत्व क्षत्रिय कर रहे थे और वैदिक धारा का नेतृत्व ब्राह्मण। फिर भी बहुत सारे ब्राह्मण श्रमण धारा में चल रहे थे और बहुत सारे क्षत्रिय ब्राह्मणधारा में। उस समय धर्म परिवर्तन व्यक्तिगत प्रश्न था । उसका व्यापक प्रभाव नहीं होता था। यदि धर्म परिवर्तन का अर्थ जाति परिवर्तन होता तो समस्या बहुत गम्भीर बन जाती। किंतु एकही भारतीय जाति के लोग अनेक धर्मो का अनुगमन कर रहे थे, Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ इसलिए उनके धर्म परिवर्तन का प्रभाव केवल वे उससे विचलित नहीं हुए। दोनों के बीच जनता के आकर्षण का केंद्र बिंदू बन गया वैचारिक स्तर पर होता। जातीय स्तर पर लम्बी चर्चा चली। चर्चा के मध्य रुद्रदेव ने था। किंतु साधुत्व कोई बाल-लीला नहीं है। उसका कोई प्रभाव नहीं होता। कहा, 'मुने! जाति और विद्या से युक्त वह इंद्रिय, मन और वृत्तियों के विजय की विजयघोष के मन में वैचारिक भेद उभर ब्राह्मण ही पुण्यक्षेत्र हैं।' यात्रा है। इस यात्रा में वही सफल हो सकता आया। उसने दर्प के साथ कहा- 'मुने! इस मुनि ने इसका प्रतिवाद करते हुए कहा - है जो दृढ संकल्प और आत्मलक्षी दृष्टि का यज्ञ मंडप में तुम भिक्षा नहीं पा सकते। कहीं जिनमें क्रोध, मान, हिंसा, असत्य, चोरी और धनी होता है। अन्यत्र चले जाओ। यह भोजन वेदविद् और परिग्रह है, वे ब्राह्मण जाति और विद्या से भगवान महावीर ने देखा बहुत सारे श्रमण धर्म के पारगामी ब्राह्मणों के लिए बना है।' विहीन है। वे पुण्यक्षेत्र नहीं हैं। और संन्यासी साधू के वेश में गृहस्थ का ___ मुनि बोले - 'विजयघोष! मुझे भिक्षा मिले तुम केवल वाणी का भार ढो रहे हो। जीवन जी रहे हैं। न उनमें ज्ञान की प्यास है, या न मिले, इसकी मुझे कोई चिन्ता नहीं। वेदों को पढकर भी तुम उनका अर्थ नहीं न सत्य शोध की मनोवृत्ति न आत्मोपलब्धि मुझे इसकी चिन्ता है कि तुम ब्राह्मण का जानते । जो साधक विषम स्थितियों में समता का प्रयत्न और न आंतरिक अनुभूति की अर्थ नहीं जानते।' ___ का आचरण करते हैं, वे ही सही अर्थ में तडप। वे साधु कैसे हो सकते हैं? भगवान् विजयघोष - इसका अर्थ जानने में ब्राह्मण और पुण्यक्षेत्र हैं।' साधु-संस्था की दुर्बलताओं पर टीका करने कौन-सी कठिनाई है? जो ब्रह्मा के मुख से रुद्रदेव को यह बात बहुत अप्रिय लगी लगे। भगवान् ने कहाउत्पन्न ब्राह्मण के कुल में जन्म लेता है, वह उसने मुनि को ताडना देने का प्रयत्न किया। सिर मुंडा लेने से कोई श्रमण नहीं होता। ब्राह्मण है।' किंतु मुनि की तपस्या का तेज बहुत प्रबल ओम का जप करने से कोई ब्राह्मण नहीं मुनि - 'मैं तुम्हारे सिद्धान्त का प्रतिवाद था। उससे रुद्रदेव के छात्र प्रताडित हो गए। होता। करता हूं। जाति जन्मना नहीं होती, वह उस समय सबको यह अनुभव हुआ अरण्यवास करने से कोई मुनि नहीं होता। कर्मणा होती है तप का महत्व प्रत्यक्ष है, वल्कल चीवर पहनने से कोई तापस नहीं मनुष्य कर्म से ब्राह्मण होता है, कर्म से जाति का कोई महत्व नहीं है। होता। क्षत्रिय। जिसके तेज से रुद्रदेव के छात्र हतप्रभ श्रमण होता है समता से। कर्म से वैश्य होता है और कर्म से शूद्र। हो गए। ब्राह्मण होता है ब्रह्मचर्य से। विजयघोष - ‘ब्राह्मण का कर्म क्या है?' वह हरिकेश मुनि चांडाल का पुत्र है। मुनि होता है ज्ञान से। मुनि - 'ब्राह्मण का कर्म है - ब्रह्मचर्य। भगवान महावीर का युग निश्चय ही तापस होता है तपस्या से।' जो व्यक्ति ब्रह्म का आचरण करता है, वह जातिवाद या मदवाद के प्रभुत्व का युग था। 'जैसे पोली मुट्ठी और मुद्रा शून्य खोटा ब्राह्मण होता है। जैसे जल में उत्पन्न कमल उसका सामना करना कोई सरल बात नहीं सिक्का मूल्यहीन होता हैं, वैसे ही व्रतहीन साधु उसमें लिप्त नहीं होता, वैसेही जो मनुष्य काम थी। उसका प्रतिरोध करनेवाले को प्राण- मूल्यहीन होता है। वैडूर्य मणि की भांति में उत्पन्न होकर उसमें लिप्त नहीं होता, उसे समर्पण की तैयारी रखनी ही होती। भगवान् चमकनेवाला कांच जानकार के सामने मूल्य हम ब्राह्मण कहते है। जो राग, द्वेष और भय महावीर ने अभय और जीवन-मृत्यू में समत्व कैसे पा सकता हैं? से अतीत होने के कारण मृष्ट स्वर्ण की भांति की सुदृढ अनुभूति वाले अनगिन मुनि तैयार एक व्यक्तिने भगवान से पूछा - 'भन्ते! प्रभास्वर होता है, उसे हम ब्राह्मण कहते है।' कर दिए। वे जातिवाद के अभेद्य दुर्गों में साधुत्व और वेश में क्या कोई सम्बन्ध है?' __'जो अहिंसक, सत्यवादी और अकिंचन जाते और उद्देश में सफल हो जाते। भगवान् ने कहा, 'कोई भी सम्बन्ध नहीं होता है, उसे हम ब्राह्मण कहते हैं।' २.साधुत्व : देश और परिवेश है, यह मैं कैसे कहूँ? देश व्यक्ति की आंतरिक विजयघोष का विचार परिवर्तन हो गया। वह युग धर्म की प्रधानता का युग था। भावना का प्रतिबिंब है। जिसके मन में उसने कर्मणा जाति का सिद्धान्त स्वीकार कर साधु बनने का बहुत महत्त्व था। श्रमण साधु निस्पृहता के साथ साथ कष्ट सहिष्णुता बढती लिया। बनने पर बहुत बल देते थे। इसका प्रभाव है, वह अचेल हो जाता हैं। यह अचेलता हरिकेश जाति से चांडाल थे। वे मुनि वैदिक परम्परा पर भी पडा । उसमें भी संन्यास का वेश उसके अंतरंग का प्रतिबिंब है।' बन गए। वे वाराणसी में विहार कर रहे थे। को सर्वोपरि स्थान मिल गया। भंते! कुछ लोग नि:स्पृहता और कष्ट उस समय रुद्रदेव पुरोहित ने यज्ञ का विशाल अनेक परम्पराओं में हजारो-हजारो साधु सहिष्णुता के बिना भी अनुकरण बुद्धि से आयोजन किया। हरिकेश उस यज्ञ-वाटिका थे। समाज में जिसका मूल्य होता है, वह अचेल हो जाते हैं। इसे मान्यता क्यों दी में गए। रुद्रदेव ने मुनि का तिरस्कार किया। आकर्षण का केंद्र बन जाता है। साधुत्व जाए?' भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ११ Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ With Best Compliments From With Best Compliments From भगवान् - 'इसे मान्यता नहीं मिलनी चाहिए। पर अनुकरण किसी मौलिक वस्तु का होता है। मूलत: वेश आंतरिक भावना की अभिव्यक्ति है। उसका अनुकरण भी होता है, इसलिए साधुत्व और वेश में सम्बन्ध है, यह भी मैं कैसे कहूँ।' ___ मैं चार प्रकार के पुरुषों का प्रतिपादन Uttam Bathiya Swapnil Kulkurni 9325691400 MO करता हूँ: ideo-meos your own world of learning १. कुछ पुरुष वेश को नहीं छोडते, साधुत्व को छोड़ देते हैं। २. कुछ पुरुष साधुत्व को नहीं छोडते. वेश को छोड़ देते हैं। ३. कुछ पुरुष साधुत्व और वेश दोनों को नहीं छोडते। ४. कुछ पुरुष साधुत्व और वेश दोनों को छोड़ देते हैं। Rajendrakumar Mohanlal & Co. Sole Distributor Hello, Sunstar Basamati Rice Wholesaler Rice, Wheat & Pulses Institution of Design Engineering and Manufacturing Applications. Your own world of learning Plot No. 3, Survey No. 170/76, Above Silver Autolines, Near Verma Hall, Chapekar Chowk, Chinchwad, Pune - 411033. Ph. : +91-20-32313527 ___www.idea-maps.com 'Shantiprerna',460/461, Market Yard, Pune - 411 037. Ph. :(Off.) (020)24271051/52/53. Telefax: 020-24275551 Email: rmco_b@rediffmail.com With Best Compliments From Deepchand H. Mehta MANOJ PLY AN ISO 9001 : 2000 CERTIFIED CO. 264/1, Bhawani Peth, New Timber Market, Pune-411 002. Tel. : 26442807/08 १२ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ पण्णा समिक्खए धम्म - उपाध्याय अमरमुनि धर्म शब्द जितना अधिक व्यापक स्तर अतीत के इतिहास में देखते हैं। आज भी इन्सान उपदिष्ट है कि प्रज्ञा के द्वारा ही धर्म की समीक्षा पर प्रचलित है और उसका उपयोग किया जा का खून बेदर्दी से बहाया जा रहा है। अतः होनी चाहिए। सूत्र है - "पण्णा समिक्खए रहा है, उतनी ही उसकी सूक्ष्मतर विवेचना नहीं धर्म-तत्त्व की समस्या का समाधान कहां है, धम्मम्' अर्थात् प्रज्ञा ही धर्म की समीक्षा करने की जा रही है। इस दिशा में उचित प्रयत्न जो इस पर कुछ न कुछ चिन्तन करना आवश्यक में समर्थ है। और धर्म है भी क्या? तत्त्व का अपेक्षित हैं, वे नहीं के बराबर हैं और जो कुछ हैं। अर्थात् सत्यार्थ का विशिष्ट निश्चय ही धर्म है। हैं भी, वे मानव चेतना को कभी-कभी मानव, धरती पर के प्राणियों में सर्वश्रेष्ठ और यह विनिश्चय अन्तत: मानव की प्रज्ञा पर धुंधलके में डाल देते हैं। माना गया है। उससे बढकर अन्य कौन श्रेष्ठतर ही आधारित है। शास्र और गुरु संभवत: कुछ ____धर्म क्या है? इसका पता हम प्रायः विभिन्न प्राणी है? स्पष्ट है, कोई नहीं है। चिन्तन-मनन सीमा तक योग दे सकते हैं। किंतु, सत्य की मत-पंथों, उनके प्रचारक गुरुओं एवं तत्तत् करके यथोचित निर्णय पर पहुँचने के लिए आखिरी मंजिल पर पहुँचने के लिए तो अपनी शास्रों से लगाते हैं। और, आप जानते हैं, उसके पास जैसा मन-मस्तिष्क है, वैसा धरती प्रज्ञा ही साथ देती हैं। 'प्र' अर्थात् प्रकृष्ट, उत्तम, मत-पंथों की राह एक नहीं है। अनेक प्रकार पर के किसी अन्य प्राणी के पास नहीं है। मानव निर्मल और 'ज्ञा' अर्थात ज्ञान। के एक-दूसरे के सर्वथा विरुद्ध क्रिया-काण्डों अपनी विकास यात्रा में कितनी दूर तक और जब मानव की चेतना पक्ष-मुक्त होकर के नियमोपनियमों में उलझे हुए हैं, ये सब। ऊँचाईयों तक पहुँच गया है, यह आज सबके इधर-उधर की प्रतिबद्धताओं से अलग होकर इस स्थिती में किसे ठीक माना जाए और किसे सामने प्रत्यक्ष है। कोई स्वप्न या कहानी नहीं सत्याभिलक्षी चिन्तन करती है, तो उसे अवश्य गलत? धर्म गुरुओं एवं शास्रों की आवाजें है। आज मानव ऊपर चंद्रलोक पर विचरण ही, धर्म तत्त्व की सही दृष्टि प्राप्त होती है। यह भी अलग-अलग हैं। एक गुरु कुछ कहता कर रहा है और नीचे महासागरों के तल को छू ऋतम्भरा प्रज्ञा है। ऋत् अर्थात् सत्य को वहन है, तो दूसरा गुरु कुछ और ही कह देता है। रहा है। एक-एक परमाणु की खोज जारी है। करनेवाली शुद्ध ज्ञानचेतना। योग दर्शनकार इस स्थिती में विधि-निषेध के विचित्र यह सब किसी शास्र या गुरु के आधार पर पतंजलि ने इसी संदर्भ में एक सूत्र उपस्थित चक्रवात में मानव मस्तिष्क अपना होश खो नहीं हुआ है। इसका मूल मनुष्य के मन की किया है - 'ऋतंभरा तत्र प्रज्ञा', उक्त सूत्र की बैठता है। वह निर्णय करे, तो क्या करे? यह चिन्तन यात्रा में ही है। अतः धर्म-तत्त्व की व्याख्या भोजवृत्ति में इस प्रकार है - स्थिती आज की ही नहीं, काफी पुरातन काल खोज भी इधर-उधर से हटा कर मानव- "ऋतं सत्यं विभर्ति कदाचिदपि न से चली आ रही है। महाभारतकार कहता है मस्तिष्क के अपने मुक्त चिन्तन पर ही आ विपर्ययेणाच्छाद्यते सा ऋतंभरा प्रज्ञा - श्रुति अर्थात् वेद भिन्न-भिन्न हैं। स्मृतियों खडी होती है। तस्पिन्सति भवतीत्यर्थः।” की भी ध्वनि एक नहीं है। कोई एक मुनि भी यह मैं नई बात नहीं कर रहा हूँ। आज से अर्थात् जो कभी भी विपर्यय से आच्छादित ऐसा नहीं है, जिसे प्रमाण रूप में सब लोक अढाई हजार वर्षं से भी कहीं अधिक पहले न हो, वह सत्य को धारणा करनेवाली प्रज्ञा मान्यता दे सके। धर्म का तत्त्व एक तरह से श्रावस्ती की महती सभा में दो महान् ज्ञानी होती है। अंधेरी गुफा में छिप गया है - मुनियों का एक महत्त्वपूर्ण संवाद है। मुनि हैं - माना कि साधारण मानव की प्रज्ञा की भी “श्रुतिर्विभिन्ना- स्मृतयो विभिन्नाः केशी और गौतम। मैं देखता हूँ कि उक्त संवाद एक सीमा है। वह असीम और अनन्त नहीं नैकोमुनिर्यस्य वचः प्रमाणम्। में कहीं पर भी अपने-अपने शास्ता एवं शास्रों है। फिर भी उसके बिना यथार्थ सत्य के निर्णय धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्। को निर्णय के हेतु बीच में नहीं लाया गया है। का अन्य कोई आधार भी तो नहीं है। अन्य विश्व जगत में यत्र-तत्र अनेक उपद्रव, सब निर्णय प्रज्ञा के आधार पर हुआ है। जितने आधार हैं, वे तो सूने जंगल में भटकाने विरोध, संघर्ष, यहाँ तक की नर-संहार भी वहाँ स्पष्ट उल्लेख है, जो गौतम के द्वारा जैसे है और परस्पर टकरानेवाले हैं। अत: जहाँ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । १३ Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रचुर तक हो सके अपनी प्रज्ञा के बल पर ही निर्णय में केवल शब्द, प्रधान शास्र शिव नहीं, अपितु “अप्पमाओ अमतपदं, पमाओ मच्चुनो को आधारित रखना चाहिए। अन्तिम प्रकाश शव ही रह जाता है। शव अर्थात मृत, मुर्दा पदं।" धम्मपद, २,१. उसीसे मिलेगा। शास्रों से भी निर्णय करेंगे, मृत को चिपटाये रहने से अन्ततः जीवित भी यह अप्रमाद क्या है? प्रमाद का अभाव तब भी प्रज्ञा की अपेक्षा तो रहेगी ही। बिना मृत ही हो जाता है। मृत की उपासना में प्राणवान होकर जब प्रज्ञा की ज्योति प्रज्वलित होती प्रज्ञा के शास्र मूक है। वे स्वयं क्या करेंगे। इस ऊर्जा कैसे प्राप्त हो सकती है? हैं, तब अप्रमाद की भूमिका प्राप्त होती है। सम्बन्ध में एक प्राचीन मनीषी ने कहा है - “शास्रं सुचिन्तितं ग्राह्य, चिन्तनाद्धि और, इसी में साधक अमृतत्व की उपलब्धि "जिस व्यक्ति को अपनी स्वयं की प्रज्ञा नहीं शिवायते। करता है। है, उसके लिए शास्र भी व्यर्थ है। शास्र उसका अन्यथा के वलं शब्द - प्रधानं तु भारतीय धर्म और दर्शन में ऋषि शब्द का क्या मार्गदर्शन कर सकता है? अन्धा व्यक्ति शवायते॥" प्रचुर प्रयोग हुआ है। स्वयं भगवान् महावीर यदि अच्छे से अच्छा दर्पण लेकर अपना मूख- भारतीय चिन्तन की चिन्तन धारा से को भी परम महर्षि कहा गया हैमण्डल देखना चाहे, तो क्या देख सकता है- प्रज्ञावाद का नाद अनुगुंजित है। बौद्ध साहित्य “अणुत्तरगं परमं महेसी।" सूत्रकृतांग, में तो प्रज्ञा - पारमिता का विस्तार से वर्णन है १,६,१७. “यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्रं तस्य ही। जब तक प्रज्ञा-पारमिता को नहीं प्राप्त कर अन्यत्र भी अनेक प्रज्ञावान मुनियों के लिए करोति किम्। लेता है, तब तक वह बुद्धत्व को नहीं प्राप्त हो ऋषि शब्द का प्रयोग हुआ है। हरिकेशबल लोचनाभ्यां विहीनस्य, दर्पण: किं सकता। जैन-संस्कृति में भी प्रज्ञा पर ही अनेक मुनि की स्तुति करते हुए कहा गया - करिष्यति।" स्थानों में महत्त्वपूर्ण बल दिया गया है। स्वयं "महप्पसाया इसिणो हवन्ति ।' शास्र के लिए प्राकृत में 'सुत्त' शब्द का भगवान् महावीर के लिए भी प्रज्ञा के विशेषण उत्तराध्ययन, १२,३१. प्रयोग किया गया है। उसके संस्कृत रूपान्तर प्रयुक्त किए गए है। बहुत दूर न जाएँ, तो आप जानते हैं, ऋषि शब्द का क्या अर्थ अनेक प्रकार के हैं, उनमें सुत्त शब्द का एक सुत्रकृतांग के प्रथम श्रुतस्कंध का वीरथुई है? ऋषि शब्द का अर्थ है- सत्य का साक्षात्संस्कृत रूपांतर सुप्त भी होता हैं। यह रूपांतर नामक अध्ययन हमारे समक्ष है। उसमें गणधर द्रष्टा । ऋषि सत्य का श्रोता कदापि नहीं होता, अच्छी तरह विचारणीय है। सुत्तं अर्थात् सुप्त सुधर्मा कहते है प्रत्युत् अपने अन्तःस्फूर्त प्रज्ञा के द्वारा सत्य है, यानी सोया हुआ है। सोया हुआ कार्यकारी से भूइपन्ने - वे महान् प्रज्ञावाले हैं। का द्रष्टा होता है। कोष-साहित्य में ऋषि का नहीं होता है। उसके भाव को एवं परमार्थ को कासव आसुपन्ने - महावीर साक्षात् सत्य अर्थ यही किया गया है। वह अन्तःस्फूर्त कवि, जगाना होता है और वह जागता है, चिन्तन के द्रष्टा आसुप्रज्ञावाले हैं। मुनि, मन्त्र-द्रष्टा और प्रकाश की किरण है। एवं मनन से अर्थात् मानव की प्रज्ञा ही उस से पन्नया अक्खय सागरे वा - वे प्रज्ञा से कवि शब्द का अर्थ काव्य का रचयिता ही सुप्त शास्र को जगाती है। उसके अभाव में वह अक्षय सागर के समान हैं। नहीं, अपितु ईश्वर-भगवान् भी होता है। इस केवल शब्द है, और कुछ भी नहीं। अत: अन्यत्र भी आगम साहित्य में प्रज्ञा शब्द सम्बन्ध में ईशोपनिषद् कहता हैप्राचीन विचारकों ने शास्र के साथ भी तर्क का प्रयोग निर्मल ज्ञान-चेतना के लिए प्रयुक्त “कविर्मनीषिपरिभू स्वयंभू" को संयोजित किया है। संयोजित ही नहीं, तर्क हैं। यह प्रज्ञा किसी शास्र आदि के आधार पर उक्त विवेचन का सार यही है कि सत्य की को प्रधानता दी गई है। प्राचीन मनीषी कहते निर्मित नहीं होती है। यह ज्ञानावरण कर्म के उपलब्धि के लिए मानव की अपनी स्वयं प्रज्ञा है कि, जो चिन्तक तर्क से अनुसंधान करता क्षय या क्षयोपशम से अन्त:स्फूर्त ज्ञान-ज्योति ही हेतु है। प्रज्ञा के अभाव में व्यक्ति, समाज, है, वही धर्म के तत्व को जान सकता है, अन्य होती है। राष्ट्र एवं धर्म आदि सब तमसाच्छन्न हो जाते नहीं। युक्ति-हीन विचार से तो धर्म की हानि वस्तुत: इसी के द्वारा सत्य का साक्षात्कार हैं। और इसी तमसाच्छन्न स्थिती में से अन्धही होती है। होता है। इसके अभाव में कैसा भी कोई गुरू मान्यताएं एवं अन्ध-विश्वास जन्म लेते हैं, “यस्तर्केणानुसंधत्ते, स धर्मे वेद नेतरः। हो, और कैसा भी कोई शास्र हो, कुछ नहीं जो अन्ततः मानव जाति की सर्वोत्कृष्टता के युक्तिहीनविचारे तु, धर्महानिः प्रजायते॥" कर सकता। इसलिए भारत का साधक निरन्तर सर्वस्व संहारक हो जाते हैं। प्रस्तुत संदर्भ में मेरा भी एक श्लोक है, 'तमसो मा ज्योतिर्गमय' के प्रार्थना सूत्र की अतीत के इतिहास में जब हम पहुँचते हैं, जिसका अभिप्राय है कि शास्रों को अच्छी रट लगाए रहता है। अज्ञान ही तमस् है और तो देखते हैं कि प्रज्ञा के अभाव में मानव ने तरह स्पष्टतया चिन्तन करके ही ग्रहण करना तमस् ही मृत्यु है। बुद्ध इसे प्रमाद शब्द के द्वारा कितने भयंकर अनर्थ किए हैं। हजारों ही नहीं, चाहिए। चिन्तन के द्वारा ही शास्र शिवत्व की अभिव्यक्त करते है। कहते है - प्रमाद मृत्यु है लाखों महिलाएं, पति के मृत्यु पर पतिव्रता उपलब्धि का हेतु होता है। चिन्तन के अभाव और अप्रमाद अमृत है एवं सतीत्व की गरिमा के नाम पर पति के शव १४ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ के साथ जीवित जला दी गई हैं। आज के शहीदी जुनून सवार होता है कि अपने से भिन्न श्रमण आवश्यक सूत्र में एक पाठ है, जो सुधारशील युग में यदा-कदा उक्त घटनाएँ धर्म - परम्परा के निरपराध लोगों की सामूहिक हर भिक्षु को सुबह सायं प्रतिक्रमण के समय समाचारपत्रों के पृष्ठों पर आ जाती हैं। यह हत्या तक करने में उन्हें कोई हिचक नहीं होती। उपयोग में लाना होता है। वह पाठ हैकितना भयंकर हत्या-काण्ड है, जो धर्म एवं यह सब उपद्रव देव-मूढता, गुरु-मूढता तथा “मिच्छत्तं परियाणामि सम्मत्तं शास्रों के नाम पर होता आ रहा है। शास्र-मूढता के कारण होते है। प्रज्ञा ही, उक्त उवसंपज्जामि। देवी-देवताओं की प्रस्तर मूर्तियों के आगे मूढताओं को दूर कर सकती है। किंतु धर्म के अबोहिं परियाणामि बोहिं उवसंपज्जामि। मूक-पशुओं के बलिदान की प्रथा भी धार्मिक भ्रम में उसने अपना या समाज का भला-बुरा अन्नाणं परियाणामि, नाणं परम्पराओं के नाम पर चालू है। एक-एक दिन सोचने से इन्कार कर दिया है। उवसंपज्जामि।" में देवी के आगे सात-सात हजार बकरे काट अतः अपेक्षा है, प्रज्ञा की अन्तर-ज्योति पाठ लम्बा है। उसमें का कुछ अंश ही दिए जाते हैं। और, हजारो नर-नारी, बच्चे, को प्रज्वलित करने की। बिना ज्ञान की ज्योति यहाँ उद्धृत किया गया है। इसका भावार्थ है बूढे, नौजवान हर्षोल्लास से नाचते-गाते हैं एवं प्रज्वलित हुए, यह भ्रम का सघन अन्धकार - “मैं मिथ्यात्व का परित्याग करता हूँ और देवी के नाम की जय-जयकार करते हैं। लगता कथमपि दूर नहीं हो सकता। अत: अनेक भारत सम्यक्त्व को स्वीकार करता हूँ। मैं अबोधि है कि मानव के रूप में कोई दानवों का मेला के प्रबुद्ध मनीषियों ने ज्ञान-ज्योति को का त्याग करता हूँ और बोधि को स्वीकार लगा है। विचार-चर्चा करें और विरोध में स्वर प्रकाशित करने के लिए प्रबल प्रेरणा दी है। करता हूँ। मैं अज्ञान का त्याग करता हूँ और उठाएँ, तो झटपट कोई शास्र लाकर सामने श्रीकृष्ण तो कहते हैं - "ज्ञान से बढकर विश्व सम्यक्-ज्ञान को स्वीकार करता हूँ।" खडा कर दिया जाता है। और, पण्डे-पुरोहित में अन्य कुछ भी पवित्र नहीं है" कितने उदात्त वचन हैं ये। काश, यदि हम धर्म-ध्वंस की दुहाई देने लगते हैं। पशु ही क्यों, “न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।” इन वचनों पर चलें, तो फिर धर्म के नाम पर सामूहिक नर-बलि तक के इतिहास की ये अज्ञान तमस् को नष्ट करने के लिए ज्ञान चल रहे पाखण्डों के भ्रम का अंधेरा मानवकाली घटनाएँ हमे भारतीय इतिहास में मिल की अग्नि ही सक्षम है। श्रीकृष्ण और भी बल मस्तिष्क को कैसे भ्रान्त कर सकता है? अपेक्षा जाती हैं और आज भी मासूम बच्चों के सिर देकर कहते हैं - "हे अर्जुन! जैसे प्रज्वलित है, आज प्रज्ञावाद के पुनः प्रतिष्ठा की! जनकाट कर देवी को प्रसन्न करने के लिए बलि अग्निकाष्ठ समूह को भस्म कर देती हैं, वैसे ही चेतना में प्रज्ञा की ज्योति प्रज्वलित होते ही के रूप में अर्पित कर दिए जाते हैं। ज्ञान रूप अग्नि संपूर्ण कर्मों को भस्म कर देती जाति, पंथ तथा राष्ट्र के नाम पर आए दिन अन्ध-विश्वासों की परम्परा की कथा है होनेवाले उग्रवादी या आतंकवादी जैसे उपद्रवों लम्बी है। कहीं ग्रामीण महिलाएं सर्वथा नग्न “यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसा- के काले बादल सहसा छिन्न-भिन्न हो सकते होकर वर्षा के लिए खेतों में हल जोतने का त्कुरुतेऽर्जुन। हैं। और, मानव अपने को मानव के रूप में अभिनय करती है। और, कहीं पर पशु बलि ज्ञानाग्निः सर्व-कर्माणि भस्मसात्कुरुते पुनः प्रतिष्ठित कर सकता है। मृत होती हुई एवं नरबलि तक इसके लिए दे दी जाती है। तथा॥" मानवता को जीवित रखने के लिए स्वतंत्र प्रज्ञा-हीन धर्म के चक्कर में भ्रमित होकर - गीता, ४,३७ चिन्तन के रूप में प्रज्ञा की ऊर्जा ही काम दे लोगों ने आत्मपीडन का कष्ट भी कम नहीं उपनिषद साहित्य में सर्व प्रथम मौलिक सकती हैउठाया है। वस्रहीन नग्न होकर हिमालय में रहते स्थान ईशोपनिषद् का है। यह उपनिषद यजुर्वेद “नाऽन्यः पन्था विद्यतेऽयनाय" हैं। जेठ की भयंकर गर्मी में चारों ओर धूनी का अन्तिम अध्याय है। उसका एक सूत्र वचन लगाते है। कांटे बिछाकर सोते हैं। जीवित ही है - 'विद्ययाऽमृतमश्रुते' अर्थात् विद्या से ही मुक्ति के हेतु गंगा में कूदकर आत्महत्या कर अमृत-तत्त्व की उपलब्धि होती है। लेते हैं। और, कुछ लोग तो जीवित ही भूमि तीर्थंकर श्रमण भगवान् महावीर ने भी में समाधि लेकर मृत्यु का वरण भी करते हैं। ज्ञान-ज्योति पर ही अत्यधिक बल दिया है। और, कुछ आत्म-दाह करनेवाले भी कम नहीं मुनि शब्द की व्याख्या करते हुए उन्होंने अन्य हैं। लगता है, मनुष्य आँखो के होते हुए भी किसी बाह्य क्रिया-काण्ड विशेष की चर्चा न अंधा हो गया है। करके मुनित्व के लिए सम्यग्-ज्ञान की ही भगवान महावीरांचे निर्वाणस्थळ धर्म-रक्षा के नाम पर वह कुछ भी कर हेतुता को स्वीकृत किया है असलेल्या पावापुरी या क्षेत्रावर भारत सकता है या उससे कुछ भी कराया जा सकता नाणेण य मुणी होई। उत्तराध्ययन, सरकारने काढलेले पोष्टाचे तिकीट है। धर्म और गुरुओं के नाम पर ऐसा भयंकर २५,३२. 25E भारत INDIA Jumthmand Mahanandsoon Nirmakaninay: RIPATH T भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । १५ Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ KAMAL CEMENT PIPE 12 M/S KAMAL CEMENT PIPE & PRODUCTS MFRS.: R.C.C. SPUN PIPE 'Indraprastha', At & Post- Nira (R.S.) Dist. Pune 412 102. Ph.:02115-242410, 242608 E-mail: ashishkothadiya@rediffmail.com website: www.kamalcementpipe.com Fact.: At Nimbut, Post-Nira (R.S.) Tal.: Baramati, Dist.- Pune 412 102. Ph. Fact.: (02112) 269332, Fax: 02115-242726 Ramnik R. Kothadiya Director Indrajit R. Kothadiya B. Arch Director १६ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Ashish R. Kothadiya B.E.(E&T/C) Director Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ जैन धर्माचा महाराष्ट्रातील विकास - देवेंद्र सागर म.सा. महाराष्ट्र दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे. कदाचित महाराष्ट्रात जैन धर्म हा प्रारंभिक आधिपत्य मिळविले. नंतर उज्जैनीला तो परत याचा इतिहास फार प्राचीन आहे. 'कुन्तल', काळापासून राहिलेला आहे. आला. आचार्य भद्रबाह सर्व संघासह काही 'अश्मक' व दक्षिणापथ' हे शब्द इतिहासात भारतात एक जाती समुदाय आग्नेय काळानंतर उज्जैनी येथे आले. बहुश्रूत आहेत व यांचा महाराष्ट्राच्या पहाडी प्रदेशात सीमित होता. हा समुदाय त्यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे इतिहासाशी संबंध आहे. साधारणपणे कलाकौशल्य व उद्योगक्षेत्रात विशेष भविष्यात १२ वर्षांच्या दुष्काळाची भीषण सेतूपासून नर्मदेपर्यंतच्या साऱ्या प्रदेशास प्रगतीशील होता. नाग, यक्ष, वानर यांच्या आपत्ती जाणून दक्षिणेकडे जाण्याचा दक्षिणापथ म्हटले जाते. कृष्णा नदीचा संदर्भ अनेक कुलांमध्ये विभाजित झालेला हा विचारपूर्वक निर्णय केला. चंद्रगुप्तही सेतू या शब्दाने प्रत्याशित असावा. कृष्णा समुदाय कालांतराने विद्याधर या नावाने प्रसिद्ध भ्रदबाहूंच्या परंपरेचाच अनुयायी होता. नदीचा महाबळेश्वरच्या डोंगराळ प्रदेशातून झाला. यालाच 'द्रविड' म्हणून ओळखले इ.स.पू.२९८ मध्ये भद्रबाहू यांजी जैनेन्द्राची उगम झाला आहे व ती दक्षिण भारताची प्रसिद्ध जाऊ लागल. दीक्षा ग्रहण केली. संपूर्ण संघ महाराष्ट्रातून नदी आहे. महाभारतात (सभापर्व ९-२०) आदिपुरुष तीर्थंकर ऋषभदेवाच्या एका श्रवणबेळगोळ येथे पोहोचला. भद्रबाहुने कृष्णवेणाचा उल्लेख आहे. परंतु ही नदी मुलाचे नाव द्रविड असे होते. विद्याधर कटवप्र पर्वतावर सल्लेखना ग्रहण केली व सर्व कृष्णा नदी नसून निराळीच असावी. नर्मदा व आपल्याच जातीबरोबर विशेष संबंध वाढवून संघाचे नेतृत्व व जबाबदारी चंद्रगुप्तावर कृष्णा नद्यांच्या मधल्या भागाला दक्षिणापथ राहू लागले अशी शक्यता जास्त आहे. सोपविली. चंद्रगुप्ताने दक्षिणेकडील सर्व म्हटले जाते. ज्यात महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र त्यांच्याच नावाने त्या भागाला 'द्रविड' असे राज्यांमध्ये जैन धर्माचा प्रचार केला व शेवटी प्रदेशांचा समावेश होतो. इतर भाग दूरचा नाव पडले. जैन साहित्यात विद्याधर संस्कृतीचे श्रवणबेळगोळ येथेच प्राण सोडला. दक्षिण प्रदेश या नावाने उल्लेखिला आहे. पुष्कळ उल्लेख आढळतात. 'महावंश' च्या या घटनेला पुरातात्त्विक पुरावा मिळत 'महाराष्ट्र' या शब्दाचा उल्लेख प्रदेश या । आधारावरून श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या नाही. पण साहित्यिक पुराव्यांकडे दुर्लक्ष करता रूपाने वेदांमध्ये, रामायणामध्ये, प्रवेशाच्या अगोदरपासून जैन संस्कतीचे येत नाही. कर्नाटक व तमिळभाषी क्षेत्रामध्ये महाभारतामध्ये मिळत नाही. परंतु पुराणे तथा अस्तित्व हाते. 'बृहत्कथा' मध्ये विद्याधर व याच काळामध्ये जैन धर्माचे अस्तित्व दिसते जैन, बौद्धग्रंथांमध्ये अवश्य मिळतो. जैन संस्कृतीचे सुंदर वर्णन आहे. महाराष्ट्रात व याच कारणांमुळे या घटनांना ऐतिहासिक महाराष्ट्राच्या सीमा बदलत राहिल्या आहेत. सातवाहनकालीन भाजे गुंफामध्ये एक मानावे लागेल. इ.स.पूर्व ३३७-३०७ मध्ये तरीपण विदर्भ, अपरांत-कोकणचा विशेषतः भित्तीचित्र मिळाले आहे. या चित्राचा विद्याधर पाण्डकामय राजाने अनुराधापूरमध्ये उत्तर भाग व दण्डकारण्य हे तीन भाग मानले जातीशी संबंध असावा. निग्रंथाकरिता एक चैत्य बनविला. याचा जातात. वर्तमान महाराष्ट्रात दण्डकारण्य सोडून चंद्रगुप्त मौर्याने इ.स.पूर्व ३१२ मध्ये उल्लेख ‘महावंश'मध्ये आला आहे. तिथेच उरलेल्या दोन भागांचा समावेश आहे. उज्जैनीनगरीला उपराजधानी बनविली. गिरिनामक निग्रंथी राहत होता. चालुक्य सम्राट सत्याश्रय पुलकेशी हा (विभाग दक्षिणेकडून, सौराष्ट्राहून विजययात्रेची सुरुवात चंद्रगुप्त व भद्रबाहू या दोघांमुळे ही एक दुसरा) महाराष्ट्राचा सार्वभौम राजा होता. केली. त्या वेळेज जुनागढपासून सुदर्शन घटना स्पष्ट हाते की इ.स.पूर्व काळात श्रीलंकेत नानाघाट, भाजे, कार्ले, कान्हेरी इत्यादी सरोवराचे निर्माणकार्य सुरू केले. त्यांनी गिरनार जैन धर्माचे अस्तित्व असून, त्याचा प्रचार शिलालेखांमध्ये पुरुषांकरिता महारठे व पर्वतावर तीर्थंकर नेमिनाथाची पूजा अर्चा झालेला होता. जैन धर्म पुष्कळ प्रमाणात स्त्रियांकरता महारठिया शब्दांचा प्रयोग केला केली व मुनींकरता राहण्यासाठी एक चंद्रगुफा लोकप्रिय होता. आहे. यामुळे महाराष्ट्राचे अस्तित्व दिसून येते. बनविली. इथूनच त्याने महाराष्ट्र व कर्नाटकावर पुण्याच्या जवळपास असणाऱ्या ग्राम भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । १७ Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ पाले येथे एक प्राचीनतम गृहाभिलेख आढळून येतो व या गृहाभिलेखाची सुरुवात 'नमो अरहंताणम्' या शब्दांनी झालेली आहे. महाराष्ट्रात जैन धर्म इ.पूर्व तिसऱ्या व चौथ्या शतकापासून मध्ययुगापर्यंत अविकल्प रूपाने लोकप्रिय राहिलाआहे. जैन कला व साहित्याचे विविध प्रकाराचे आयाम या कालखंडामध्ये दृष्टिगोचर होतात. एलोरा येथील गुंफांची कलात्मकता व विस्तार या दोन गोष्टी इतिहासाची अनुपम देणगी आहे. अनेक गण गच्छ यांची स्थापना करण्याचे व त्यांचा विकास करण्याचे श्रेय महाराष्ट्राच्याच वाट्याला जाते. जैन आचार्यांचे कर्मक्षेत्रदेखील महाराष्ट्र हेच आहे. भट्टारक संप्रदायाचा विकासही येथे उल्लेखनीय आहे. मध्ययुगातच येथे ग्रंथ भांडारांची स्थापना केली गेली. भित्तीचित्रांची संरचना झाली आहे. काही संप्रदायांच्या हिंसक व्यवहारामुळे जरी जैन संघाला अनेक आघात सहन करावे लागेल तरी ते जैन संघाचे अस्तित्व समाप्त करू शकले नाहीत. मुस्लिम आक्रमणांच्या काळात जैन धर्मावर आघात झाले. तरी सक्षमतेने जैन धर्माने आपले अस्तित्व राखले. मराठी भाषेच्या विकासाकरिता प्राकृताचे फारच योगदान राहिलेले आहे. मराठी साहित्याचा आरंभदेखी जैन कवीपासूनच झाला आहे. त्यांनी इ.स. १६६९ पासून या क्षेत्रात अधिक कार्य केले आहे. जिनदास, गुणराज मेघराज, कामराज, सुरीराज, गुणनदि, पुष्पसागर, महीचंद्र, महाकितीं, जिनसेन, देवेंद्रकिर्ती, कलप्पा, भामापन व इतर जैन साहित्यकारांनी मराठी साहित्यनिर्मीती केली आहे. हे साहित्य बहुतांशी अनुदित दिसून येते. जनजातींच्या सर्वेक्षणाने से समजते की महाराष्ट्रात जैन धर्म पुष्कळच लोकप्रिय होता. जैन कलार, कासार व काही जनजाती ज्या एका वेळेस जैन धर्मामध्ये परिवर्तत झाल्या होत्या परंतु नंतर पुन्हा या जातींचा वैदिक धर्माकडे कल झुकत गेला. आजही या जातीच्या आचाराविचारात जैन धर्माचीच " झलक दिसून येते. जातीमध्ये जैन धर्माचा आग्रह राहिला असता ते लोक जैन जातींचे म्हणून गणले गेले असते. महाराष्ट्रात जैन समाज विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रात विखुरला गेला आहे. सध्या दिगंबर, श्वेतांबर हे दोन्हीही संप्रदाय महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. दिगंबर संप्रदाय येतील मुख्य संप्रदाय म्हणून दिसून येतो. श्री. केतकर यांच्या 'महाराष्ट्री जीवन' या ग्रंथावरून हे स्पष्ट होते. ग्रामीण भागात यांची संख्या जास्त आहे. शेती व व्यापार हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत. वैदिक संस्कृतीशी मिळताजुळता त्यांचा आचारविचार आहे. तरी जैन सांस्कृतिक वारशाला ते धरूनच आहेत. म्हणूनच त्यांची स्वतंत्र ओळख आहे. ज्ञानेश्वरी तसेच महानुभाव पंथ साहित्यामध्ये जैनांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे. १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारावर हे स्पष्टपणे म्हणता येते की महाराष्ट्रात जैनांची संख्या अन्य प्रदेशांपेक्षा जास्त आहे. जवळजवळ १० लाख जैन महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात २९.४२ टक्के जैनांची लोकसंख्या आहे. मुंबई, बेळगाव व कोल्हापूरमध्येच सुमारे सात लाख जैन आहेत. यानंतर सांगली, ठाणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, नागपूर, पुणे इत्यादी शहरांची नावे येतात. महाराष्ट्र या दृष्टिने एक महत्त्वपूर्ण प्रदेश म्हटला जातो. जिथे आजसुद्धा जैन संस्कृती सर्वाधिक समृद्ध असलेली दिसून येत आहे. साहित्य, कला, संस्कृती व इतर विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला जैन समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान आढळून येते. रमशाळा रसवंती गुलकंद शतावरी क BRAHY PRASH चंदनयुक्त उटणे पूर्ण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी बाह्योपचारार्थ रसवंती- दातांच्या आरोग्यासाठी, आयुर्वेद शाळा वर्शक असले नारीसाठी उत्तम मराठी नेली -सर्वांनी आरोग्यासाठी ब्रह्मविद्या मित्र गुलकंद-शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी पाददारी मन-पायांच्या भेगांसाठी, शतावरी कल्प-शकीवर्धक सर्व केमिस्ट व आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध आयुर्वेद रसशाळा * २५ करोड पुणे ४. फोन : ०२०-२५४४०८९३/२५४४००१६. फॅक्स : ०२०-२५४४०७९६. e-mail : ayurrasa@vsnl.net १८ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ रसशाळा Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ भगवान महावीर का सन्देश आज के समय में सर्वथा उपयोगी है। महावीर मानव थे, महामानव थे, पर हमने उन्हें भगवान बना दिया । उनके उपदेशों को जीवन में उतारनाथा पर हमने शास्त्रोंमें सजा दिया। उनकी मूर्ती मन-मन्दिर में सजानी थी, पर हमने उन्हें पाषाणी मंदिरोंमें बिठा दिया। उनका उपदेश आदरणीय अनुकरणीय था, पर हमने उन्हें केवळ वंदनीय बना दिया। वर्धमान महावीर युग पुरुष हैं। उन्होंने आज से ढाईहजार वर्ष पहले इस धरापर आकर जीवन जीने की कला दी। महावीर बस महावीर हैं। पूरी मनुष्य जाति के इतिहास में ऐसा महिमा मंडित व्यक्ति दूसरा नहीं हैं। महावीर ने जितनी हृदय की बीणा को बजाया और परम संगीत निकाला उतना और किसी ने नहीं। महावीर के माध्यम से जितनी आत्माएं जगी और भगवत्ता को उपलब्ध हुआ, उतनी और किसी के माध्यम से नहीं। महावीर सबके थे, सब महावीर के थे । महावीर की दृष्टि में अपना पराया जैसा कोई भेद नहीं था और ना ही अमीर-गरीब, ऊंचनीच, जाति-वर्गया वर्ण का भेद था। उन्होंने जातिवाद भाषावाद, ऊंच-नीचके दलदल से समाज को बाहर निकाला. भगवान महावीर का जन्म सम्पूर्ण मानव जाति के कल्याण के लिए हुआ । महावीर का संदेश पूरी मानवता के लिए है। जैसे सूर्य चांद का प्रकाश सबके लिए है, आग सबकी रोटियां सेंकती है। पानी सबके गले की प्याय बुझाता है, वृक्ष की छाया सबके लिए है, वैसे ही महावीर का सन्देश सबके लिए है । महावीर के सिध्दान्त किसी वर्ग विशेष या काल विशेष के लिए नहीं है। उनके सिध्दांत या संदेश की उपयोगिता सार्वकालिक एवं सर्वदेशीय है। महापुरुष के उपदेश या सिध्दांत समय व स्थान की सीमा से परे कालातीत और सार्वदेशिक होते है । महावीर के उपदेश ढाई हजार वर्षों के बाद आज भी उतने ही उपयोगी है। इसलिए महावीर केवल जैनों के लिए ही नहीं. वे जन-जन के लिए है। भगवान महावीर धर्म तीथे के प्रवर्तक तो थे ही पर उनका धर्म वर्ग विशेष स्थान विशेष के लिए नहीं वरन् सार्वकालिक, सर्वांग और सार्वजनीन - सार्व लौकिक था। उन्होंने जो भी कुछ उपदेश में कहा- उसे पहले अपने जीवन में घटित किया अनुभूत किया इसीलिए महावीर व्यक्ति नहीं - संस्था है, समाज है, संघ है। उनके अलौकिक ज्ञान के पिछे अप्रतिहतकई वर्षोंकी लगातार शुद्ध साधना थी । इस साधना के लिए उनको किसी ने प्रेरित नहीं किया और न ही परिस्थितीयोंने बाध्य किया । इह लौकिक सारे सुखोंका- राज्य - वैभव. समृद्धि का बलिदान कर सिंह की तरह निर्भय - एकाकी अपने अभीष्ट की सिद्धी के लिए जीव और जगत के कल्याण की खोज के लिए वे सारे जन- परिजन के बीज से निकल पडे थे । लगातार साठे बारह वर्षतक अकेले कठोर साधना एवं तपस्या की। - - - साध्वी ज्ञानप्रभा 'सरल' भगवान महावीर ने अनुभव किया कि अज्ञानता के कारण अपने कर्म से ही प्राणी संसार के जन्म-मृत्यु - दुःखों के चक्रव्यूह में फंसा हुआ है। कर्म स्वयं अपनी आत्मा ने ही किये है - तो फल का भुगतान भी स्वयं के पुरुषार्थ से ही साधना सिद्धी की और आगे बढ़ती है। भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | १९ भगवान की साधना की शुरुआत की पहला ही दिन है । वे जंगल में ध्यान साधना में एकाकी खडे है । एक बिन्दु पर अपलक दृष्टि टिकाये। एक ग्वाल अपने बैल चराते हुए उधर आता है, उसी वक्त उसे कुछ जरूरी काम याद आने से महावीर को बैलोंकी निगाह रखनेका कहकर जाता है। महावीर तो अपने ध्यान में लगे हुए बैल भी चर चरते कहीं निकल गए। ग्वाला लौटकर आने के बाद अपने बैलोंके न पाकर गुस्से में आग बबूला होकर रस्सी से महावीर को पीटने लगा। परंतु धीर-गंभीर महावीर ने उफ् तक नहीं किया और उसी तरह अपनी साधना में अडिग खडे है । उसी वक्त स्वर्ग में इन्द्रका आसन कंपायमान होने से इन्द्र चलकर वहा आते है और ग्वाले को दंडित करना चाहते ही है कि इतनेमें महावीर अपना ध्यान पूर्ण कर ग्वाले को अज्ञानी ना समझ कहकर इन्द्र से छुडाते है, ग्वाला माफी मांगकर चला जाता है। स्वर्गाधिपती इन्द्र भगवान महावीर से निवेदन करते है- "भंते । आपको अपने साधना काल में आगे अनेक कष्ट उपसर्ग आएंगे इसलिए आपके साधनाकाल तक मुझे आपकी सेवामें रहने दे।” महावीर ने जवाब दिया- "हे देवाधिपती ! न तो कभी ऐसा हुआ है. न होता है. न होगा कि किसीने दूसरों के सहारे मुक्ति प्राप्त की हो - स्वयं के पुरुषार्थ के बल पर ही साधना सिद्ध होती Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ है। इसलिए में अकेला ही स्वयं के पुरुषार्थ क्रान्तिकारी अभियान छोड दिया। धर्म के हिंसा है। से उपसर्गों का सामना कर कर्म क्षय नाम पर होनेवाली हिंसा के विरुद्ध उन्होंने आज वर्षा व पानी की कमी के कारण. करूंगा।" जनमत तैयार किया- करूणासिंन्धु भगवान कई गाव और नगरोंमें त्राही त्राही मची हुजी भगवान महावीर के अनुयायी जरा महावीर ने “जीओ और जीने दो" का है। ग्लोबल वार्मिंग के कारण अवर्षा और चिंतन करे- कि- जरा सी परेशानी हुी सिद्धान्त सर्व प्रथम देकर सभी प्राणियोंमें प्राकृतिक असंतुलन, पर्यावण प्रदूषण, वृक्ष नहीं- कि देवी-देवताओं के आगे गिड- आपसमें मैत्री भाव जगाया तथा पशु- बचाओ, पानी बचाओ की बात हम करते गिडाते है. उनसे सहायता मांगते है। जब कि पक्षियोंको अभय दिया। आज विश्व बारूद है. किन्तु भगवान महावीरने २६०० वर्ष पूर्व हकीकत यह है की कोई भी किसीको न सुख के ढेर पर बैठा है- एक ही पलमें आण्विक ही इसकी घोषणा कर दी थी-की- हम पेड दें सकता है न दुःख, अपने-अपने कर्म और एवं रासायनिक हथियारों से एस जगत् को पौधे पानी व पशु पक्षियोंको स्वच्छंद जीने भावना के अनुसार अच्छे और बुरे का पूल स्मशान घाट में तब्दील बनाया जा सकता देंगे तो हम भी जी सकेंगे। यदि हम सुकूनमिलता है। है- जब तक हम भगवान महावीर की अहिंसा शांति से जीना चाहते हैं तो- “जीओ और भगवान महावीर ने बताया कि तुम ही का पालन कहीं करेंगे तब तक हम स्वयं एवं जीने दो" का पालन करना ही होगा। आज तुम्हारे स्वयं के मित्र हो और तुम ही स्वयंके । संसार का कोई भी प्राणी सुरक्षित रह नहीं हमें महावीर को मानने की नहीं जानने की शत्रू हो। उन्होंने परंपरागत मान्यताओंके बदले सकता। महावीर ने किसी को जानसे मारना जरूरत है- महावीर के प्रभाव में नहीं महावीर नई परंपराओं को जन्म दिया। मानव की तो दूर मात्र मारनेकी कल्पना को भी हिंसा के स्वभाव में आने की जरूरत है। आध्यात्मिक स्वतंत्रता के लिए क्रियाकाण्डों बताया है, किसी के मन को क्लेश पहुंचाना और जातीय एकाधिकार के विरुद्ध उन्होंने या किसी के प्रति मन में दुर्भाव लाना भी शुद्ध शाकाहाराचा खरा आनद ! ikanta BANQUET LAWNS 500 लोकांपर्यंत स्वागत समारोह, वाढदिवस, डोहाळजेवण, नामकरण इ.समारंभासाठी माफक दरात सुंदर छोटेखानी लॉन एक पंजिया रूम, किचन इ. सुविधांसह सोयीस्कर लोकेशन '२ अमयादीत स्वीटसह परिपूर्ण शाही भोजन। २00 लोकांच्या समारंभासाठी अप्परस्कात ए/सी हॉल बाहेरील केटरिंग ऑठ स्विकारतो | शुद्ध शाकाहारी भारतीय चाळी. | খ্রীরা डेक्कन जिमखाना, झेड ब्रिजजवळ, पुणे. फोन : २५५३००७७,६६०१३२२२ स.नं. ६२७, सिद्धेश्वर मंदिराशेजारी, जयजिनेंद्र प्रतिक्षानजवळ, 'गंगाधान हिलटॉप, विश्वेवाडी कॉदया रोड, पुणे ३०॥ फोन : ९८२३०९४९४५ २० । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ त्याग नव्हे, उपलब्धी संकोच नव्हे, विकास - आचार्य रजनीश (ओशो) सूर्यास्ताच्या वेळी एखादे फूल आपल्या अनुयायी हा बाह्यानुकरण करणारा असतो. म्हणजे सुकणे, आक्रसणे नव्हे. तर संयम पाकळ्या मिटून घेते तसे संयमाचे स्वरूप नाही. अन् बाह्यतः तर निषेधच ध्यानात येतो. म्हणजे एका अभयाच्या जाणीवेने झालेला संयम म्हणजे नरक-तीर्यंचादि गतीच्या पण महावीरांसारखे पुरुष ज्या उच्च चित्तवृत्तीचा विकास आहे. संयम म्हणजे भयामुळे मन आणि शरीर आक्रसून जावे अशी पातळीवर जीवन जगतात त्या पातळीवरून, विकारांचा कोलाहल शांत होऊन अंतर्वीणेचा मनाची रोगट, दुर्बल अवस्था नव्हे. किंवा ज्याला आम्ही मूल्यवान समजतो अशा सूर सापडणे आहे. संयम म्हणजे वासनांच्या स्वर्गसुखाच्या अथवा ऐहिक लाभाच्या आशेने वस्तूंचा स्वाभाविक त्याग होतो. पण दलदलीतून बाहेर पडून खुल्या वातावरणात व्रत-नियमांचे ओझे सांभाळत राहणे, यालाही आम्हाला मात्र त्यांनी काय सोडले तेवढे बहरून जाणे आहे. संयम म्हणत नाहीत. संयम हे फार विधायक दिसते. त्यांना काय मिळाले ते दिसत नाही. त्यागाचा वास्तविक अर्थ फार वेगळा तत्त्व आहे. संयम म्हणजे त्याग नसून उपलब्धी मग आमची अशी धारणा होते की ते फार आहे हे या अर्थाने की, महावीरांसारख्या आहे. पण परंपरा संयमाला निषेधात्मक मानत संयमी होते, त्यागी होते. त्यांनी स्वजन लोकांना काही मूल्यवान असे मिळालेले आली आहे. त्यामुळे संयम म्हणजे निषेध, सोडले, राज्य सोडले, वगैरे. पण त्यांना असा असते. त्याच्या तुलनेने त्यांच्यापाशी आधी संयम म्हणजे एकेक वस्तू सोडण्याची साधना, कोणता किरण दिसला होता की, ज्याच्या जे काही होते ते मूल्यहीन होऊन जाते. ध्यानात असा समज रूढ झाला आहे. अनुरोधाने ते त्या अक्षय्य प्रकाशाच्या असू द्या. मूल्यहीनता ही सापेक्ष आहे, ___ इंद्रियांची शक्ती क्षीण करणे याला संयम शोधासाठी राज्यपरिवार सोडून बाहेर पडले तुलनात्मक आहे. जोपर्यंत आपल्याला म्हणत नाहीत. स्वत:ला सुकविणे तसे पाहिले याची आम्हा सामान्यांना कल्पना येत नाही. अधिक मूल्यवान असे काही भेटत नाही तर सोपे आहे. कारण त्यासाठी कोणत्या नव्या म्हणून आम्ही संयमाचे एक नकारात्मक, तोपर्यंत जवळ आहे तेच मूल्यवान वाटणार. शक्तीची जरूर पडत नाही. उलट आहे ती निषेधात्मक तत्व बनवतो. अन् त्याप्रमाणे आपण किती जरी मनाला समजावले की याचे शक्तीही आटवीत आणली म्हणजे काम आचरण करू लागतो. अन् एकंदरीत सर्वच काय मोठे महत्त्व आहे, तरी अंतर्मनात भागते. पण विकसित होण्यासाठी आंतरिक महापुरुषांच्या बाबतीत ही निषेधात्मक खोलवर कुठे तरी वाटत राहील की हेच शक्ती जागृत करावी लागते. नवीन शक्तीचा मान्यतेची घटना घडलेली आहे. पण लक्षात किंमतीचे आहे. कारण त्यापेक्षा श्रेष्ठ असे उद्भव झाला तरच विकास होणे शक्य आहे. ठेवा, आपल्यापाशी जे काही आहे त्यापेक्षा काही आपल्याला ठाऊक नसते. जेव्हा श्रेष्ठतर आणि महावीरांचे व्यक्तित्व पहाता, काही अधिक मूल्यवान असे काही मिळाल्याशिवाय असे गवसते तेव्हा निकृष्ट आपोआप सुटते. साध्य करण्याच्या विधायक भावनेने त्यांनी माणूस हातचे सोडायला तयार नसतो. अन् निकृष्टाला मुद्दाम सोडावे लागत नाही. अन् साधना केली असावी असे वाटते. पण जो कोणी अंधश्रद्धेने काही मिळायच्या मूल्यवानाला प्रयत्नपूर्वक ग्रहण करावे लागत महावीरांच्या मागे जी परंपरा निर्माण झाली आधीच हातचे टाकून देतो, तो पुढे अस्वस्थ नाही. मूल्यवानाचे ग्रहण सहज होते. अन् ती मात्र शुष्क, निस्तेज, स्वतःशीच लढणाऱ्या रहातो. तो सुकतो अन् आक्रसतो. निकृष्ट कधी सुटते ते कळतही नाही. अशा लोकांची. पण पुढे जाता अशा आक्रसून संयम हे विधायक तत्त्व - पण जेव्हा निकृष्टाला सोडण्याचा प्रयत्न गेलेल्या अनुयायांकडे पाहूनच महावीरांविषयी वस्तुतः संयमाचे स्वरूप फार विधायक करावा लागतो, तेव्हा खुशाल समजावे की, कल्पना केली जाते, अन् साधारणपणे असेच आहे. अन् लक्षात असू द्या, जीवनाला गति श्रेष्ठतर ते आम्हाला अद्याप गवसलेले नाही. घडते. अनुयायांकडे पाहूनच ते ज्यांचे येते ती विधायक दृष्टीमुळेच माणसाला काही पण निकृष्ठाला सोडण्याचा आम्ही जबर प्रयास अनुकरण करतात त्यांच्याविषयी मत बनविले स्फूर्ति येते, बळ येते, ते काही साध्य करतो. अन् त्या प्रयासाला संयम म्हणतो. जाते. पण यात निश्चितपणे चूक होते. कारण करण्याच्या विधायक दृष्टीमुळेच. तेव्हा संयम तेव्हा संयमाचे विधायक स्वरूप नीटपणे भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । २१ Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ समजावून घेणे आवश्यक आहे. एरव्ही संयम त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात कामवासना वाढू एक्सपीरिअन्स! अहाहा! अपूर्व अनुभव! माणसाला धार्मिक बनवत नाही. फक्त लागते. तशी एक रेषा वरवर चढू लागते व मनाच्या सम अवस्थेमध्ये अशा अपूर्व अधार्मिकता आचरणांत व्यक्त होऊ दिली दुसरी तळ गाठते. मग ती चित्रे दूर केली शांतीचा अनुभव येतो. जात नाही, इतकेच. मग जी अधार्मिकता जातात व त्याऐवजी देवादिकांची चित्रे संयम म्हणजे समतोल - आचरणांत व्यक्त होऊ दिली जात नाही ती ठेवण्यात येतात. आता संगीतही बदलते व संयम म्हणजे मनाचा समतोल. त्या आत कोंडून राहून सारे जीवन विषमय करून एखादे धार्मिक वचन पुढे ठेवले जाते आणि अवस्थेत लोभ आणि त्याग हे दोन्ही भाव टाकते. त्याला सांगितले जाते की तू आता ब्रह्मचर्याचे एकमेकांना काट देतात. अन् मन शांत होते. सम्यक् शब्दाचा अर्थ - चिंतन कर. लगेच वरची रेषा खाली उतरू कारण लोभ जसा मनाला बेचैन करतो तसा मनाचा असा धर्म आहे की, ते नेहमी एका लागते व खालची वर चढू लागते. मग दोन्ही त्यागही करतो. अन् त्याग म्हणजे तरी काय? अतिकडून दुसऱ्या अतिकडे धाव घेते. रेषा परस्परविरुद्ध टोके गाठेपर्यंत ही क्रिया उलटा उभा राहिलेला लोभ! शीर्षासन करणारा घड्याळाच्या लंबकाप्रमाणे मन एका थांबत नाही. लोभ! लोभ आणि त्याग या एकाच नाण्याच्या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे हेलकावे खात डॉ. ग्रीन म्हणतो, माणसाच्या मनाची दोन बाजू आहेत. जेव्हा कामवासना मनाला असते. ताणामध्ये रहाणे हा मनाचा धर्मच अशी अवस्था आहे. माणसाचे मन नेहमी ग्रासते तेव्हाही अस्वस्थता वाटते. अन् आहे. महावीरांच्या तत्त्वप्रतिपादन शैलीमध्ये एका अतीकडून दुसऱ्या अतीकडे गति ब्रह्मचर्याचे आकर्षण वाटते तेव्हाही अशांत वारंवार आढळणारा आणि सर्वाधिक मिळालेल्या लंबकाप्रमाणे हेलकावे खात वाटते.खरे तर ज्या दिवशी एखाद्याला आपण महत्त्वाचा कोणता शब्द असेल तर तो सम्यक असते. ब्रह्मचारी असल्याचासुद्धा विसर पडतो हा शब्द आहे. सम्यक् म्हणजे सम-अनति. आता ग्रीन तिसरा प्रयोग सुरू करतो. तो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने ब्रह्मचारी होतो. जिथे भोगाचीही वासना नाही आणि त्या माणसाला सांगतो, तू आता कोणताच आपण त्यागी आहोत याचे स्मरण आहे, त्यागाचाही आग्रह नाही अशी सम, शांत वृत्ति. विचार करू नकोस. कामवासनेचाही करू तोपर्यंत लोभ आत दबून राहिलेला आहे असे जेव्हा वासनांचे कोड पुरवून माणूस थकतो नकोस. ब्रह्मचर्याचाही करू नकोस. तू फक्त खुशाल समजावे. जेव्हा कोणी मुंडन करून, किंवा वासनांची भूक पाहून तो भयभीत होतो समोर पहा. आणि असा विचार कर की माझे भगवे किंवा पांढरे वस्र लपेटून व हातात तेव्हा तो त्यागाच्या, निषेधाच्या मार्गाला मन शांत होवो. या दोन्ही रेषा समतोल होवोत. कमंडलू घेऊन आपण ब्रह्मचारी असल्याची लागतो. असा माणूस अर्थातच दुसऱ्या मग तो माणूस आपले मन शांत करण्याचा ऐट मिरवत येतो, तेव्हा हा मूर्तिमंत धोकाच अतिकडे जातो. प्रयत्न करतो. तशी तळाशी गेलेली रेषा वर समोरून येत आहे असे समजायला हरकत अमेरिकेत डॉ. ग्रीन यांनी माणसाच्या चढू लागते व वरच्या टोकाची रेषा खाली उतरू नाही. मनाचा आलेख घेणारे एक यंत्र तयार केले लागते. या क्रियेला डॉ. ग्रीन 'फीडबॅक' संयमाची साधारणतः अशी व्याख्या आहे. तापमापक यंत्रासारखे आहे ते. फीडबॅक म्हणतात. दोन्ही रेषांचा समतोल होऊ लागतो करण्यात येते की, जसा एखाद्या सारथी असे नाव त्या यंत्राला त्यांनी दिले आहे. तेव्हा तो आलेख पाहून त्या माणसाची हिंमत रथामध्ये घोड्यांचे लगाम गच्च खेचून माणसाचे मन चटकन् एका अतिकडून दुसऱ्या वाढते आणि तो आपले मन अधिक शांत बसलेला असतो, त्याप्रमाणे इंद्रियांना ताब्यात अतिकडे कसे जाते, याचे प्रात्यक्षिक, ते या करण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याला दिसते ठेवणे म्हणजे संयम. विषयांच्या मागे सैरावैरा यंत्राच्या सहाय्याने दाखवितात. ते यंत्र एका की, दोन्ही रेषा समतोल होत चालल्या आहेत, धावणाऱ्या मनाला सतत आवर घालणे म्हणजे खुर्चीला लावून व त्या खुर्चीवर बसलेल्या अन् आपले मनही शांत होत असल्याचा संयम. पण ही व्याख्या संयमाची नव्हे, माणसाच्या मस्तकाला दोन्ही बाजूंनी त्या त्याला अनुभव येतो. तो जसा शांत होत जातो दमनाची आहे. असा निषेधात्मक संयम यंत्राच्या विद्युततारा जोडून, त्या माणसाच्या तशा दोन्ही रेषा समांतर होतात. अन् त्याच काट्याप्रमाणे बोचणारा आहे. म्हणूनच मनातील विचारांचा आलेख, समोर टांगलेल्या स्थितीत त्या स्थिर राहू लागतात. या क्रियेला ज्याला आपण संयमी समजतो तो आनंदी पडद्यावर दोन प्रकाशशलाकांच्या सहाय्याने १५-२० मिनिटे किंवा अर्धा तास लागतो. दिसत नाही. तो पिडल्यासारखा दिसतो. दाखविला जातो. यंत्र संचालक त्याच्या दोन्ही रेषांचा समतोल होतो तेव्हा एक अपूर्व एखादे भारी ओझे वागवीत असल्यासारखा शेजारी उभा राहून त्याच्या वासना शांती त्या माणसाच्या अनुभवास येते. या तो दिसतो. जो संयमी खुल्या मनाने हसू शकत चेतविण्याचा प्रयत्न करतो. त्याला तो शांतीला कोणते नाव द्यावे? कारण हा अनुभव नाही तो संयमी कसचा? पण तो हसणार अश्लील, कामोत्तेजक चित्रे दाखवितो. नवीन आहे, तेव्हा ग्रीनला या अनुभवासाठी कसा? कारण मनात वासनांशी त्याचे तुंबळ जोडीला उत्तान स्वराचे संगीत चालू असते. एक नवेच संबोधन शोधावे लागले. ओ युद्ध चालू असते. पण अशा झगड्यामध्ये २२ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ माणूस स्वतःशीच लढून क्षीण होतो. जो क्षीण होतो. जो आपल्या डाव्या व उजव्या हाताची लढाई लावून देतो, तो कोणाचे यश चिंतणार? आपण स्वतःच आकर्षित होतो, पुन्हा तो स्वतःच स्वतःला परावृत्त करतो. पुन्हा आपणच आपल्या विरुद्ध जातो. त्यामुळे त्याचे व्यक्तित्व दुभंगते. अशा दुभंगलेल्या व्यक्तित्वाला मनोचिकित्सक सिजोफ्रेनिया म्हणतात. खंडित व्यक्तिमत्वाचे स्वरूप स्वतः स्वतःच्या विरुद्ध वागणे याला खंडित व्यक्तिमत्व म्हणतात. कषायोद्रेकाच्या भरात माणूस अनुचित बोलतो वागतो. मागाहून त्याला त्याबद्दल खंत वाटते. कधी कधी तो खोटे बोलतो. पण आतून त्याला ते बरे वाटत नाही. कधी तो कुणाशी कपट करतो. कुणावर अन्याय करतो. पण त्याबद्दल मन टोचत रहाते. अशा अंत: कलहाला खंडित व्यक्तित्व म्हणतात. पाप कशाला म्हणायचे? ज्या क्रियेमुळे मनाला टोचणी लागते तेच पाप. मग जिथे दमनामुळे, त्यागामुळे मन सतत अस्वस्थ राहते. आपण हे सोडले, ते सोडले असा विचार येऊन मनाला रुखरुख लागते, तो कसला त्याग ? अन् अशा त्यागात पुण्य कोणते? खरे तर ज्या वस्तूचा आपण कृतीने त्याग करतो त्या वस्तूबद्दल नंतर आपल्याला मनातून ओढ वाटता कामा नये. कोणत्याही त्यागामध्ये मन, वचन, कृतीची एकवाक्यता असेल तरच तो त्याग आहे. अन् तरच ते पुण्य आहे. एरव्ही मनाची असंतुष्टता ही पापकारकच आहे. - आहे हे ज्याला मनापासून पटले असा माणूसच शांत समाधानी असू शकतो. कारण त्याला आता आपल्या मनाशी झगडावे लागत नाही. व्रत उपवासांनी इंद्रियांची शक्ती त्याला मुद्दाम क्षीण करावी लागत नाही. खरे तर वासना क्षीण करण्यासाठी इंद्रियांची शक्ती क्षीण करावी लागत नाही. खरे तर वासना क्षीण करण्यासाठी इंद्रियांची शक्ती क्षीण करणे हा मनोविजयाचा मार्ग नव्हे. दीर्घकाल आजारी असलेल्या माणसाच्या मनातही कामवासना जागृत होत नाही. म्हणून त्याने काम जिंकला असा त्याचा अर्थ नाही. पण व्रत-उपवासांनी शरीर क्षीण करणारा साधक मात्र असा भ्रम बाळगतो की मी वासनांचे निर्मूलन केले. पण असे वासनांचे निर्मूलन होत नाही. फक्त त्या क्षीण होऊन योग्य संधीची वाट पहात मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसतात. तशा जन्मजन्मदेखील त्या दडून बसतात. पण शरीर पूर्ण समर्थ आहे अन् तरीही ज्याचा आपल्या मन, इंद्रियावर ताबा आहे तो खरा संयमी. महावीरांच्या दृष्ट म्हणजे आत्मवान संयमी म्हणजे ज्याचा विवेक सतत जागृत आहे तो. ज्याचे चित् शांत, निष्कंप झाले आहे, तो. संयमाचा शरीराशी, शरीर क्षीण करण्याशी काहीएक संबंध नाही. संयमाची सारी प्रक्रिया शरीरमनाच्या पलीकडे जाण्याची आहे. आमचे इंद्रमय जीवन - आम्ही द्वंद्वांत जगत असतो. म्हणून आमचे मन एका अतिकडून दुसऱ्या अतिकडे तत्काळ धाव घेते. इकडे आम्ही कुणाशी मैत्री करतो तोच दुसरीकडे शत्रुत्व निर्माण होते. कुणावर प्रेम करतो, तर त्याचवेळी कुणाचा तिरस्कार वाटू लागतो. दोन्हीपैकी एक गोष्ट निवडली की दुसरी गोष्ट अपरिहार्यपणे आपल्याला चिकटते. आपल्या इच्छा, अनिच्छेचा हा प्रश्न नाही, तर जीवनाचा मुळी हा नियमच आहे. म्हणून महावीरांनी एक असंबंधित भाव स्वीकारला. हे सत्य लक्षात घेऊन आपण त्यांच्या वचनांचा अर्थ लावला पाहिजे. जेव्हा ते म्हणतात, माझा सर्वांशी भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | २३ संयमाचा परंपरागत अर्थ असा चालत आला आहे की, जो स्वतःच्या वासना, विकारांशी झगडत असतो, तो संयमी पण जो अशा मार्गाने मनोनिग्रह साधतो तो साधक वृत्तीने कठोर बनतो. कारण विकारांना दडपण्यात मनातील कोमल भावनांचा निपटारा सहजच होतो. असा साधक दुसऱ्यांच्या प्रमादाकडे क्षमाशील दृष्टीने पाहू शकत नाही. वास्तविक संयम म्हणजे समज. अंडरस्टँडिंग. वासनाचे कोड पुरवणे व्यर्थ मैत्रीभाव आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा की, ना कोणी माझा मित्र आहे, ना कोणी शत्रू आहे. हे दोन्ही भाव वगळता एक तटस्थभाव, मध्यस्थभाव शिल्लक उरतो. म्हणून द्वंद्वातीत झालेल्या महावीरांसारख्या विभूतींचे आकलन होणे आम्हा सामान्यांना फार कठीण पडते. आम्ही ज्या भाषेचा शब्दांचा उपयोग करतो. तीच भाषा, तेच शब्द त्यांना वापरावे लागतात. पण त्यामागील भावार्थ वेगळा असतो. हे लक्षात घेऊन आम्ही संयम या शब्दाचा अर्थ लावायला हवा, संयम म्हणजे मनाची स्थिरता, ज्या स्थितीमध्ये मन कोणत्याही अतिकडे झुकत नाही. ना भोगाकडे ना त्यागाकडे ना वासनेकडे ना दमनाकडे. ज्या अवस्थेमध्ये मन वचन कृतीची एकवाक्यता असते. ज्या स्थितीमध्ये मन विवेकाधिष्ठित असते. ज्या स्थितीमध्ये स्वभावाची सतत जाणीव असते, अशा नित्य जागरूक अवस्थेचे नाव आहे, संयम With Best Compliments From Paras Gandhi Jayesh Gandhi 9822442882 Gandhi Plywood Dealers in Plywood, Flashdor, Lipping Patti and allied products | Shop No. 6, 774, Bhawani Peth, Navin Hindi High School Premises, Pune, Maharashtra, Ph. : 020-66023846 Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ जीओ और जीने दो। भगवान महावीर कल्याणक निमित्त हार्दिक शुभकामनायें विनित डायालालजी फुलचंदजी बामणिया सुरेश डायालालजी जैन दीपक डायालालजी जैन अशोक डायालालजी जैन प्रकाश डायालालजी जैन पुष्पक प्लाय २७०/५, भवानी पेठ, महावीर सोसायटी, पुणे - ४११ ०४२ फोन : २६४४६२३६, २६४३०३५२ फॅक्स : ०२०-२६४५४७६८ २४ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ तीन पायाची शर्यतशिक्षण-पैसा-सुख - चकोर गांधी आजचे युग हे ज्ञान युग आहे हे उपलब्ध झाल्या. पायलट, एअर होस्टेस, अतिरेक व्हायला लागला आहे. जगतमान्य आहे. निश्चितच ज्ञानयुगामध्ये हॉटेल मॅनेजमेंट, अॅनिमेशन, रिटेल अशी अभ्यासाचा क्लास, खेळाचा क्लास, कधी नव्हते एवढे महत्त्व शिक्षणाला आले अनेक नवीन क्षेत्रे उघडली. भारताच्या हसायचा व चांगले रडायचा क्लास. अशी आहे. जागतिकीकरण, इंटरनेट, आय-टी, आर्थिक प्रगतीमध्ये झपाट्याने वाढ होत अतिशयोक्ती व्हायला लागली आहे. आऊट सोर्सिंग तसेच जागतिक तुलनेत गेली व याची नकळत धुंदी सर्वांना चढायला अक्षरश: पालकांनी मुलांशी व मुलांनी भारतात असलेली प्रचंड तरुण लोकसंख्या, लागली. पालकाशी कसे वागायचे याचे क्लास खूप मोठ्या संख्येने सुशिक्षित व तेही इंग्रजी यामुळेच पालकांना व पाल्यांना चागंले घ्यायची वेळ खरंच आली आहे. येत असलेले यामुळे आपल्या देशात एकदम शिक्षण हवे आहे. चांगले शिक्षण म्हणजे चांगले शिक्षण म्हणजे चांगली नोकऱ्या व चांगले पगार यांचा सुवर्णकाळ चांगले मार्क, चांगले मार्क म्हणजे, नोकरी, चांगली नोकरी म्हणजे भरपूर पैसा आला आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाला नामांकित कॉलेज, नामांकित कोचिंग व सुरक्षितता, भरपूर पैसा म्हणजेच सुख श्रीमंत असो वा गरीब, नोकरदार असो वा क्लासेस व कोर्समध्ये अॅडमिशन. चांगले अशा तीन पायाची, पालकांची आणि धंदेवाईक आपल्या पाल्याने खूप चांगले कॉलेज म्हणजे चांगली नोकरी, चांगली पाल्याची शर्यत सुरू होते. शिकावे असे वाटते. कधी नव्हते एवढे नोकरी म्हणजे जास्तीत जास्त पगार देणारी, यातील विचार करण्याचा खरा मुद्दा हा करिअरला महत्त्व आले आहे. तसेच त्याचबरोबर भरपूर सोई सवलती देणारी आहे की 'खरेच चांगले मार्क म्हणजेच शिक्षणाच्या जागतिकीकरणामुळे अनेक याचा अर्थ 'सिक्युरिटी' पण मानला जातो. चांगले शिक्षण काय? फक्त नवीन क्षेत्रे खुली झाली आहेत. दिवसेंदिवस या सर्वात कळत नकळत मनामध्ये अर्थ शिकलेल्यांनाच पैसा मिळतो काय? व फक्त सरकारी व फक्त युनिव्हर्सिटीच्या पारंपरिक असतो फक्त भरपूर पैसा, पैसा व पैसा. भरपूर पैसेवालेच सुखी असतात काय? सिक्युरिटी शिक्षणापेक्षा स्वायत्त शिक्षण झपाट्याने पैसा कशासाठी तर पैसा म्हणजेच सुख. या शब्दाला अर्थ आहे काय?' प्रगती करत आहे. जशी जशी नवीन फक्त पैशालाच अर्थ बाकी सर्व व्यर्थ आहे हेही तितकेच खरे की याच्या विरोधात औद्यागिक क्षेत्रे उघडत आहेत, त्याला असे चित्र पालकच मुलांसमोर उभे करत सुत्र सुद्धा लागू होऊ शकत नाही. म्हणजे लागणारी स्वायत्त शिक्षणे तयार होऊन आहेत. माणसांचे समाजातील, कुटुंबातील पैसे फक्त बिन शिकलेल्याच लोकांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविले जाते. स्थान फक्त पैशावरच ठरते आहे. असेच मिळतात. सर्व गरीब लोकच फक्त सुखी शिक्षण, नोकरी व करिअर यामधील वेळेचे चित्र दिसत आहे. असतात. मग खरे सूत्र काय? खरा जीवन अंतर कमी होत चालले आहे. बघता यामुळेच पालकांची व अर्थातच मंत्र काय? चांगली व खरी शर्यत दोन बघता, मुलांना शिक्षण म्हणजे केवळ पाल्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. ज्याला पायावरची कोणती? हे विचार करण्याची ग्रॅज्युएट व्हायच्या आत, बी.पी.ओ. मध्ये ___ आपण 'रॅट रेस'पण म्हणतो. अगदी वेळ व जबाबदारी प्रथम पालकांवर व मग दरमहा रु.१५ ते २० हजारची नोकरी व नर्सरीच्या अॅडमिशनपासून मुले या स्पर्धेमध्ये पाल्यांवर आलेली आहे. इंजिनिअर व एम.बी.ए.ला दरमहा २५ हजार ओढली जातात. मग सुरू होतो ताण- आपल्या आवडीचे शिक्षण म्हणजेच, रुपयांची नोकरी मिळायला लागली व दोन तणाव तुफान स्पर्धा. तो पळतो आहे म्हणून चांगले शिक्षण, ज्याला पॅशन म्हणतात. त्या ते तीन वर्षात दरमहा रु. ५० हजार ते एक मी पळायचे व एकमेकांचे पाहून सर्वांनीच क्षेत्रात शिकले तर अभ्यास कर म्हणायची लाख रुपयांपर्यंत पगार पोहोचले.या नोकऱ्या पळत रहायचे. गरज नसते. खऱ्या अर्थाने ज्ञान मिळते. मार्क मोजक्या नाहीत तर अगदी हजारामध्ये शिक्षणाचे नाही पण अभ्यासाचा कमी अधिक पडले तरी चांगली प्रगती होते. भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । २५ Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ ती व्यक्ती आवडीच्या क्षेत्रामध्ये पैसा फक्त शिक्षणानेच मिळतो हा चढउतार खूपच पाहायला मिळत आहेत. आपोआपच शिखरावर पोहोचते. नुसते गैरसमज आहे. त्याकरता अनेक गुण, जी गोष्ट शाश्वत नाही व तिच्याने काही घोकंपट्टी करून, रस नसलेल्या विषयात अॅटिट्यूड (वृत्ती) व पोटात आग असावी विकत घेता येत नाही, त्याच्यामागे किती मार्क पडत नाहीत व पडले तरी पुढे लागते. धावायचे? पैसे असणे गैर नाही पण करिअरमध्ये त्याचा कधीही उपयोग होत ज्ञान युगात शिक्षण गरजेचे आहे त्याच्यामागे धावताना किती स्पर्धा करायची. नाही. आवड नसलेल्या विषयात पण याबद्दलत दुमतच नाही पण शिक्षण या मृगजळासाठी एक जीवघेणी स्पर्धा स्पर्धेमुळे व पुढे चांगली नोकरी मिळेल आवडीचे व आनंददायी व खरेच पळायची का? तेच जर मनासारखे, म्हणून शिकलेले विद्यार्थी त्या क्षेत्रात फारशी ज्ञानाकरिता असावे. आवडीच्या क्षेत्रात समाधानाने, दडपण न घेता, संस्कारांनी प्रगती करू शकत नाहीत. अगदी स्पेशालिस्ट असावे व नसेल तर जगले, कठोर परिश्रम केले, सचोटी व आय.आय.टी. आणि जनरल क्षेत्रात असे असावे की ज्यात बरेच कसोटीने प्रयत्न केले तर भरपूर पैसेही मिळू आय.आय.एम. मधील विद्यार्थी सुद्धा काही पयार्य उपलब्ध आहेत. बेसिक शिक्षण शकतात. याचे अनेक दाखले आपल्या वर्षांनी आवडीच्या इतरा क्षेत्रामध्ये गेल्याची असले व वेळोवेळी होणाऱ्या बदलाप्रमाणे आजूबाजूला आहेत. उदाहरणे आहेत. नवीन शिकून इंडस्ट्रीच्या गरजेप्रमाणे पालकांना हे प्रथम पटले पाहिजे व मग शिक्षणात सुद्धा सूर सापडावा लागतो. स्वत:ला अपडेट केले तरीही अडचण येत मुलांना. प्रथम पालकांच्या वागण्यामध्ये या पैसा कमविणे सूत्र तर फारच और नाही. वेळेप्रमाणे स्वत:ला बदलण्याची व गोष्टी दिसल्या तरच मुलांमध्ये उतरतील. आहे. अगदी बिल गेटस् यांनी १२ वीत नवीन आव्हानांना सामोरे जायची क्षमता परम पूज्य तरुण सागरजी महाराज म्हणतात, शिक्षण सोडून स्वत:ची कंपनी स्थापन केली शिक्षणात पाहिजे. "बच्चों को सिखाईये मत दिखाईये.' जिद्द आणि मेहनतीने जगातील सर्वात श्रीमंत आयुष्यात एकूणच दोन गोष्टींचे भान चांगले काम करण्याची जरूर असावी व व्यक्ती बनली. सचिन तेंडुलकर सुद्धा सतत ठेवावे. वेग व दिशा. वेग आहे पण फक्त पैसा कमविण्याची नसावी. चांगल्या अतिशय अल्प शिकलेला आहे. स्व. दिशा नाही तर अॅक्सिडेन्ट होतो. तसेच व मनापासून केलेल्या परिश्रमांमध्ये, पैसा धीरूभाई अंबानी हेही कमी शिकलेले होते. दिशा आहे पण वेग नाही तर प्रगतीच होऊ आपोआपच येतो किंबहुना मागे लागतो व बिग बझार ग्रुपचे किशोर बियाणी हे फक्त शकत नाही. शिकताना, अर्थाजन करताना असा पैसा बरोबर सुख आणि समाधानपण बी.कॉम आहेत पण त्यांच्या नेतृत्वाखाली यांचा नक्की विचार करणे गरजेचे आहे. आणतो. भारतातीला अनेक उद्योगपतींची कंपनीत अनेक, खूप शिकलेले लोक काम जीवघेण्या स्पर्धेत नकळत भाग घेऊन नावे उदाहरणादाखल देता येतील. श्री. करतात. माझ्या परिचित एक व्यक्ती फक्त मनावर ताण निर्माण करून शिक्षण घेताना वाचलंद हिराचंद, जी.डी.बिरला, सातवी पास आहे. तरीही भारतात पन्नास एक विलक्षण तणाव निर्माण होतो. पैशाने जे.आर.डी.टाटा, रतन टाटा, नारायण मूर्ती, कॉलेज व शाळा उत्तम पद्धतीने चालवीत सर्व विकत घेता येते काय? विशेषतः सुख अजिम प्रेमजी व जगातील बिल गेटस्, वॉरन आहेत. माझ्या एका मित्राने फक्त बी.एस्सी. हा विषय तर अतिशय गहन आहे व बफेट ही मंडळी एवढी श्रींमत असून शिकून त्यांच्याकडे काहीही भांडवल पालकांनी जास्त विचार करण्यासारखा स्व.जे.आर.डी.टाटा एका भाड्याच्या घरात नसताना शून्यातून एक कंपनी उभी केली आहे. असे म्हणतात की 'कडाक्याच्या शेवटपर्यंत रहात होते. श्री. नारायण आहे. त्यांची उलाढाल शेकडो कोटींमध्ये थंडीत दोन गरीब एका फाटक्या पांघरूणात मूर्तीदेखील अगदी साधेपणाने राहातात. पोहोचली आहे व त्यांनी यु.एस.ए. व गाढ झोपू शकतात पण दोन राजे अख्ख्या वॉरेन बफेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने यु.के.मध्येही कंपनी विकत घेतली आहे. साम्राज्यात, आपल्या महालात शांत झोपू आपल्या संपत्तीतील दिड लाख कोटी रुपये एक नामाकिंत व्यक्ती ज्यांचे शिक्षण फक्त शकत नाहीत. देणगी म्हणून दिले व त्यात कोठेही त्यांचे बी.कॉम पर्यंत असूनही त्यांनी आर्थिक प्रगती पैशांनी सुख, शांती, स्वास्थ्य, सौंदर्य, नाव घ्यायचे नाही अशी अट घातली. उत्तम फार प्रचंड केली आहे व सामाजिक ज्ञान, कौटुंबिक व सामाजिक संबंध, शिक्षण, ज्ञान, स्वच्छ प्रतिमा याचे उत्तम कामामध्ये अनेक उच्चशिक्षितांना त्यांनी संस्कार, धार्मिकता, अध्यात्म व अशा उदाहरण म्हणजे भारताचे पंतप्रधान मा.डॉ. नोकऱ्या दिल्या आहेत अशी अनेक उदाहरणे अनेक गोष्टी विकत घेता येत नाही. लक्ष्मी मनमोहन सिंग. त्यांची अर्थकारणातील आपल्यालाही माहिती असतीलच...! त्या अतिशय चंचल आहे. संपत्ती आज आहे दिशा भारताला उज्ज्वल भवितव्य देऊन गेली व्यक्तीमधील इतर गुणांचा अभ्यास करणे पण उद्या असेल याची शाश्वती कोणी देऊ व देत आहे. जगातील इतर महासत्ता व त्यावर रिसर्च करणे गरजेचे आहे. शकत नाही. आताच्या अर्थकारणामध्ये हे कोलमडल्या तरीही त्यामानाने भारताची २६ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ आर्थिक स्थिती भक्कम आहे. अशी कोणतीच नोकरी, पद, धंदा, संपत्ती सुरक्षित व अबाधित नाही. देशाचे पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, लक्षाधीश असो, बँकेतील नोकरी वा अगदी दाऊद इब्राहिम असो कोणाला कायमची स्थिरता आहे काय? असे असताना आणखी एक मृगजळ म्हणजे सुरक्षितता. स्थिरता याच्या मागे आपण उगाचच पळत असतो. दरवेळेला कोणासारखे तरी व्हायलाच पाहिजे काय? क्रिकेट आनंदासठी खेळायचा की फक्त सचिन तेंडुलकर होण्यासाठी हे सुद्धा एका महिन्याच्या क्लासमध्ये. सचिन तेंडुलकर, आईन स्टाईन, न्यूटन, वालचंद हिराचंद, बिल गेटस्, नारायण मूर्ती, बेथोवेन, ओबामा या सर्व मंडळीनी स्वतःला आवडेल तेच केले. त्यांना स्वत:वर ठाम विश्वास होता. प्रचंड मेहनत केली व जगत विख्यात झाले. त्यांना आयुष्याचा सूर गवसला. आपण जर मुलांकडून दरवेळेला अभ्यासात १०० टक्क्यांची अपेक्षा करत असू तर त्यांचीही अपेक्षा आपल्याकडून सर्वात जास्त श्रींमत असण्याची का असू नये ? जर विचारले की आपल्याकडे दहा गाड्या, दहा बंगले, स्वतः चे विमान का नाही तर त्याला आपल्याकडे उत्तर आहे काय? अपेक्षा करणे सोपे आहे पण मग त्यांच्या अपेक्षेला आपल्याकडे उत्तरे आहेत काय? दरवेळेला मुलांनी कसोटीला उत्तमच उतरायला पाहिजे. या स्पर्धेत त्याच्या आपल्याकडून अपेक्षेचे काय याचे प्रामाणिकपणे आपण उत्तर देऊ शकतो का? उत्तम आरोग्य, सत्याचे महत्त्व, नीतीमूल्ये, श्रद्धा आणि चांगले संस्कार याची खरी गरज जास्त आहे. एक वेळ अतिशय उंचीवर पोहोचणे सोपे आहे. पण तिथे टिकणे अतिशय अवघड असते. पतंग उंच उडू शकतो पण त्याला टिकवून ठेवते ती दोरी. आयुष्यात त्या दोरीचे काम आपल्यावरचे झालेले 'संस्कारच' करते. जैन तत्त्वज्ञान संयम, समताभाव ठेवणे व अपरिग्रही असणे शिकवते. पूर्व जन्माच्या केलेल्या कर्मामुळे या जन्मी मेहनतीचे फळ मिळू शकत नाही तेव्हा थयथयाट न समताभावनेने श्रम करत राहणे ही शिकवण देते. व्यवहारात अशा अनेक व्यक्तिची उदाहरणे दिसतात की ज्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात जैन धर्माच्या तत्त्वांचे पालन करून, स्वाध्याय करून ती तत्त्वे अंगी उतरवली व त्यानुसार आचरण करून कठीण परिस्थितीत न डगमगता उलट संयमाने, समताभावाने त्या कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांचे, कुटुंबियांचे व स्वत:चे सफल, सार्थक जीवन घडविले. शिक्षण असे असावे, जे स्वतःच्या आवडीचे व निवडीचे असेल आणि ज्यातून ज्ञान मिळेल, फक्त मार्क नाही. असे करिअर म्हणजे नोकरी किंवा धंदा जी आवडीची किंवा निवडीची आहे आणि त्यात खूप भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा! जितेंद चुडीवाल ९४२१६८५७७७ ९४२१३१२७२६ विक्रेते : सिमेंट, फर्शी, कडप्पा, जालीदार पत्रे बिल्डिंग मटेरीअल इत्यादी. मु.पो. शिऊर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद मेहनत पडली तरीही काम केल्यानंतरही शीण पडणार नाही व त्यातून उत्तम ज्ञान मिळेल. श्रम पडतील पण ताणतणाव जाणवणार नाही. आरोग्य चांगले राहील व पाल्य एक सुसंस्कृत नागरिक बनेल. पैसा समृद्धी येईलच पण बरोबर समाधान व सुख असेल व स्वतः सर्वांगीण सक्षम असाल तर निश्चितच 'सिक्युरिटी' पण येईल. या लेखाचा उद्देश, पालकांना व पाल्यांना विचार करायला लावणे, त्यांच्यातील तृष्णा जागी करणे आहे. याला उत्तर ज्याचे त्यांनी विचार करून शोधायचे आहे. अनेकान्तवादाच्या नजरेने आयुष्य पाहिले व नुसतेच तो पळत आहे म्हणून मी पळायचे असे नाही केले तर ही जीवघेणी स्पर्धा थांबेल व ही तीन पायांची शर्यत थांबून एक सुंदर आणि आनंददायी अशा दोन पायांची शर्यंत सुरू होईल. भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | २७ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा! में. पल्लवी जितेंद्र ट्रेडर्स ट्रेडिंग कंपनी ܀܀ प्रो. कैलाश दिपचंद लोहाडे ९४२१४१७३४० निरज ९८६००४८३४३ जनरल मर्चंट अॅण्ड कमिशन एजंट मार्केट यार्ड, शिऊर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. (महाराष्ट्र) फोन : ०२४३६- (दु.) २८४३९१, (नि.) २८४२६७ Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ * सुग्रास भोजनाची वाढवतो लज्जत 'लिज्जत पापड जातन पापड उडीद, मूग, पंजाबी, लाल मिरची, लसुण N'S STRA BOLOFE RENGTH Emai ' श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड (खादी आणि ग्रामोद्योग कमिशन द्वारा मान्यता प्राप्त ) ससा असला म्हणजे काळजीच नको पैशांची, हाताची, शुभ्रतेची! SASA SASA ससा GREEN OCTERGENT SASA usse LOFW toawAD NOTH PER श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड ( खादी आणि ग्रामोद्योग कमिशन द्वारा मान्यता प्राप्त ) डिटर्जट पावडर व वडी २८ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक नव्हेत - शांतीलाल भंडारी भगवान महावीर यांच्या कालात तीर्थंकराची नवी मालिका सुरू होणार तर्कतीर्थांनी भ. महावीरांविषयी जी विधाने जीवनकालाविषयी काही मतभेद असले तरी असल्याने भ. महावीर हे अवसर्पिणी केलेली आहेत ती अशा विपर्यस्त प्रकारातली तो इ.स.पूर्व ५९९ ते इ.स.पूर्व ५२७ असा कालातले अखरचे या अर्थी 'चरम तीर्थंकर आहेत. वास्तविक यापूर्वीच या विधानांचा बहात्तर वर्षांचा होता असे अनेकांनी म्हटलेलं भ. महावीर हे प्राचीन अर्हत्'धर्माचे प्रचारक, परामर्श घेणे अगत्याचे होते. कोणी कोणी आहे व त्यानुसार तो बहुतेकांकडून मान्यही प्रसारक व विशेष प्रमाणावर सुधारक होते. ते घेतला असेलही. उशीर झाला असला तरी झालेला आहे. भ. महावीरांच्या जैन धर्माचे संस्थापक नव्हते. विकारांवर आताही तो घेता येतो, आणि घ्यायलाही महानिर्वाणानंतर 'वीर संवत' ही जी विजय मिळवल्याने ते जिन म्हणून ओळखले हवा; नाहीतर त्यांनी केली चुकीची विधाने कालगणना सुरू झाली ती इ.स.पूर्व ५२७ गेले, आणि या 'जिना' पासून प्राचीन अर्हत् काळाच्या ओघात इतिहास बनून राहतील. या वर्षापासून आणि ही कालगणना जैनांनीच धर्म, जैन धर्म म्हणून ओळखला गेला. अशी अशी विधाने ऐतिहासिक म्हणून ठरवली चालू केल्याने भ. महावीर यांचा जीवनकाल वस्तूस्थिती असताना अनेक विद्वानांनी भ. जाण्याच्या शक्यतेने ती पुसून टाकणे अवघड इ.स.पूर्व ५९९ ते इ.स.पूर्व ५२७ यास अशी महावीरांना जैन धर्माचे संस्थापक ठरवले ही होणार आहे. मान्यता मिळालेली आहे. गोष्ट कशी विपरित व विसंगत आहे हे वरील पुरण कस्सप, मख्खलि गोशाल, जैनांच्या चोवीस तीर्थंकर मालिकेतील विवेचनावरून व प्राप्त इतिहासावरून अजित केशकंबली, पकुध कात्यायन, संजय २४ वे तीर्थंकर भ. महावीर व त्यांच्या आधीचे कुणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. बेलठ्ठिपुत आणि निगंठ नातपुत्त हे वेदांना न २३ वे तीर्थंकर भ. पार्श्वनाथ हे इतिहास पुरुष तेवीसावे तीर्थंकर भ. पार्श्वनाथांच्या मानणारे आचार्य बुद्धाचे प्रतिस्पर्धी होते. होत. कारण इतिहासात यांचे उल्लेख आहेत. कालापासून अर्हतांचा लिखित व ग्रंथित नातपुत्त म्हणजेच जैन धर्माचा संस्थापक भ. पार्श्वनाथ यांच्याविषयी इतिहासात भ. इतिहास उपलब्ध झाला याचा अर्थ त्या महावीर होय.' तर्कतीर्थ आणखी म्हणतात, महावीरांच्या तुलनेत विस्तारपूर्वक नोंदी पूर्वीच्या काळाला इतिहास नव्हता असे 'हिंदूंनी इ.स. पूर्व सहाव्या शतकात ज्याप्रमाणे घेतल्या नसल्या तरी भ. महावीरांच्या संदर्भात म्हणता व मानता येणार नाही. त्या पूर्वीचे बौद्धधर्माला जन्म दिला त्याचप्रमाणे जैन असे काही झाले नाही. त्यांच्या संबंधाने ताडपत्रावरचे लेख, शिलालेख, मूर्ती व धर्मालाही दिला. 'जैन धर्माची पूर्व परंपरा इतिहासात, व तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रतिमा, आख्यायिका आदी माध्यमे प्राचीन बुद्धाच्या पूर्वीपासून चालत आली होती असे अनेक ग्रंथात विस्तापूर्वक लिहिले गेले आहे. इतिहासावर प्रकाश टाकतात व भ. महावीर कित्येक म्हणतात. तीर्थंकर महावीर हे बुद्धाचे जैन धारणे प्रमाणे एके का कालचक्राचे हे जैन धर्माचे संस्थापक नव्हते तर प्रचारक, समकालिक होते. बुद्धापेक्षा अगोदर त्यांनी 'उत्सर्पिणी' व 'अवसर्पिणी' असे दोन अर्धांश प्रसारक व सुधारक होते या वस्तुस्थितीला धर्म स्थापनेस सुरुवात केली हे मात्र निश्चित असतात. उत्सर्पिणी म्हणजे उन्नतीचा बळ देतात. पण अनेक विद्वानांनी या आहे. त्रिपिटकातील बुद्धचरित्रात निग्गंठ कालखंड व अवसर्पिणी म्हणजे अवनतीचा वस्तुस्थितीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं नातपुत्त म्हणून महावीरांचा निर्देश केलेला कालखंड. सापेक्षतेने संबोधल्या गेलेल्या या आहे. आहे. बुद्ध धर्माप्रमाणेच जैन धर्मही हिंदू एके का कालखंडात २४ तीर्थंकर होत इ.स. १९५१ मध्ये वाई, जि. सातारा धर्माचीच वैदिक परंपरेपासून फुटून निघालेली असतात अशी जैन धारणा असून सध्याच्या येथील प्राज्ञ पाठशाळा मंडळाने तर्कतीर्थ शाखा आहे.' अवसर्पिणी या अर्धांशातील भ. महावीर हे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा 'वैदिक वेदांत, रामायण, महाभारत अशा ग्रंथात अखेरचे २४ वे तीर्थंकर. ही तीर्थंकर मालिका संस्कृतीचा विकास' (दुसरी आवृत्ती १९७८) श्रीमद्भगवद्गीतेत कुठेही वैदिक धर्माचा इथे खंडित होत नसल्याने व येणाऱ्या उत्सर्पिणी हा जो ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे त्या ग्रंथात 'हिंदूधर्म म्हणून उल्लेख झालेला नाही हे या भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । २९ Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ विधानांच्या ओघात विसरता येणार नाही. झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे त्या उपनगरीचे झाल्यामुळे केवलिन्' असेही म्हटले आहे. उलट जैन तीर्थंकरांचा उल्लेख वेदांत आहे. प्रमुख होते. त्यांची आई त्रिशला ही तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व दुसरे असे की, जैन धर्म ही बौद्ध धर्माची शाखा वैशालीच्या लिच्छवी वंशीय राजाची मुलगी शिक्षण महावीरांनाही मिळाले होते. परंतु असे म्हणणारांना वरील विधानातून योग्य तो होती. विदेहदिन्ना व प्रियकारिणी या नावानीही त्यांचे मन गृहस्थाश्रमात रमले नाहीआणि बोध मिळण्यासारखा आहे. 'वैदिक ती ओळखली जात होती. महावीर गर्भावस्थेत त्यांनी गृहत्याग केला. नंतरची १२ वर्षे त्यांनी संस्कृतीचा विकास' या ग्रंथातली तर्कतीर्थांची असताना त्यांना देवानंदा नावाच्या ब्राह्मणीच्या खडतर तप केले. प्रारंभीच्या एका वर्षांनतर भ. महावीर व जैन धर्म या विषयांची बरीच उदरातून त्रिशला या क्षत्रिय राणीच्या उदरात त्यांनी वस्त्रांचाही त्याग केला. दंश करणाऱ्या विधाने केवळ विसंगत व विपर्यस्त नाहीत तर आणण्यात आले होते अशी एक पुराणकथा किटकांचीही त्यांनी हत्या केली नाही. अज्ञानी आश्चर्यकारक व उद्वेगजनकही आहेत. अशी आहे. महावीरांची प्रवृत्ती लहानपणापासून लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला. अनेक विधाने ग्रंथभर इथे तिथे विखुरलेली, चिंतनशील व वैराग्यशील होती. परंतु तुम्ही पण त्यांनी तो शांतपणे सोसला. अखेरीस पेरलेली आहेत. त्यातील थोडीच इथे घेतली हयात असेपर्यंत गृहत्याग करणार नाही असे वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी केवल ज्ञान प्राप्त आहेत. गंमत ही की, महाराष्ट्र शासनाने मराठी वचन त्यांनी आईवडिलांना दिले होते. आई झालो. त्यांनतर मृत्यपर्यंत म्हणजे पुढची तीस विश्वकोशा'च्या निर्मितीचे कार्य तर्कतीर्थ व वडिलांच्या मृत्यूनंतरही नंदिवर्धन या वर्षे ते धर्मोपदेश करत राहिले. लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेकडे सोपवले होते. थोरल्या भावाच्या विनंतीवरून ते काही काळ जैनधर्माचे २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे तर्कतीर्थांनी मराठी विश्वकोशा'चे जे अनेक घरी थांबले आणि वयाच्या तिसाव्या वर्षी महावीरांच्या आधी २५० वर्षे होऊन गेले. खंड संपादित केले त्यातील तेराव्या खंडात गृहत्याग केला. दिगंबर पंथातील स्वतः महावीरांचे आईवडिल पार्श्वनाथांचे 'महावीर वर्धमान' यांच्या विषयी लिहिण्यास अनुयायांच्या मते ते आयुष्यभर अविवाहीत अनुयायी होते. त्यामुळे पार्श्वनाथांचे त्यांनी डॉ. आ. ह. साळुखे यांना सांगितले होते तर श्वेतांबर पंथामधील अनुयायांच्या मते धर्मविचार महावीरांना वारस रूपाने मिळाले होते. डॉ. आ. ह. साळुखे यांनी भ. यशोदा असे त्यांच्या पत्नीचे नाव होते आणि होते. महावीरांनी पार्श्वनाथांच्या विचारात महावीरांविषयी जे काही लिहिले ते सर्वच या त्यांना अजुना नावाची मुलगी होती.' कोणती भर घातली वा कोणते बदल केले हे ओघात वाचण्यासारखे आहे. आणि ते आईवडिलांनी वर्धमान असे त्याचे नाव पूर्णतः स्पष्ट झालेले नाही. परंतु त्यांनी अशासाठी की त्यांनी जे जे लिहिले आहे ते ठेवले होते. परंतु ते महावीर या नावानेच जैनधर्मांचे व श्रमण संघाचे पुनरुज्जीवन केले ते तर्कतीर्थांच्या विधानांना छेद देणारे आहे. विख्यात झाले. आपण ज्याचा आधार आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी डॉ. आ. ह. साळुखे यांनी जे लिहिले ते घेतला आहे त्या वटवृक्षाला वेढून टाकणाऱ्या धर्मसंस्थापकाइतका पूज्यभाव लोकांच्या यासाठी विचारात घेण्यासारखे आहे. १९८७ सर्पाला ठार मारण्याऐवजी त्याच्या ठिकाणचे मनात उत्पन्न झाला. पार्श्वनाथांनी सत्य, मध्ये प्रसिद्ध झालेल्या तेराव्या खंडात हिंसकत्व नष्ट केल्यामुळे त्यांना 'महावीर' हे अस्तेय, अहिंसा व अपरिग्रह या चार तत्त्वांवर 'महावीर वर्धमान' यांच्याविषयी ते म्हणतात नाव मिळाले. अशी कथा आढळते. त्यांना आपला धर्म उभारला होता. म्हणून तो :जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखरेचे 'वीर', 'अर्हत्', 'सन्मती', 'वैशालिक' चातुर्याम धर्म होता. महावीरांनी त्यात तीर्थंकर महावीरांच्या आधी जैन धर्माचे २३ अशीही नावे देण्यात आली होती. 'ज्ञात' ब्रह्मचर्याची भर घालून त्याचे पंचयाम धर्मात तीर्थंकर होऊन गेले असे जैन धर्माचे अनुयायी नावाच्या गणात जन्माला आल्यामुळे त्यांना रूं पातर के ले. जुनी परपरा खंडीत मानतात. त्यामुळे महावीर हे जैन धर्माचे 'ज्ञातृपुत्र' व 'नातपुत्त' असेही म्हटले जात करण्याऐवजी नव्या तत्त्वांशी तिचा मेळ संस्थापक ठरत नाहीत. परंतु जैन धर्माला असे. आजही वैशालीच्या आसपास राहणारे घालण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते हे या प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय जथरिया नावाच्या जातीतील लोक स्वत:ला घटनेवरून सूचित होते. महावीरांकडे जात असल्याने जगातील प्रमुख ज्ञातृवंशाचे समजात आणि महावीरांना आपले ज्ञानप्राप्ती नंतर लोककल्याणाच्या धर्मसंस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्ध पूर्वज मानून त्यांची जयंती साजरी करतात. तळमळीने ते सर्वत्र हिंडले. अहिंसेच्या वगैरेंच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते.' महावीर वस्त्रे वापरत नसल्याने त्यांना 'निग्गंठ तत्त्वावर ते भर देत असत. वैदिक ‘इ.स.पूर्व सहावे शतक हे (निग्रंथ-वस्त्ररहित) नातपुत्त' असेही म्हटले यज्ञयागातली हिंसा कालबाह्य झाली याचे सांस्कृतिकदृष्ट्या उलथापालथीचे शतक होते. जाई. त्यांनी विकार जिंकल्यामुळे त्यांना एक प्रमुख कारण म्हणजे महावीर व गौतमबुद्ध या शतकात मगध देशातील (सध्याच्या जिंकणारा' या अर्थाने 'जिन' हे नाव मिळाले यांनी हिंसेला केलेला विरोध होय. त्यांनी दक्षिण बिहारमधील वैशाली नगरीचे उपनगर आणि या नावावरूनच 'जैन' ही प्रसिद्ध संज्ञा (महावीरांनी) स्याद्वादाचा वा कुंडग्रामात वा कौंडीण्यपुरात महावीरांचा जन्म रूढ झाली. त्यांना केवलज्ञान प्राप्त अनेकान्तवादाचा हिरीरीने पुरस्कार केल्यामुळे ३० । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ वैचारिक क्षेत्रातही दुराग्रहाचे वातावरण वाढण्याऐवजी समंजसपणाचे वातावरण वाढले. त्यांनी जातीव्यवस्थेवर हल्ला चढविला आणि सर्व जातीजमातीच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले. एवढेच नव्हे तर स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे मान्य केले. सर्वसामान्य माणसांना आपला उपदेश समजावा म्हणून अशी भावना असल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेऐवजी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर केला. त्यांचे विचार गणधर म्हटल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रमुख शिष्यांनी ग्रंथ रूपाने संकलित केले होते. परंतु नंतर ते लुप्त झाले. महावीरांनंतर सुमारे एक हजार वर्षांनी (इ.स. सुमारे ४५४ मध्ये ) या ग्रंथाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तत्त्वज्ञानातील क्लिष्ट कल्पना स्पष्ट करण्यासाठी महावीर दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देत असत. त्यांना गणित, भूमिती व ग्रहताऱ्यांच्या हालचाली विषयीच्या ज्योतिष या शास्त्रातही रस होता आणि या विषयावर त्यांनी आपले विचारही मांडले होते. 'महावीर चरित्र' म्हणजे साधुचरित्राचा प्रथम आदर्श असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इ. गुणांची परमावधी महावीरांच्या ठायी झाली होती असे ते म्हणतात. स्वाभाविकच भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील मोजक्या महापुरुषांमध्ये महावीरांचा अंतर्भाव होता. चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. काही लोक भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पर्युषण पर्वात महावीर जयंती साजरी करतात. अश्विन वद्य अमावस्येला मध्यरात्री महावीरांना राजगृहाजवळील पावा वा पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात. त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वीर संवतला सुरुवात झाली. ' डॉ. आ. ह. साळुंखे यांचं हे लेखन बहुतांशी श्वेतांवर ग्रंथांवर आधारित असून त्यांनी श्री अमरचंदा, मुनीरत्नप्रभ विजय, श्री. जगदीशचंद्र जैन, सरी विजयेंद्र अशांच्या भ महावीरांवरील अनेक ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. डॉ. साळुंखे यांनी त्यांच्या लेखनात काही लोक भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पर्युषण पर्वात महावीर जयंती साजरी करतात' असे जे एक विधान केलेले आहे ते अपुऱ्या माहितीवर आधारलेले आहे. श्वेतांबर जैन पर्युषण पर्वात आचार्य भद्रबाहू यांच्या यांच्या 'कल्पसूत्र' या ग्रंथाचे वाचन करत असतात. या ग्रंथातील भ. महावीरांच्या जीवन चरित्राचे जे वाचन होते त्यातील त्यांच्या जन्मोत्सवाचा भाग पर्युषण पर्वातील पाचव्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला होत असते. हा पाव दिवस म्हणजे महावीर जयंती नव्हे तर भ. महावीरांच्या 'जन्म कल्याणका'चं वाचन, चिंतन, मनन करण्याचा हा दिवस. ही एक गोष्ट वगळली तर डॉ. आ. ह. साळुंखे यांनी भ. महावीर व त्यांनी प्रसारित केलेला जैन धर्म यांचा परिचय तसा मोजक्या व नेटक्या शद्वात शक्यतो सुसंगतपणे करून दिलेला आहे. त्यांचा हा लेखन प्रपंच भ. महावीर व जैन धर्म याविषयी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'वैदिक संस्कृतीचा विकास' या ग्रंथात जी जी विधाने केलेली आहेत त्या बहुतेक सर्वांना केवळ छेद देणारा नसून त्यावर यथार्थ प्रकाश टाकणारा आहे. एवढ्यासाठी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी 'मराठी विश्वकोश', खंड तेरावा, यामध्ये जे सांगितले आहे ते सर्वच येथे दिलेलं आहे. वाचकांना नीटसे पडताळून पाहता यावं यासाठी हा एवढा प्रपंच. लक्ष्मणशास्त्री जोशी यांना आता विचारावा, तर आज ते हयात नाहीत. हरमन याकोबी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भ. महावीर व जैन धर्म यावर विपुल लेखन व संशोधन झालेलं आहे. त्या पूर्वीच्या काळी तसं ते तुलनेने कमी होतं. तथापि जर्मन पंडि हरमन याकोबी या संशोधकानं अति प्राचीन जैन आगमांचा व ग्रंथांचा सर्वांगीण व सखोल अभ्यास यथाशक्ती निष्ठेनं व अविरतपणे करून जैन धर्माला त्याचं वेगळं स्वतंत्र स्थान व अस्तित्व असल्यानं सप्रमाण प्रतिपादलं, हे तसं एक अद्वितीय ऐतिहासिक कार्य झालेलं आहे. वैदिक व बौद्ध धर्माचा त्याचा अभ्यासही असाच अथक होता. जैनचार्यांनीही असं महान कार्य या आधी यानंतरही केलं. पण जितकं जावं तितकं लक्ष याकडे गेलं नव्हतं व नाही. याकोबीनं जे काही संशोधन केलं ते पुढं कुणा ना कुणा विद्वानाकडूनन झालंही असतं. पण याकोबीनं केलेलं संशोधन स्वातंत्र्यपूर्व काळात केलं व स्वातंत्र्योत्तर काळातील संशोधनाला त्याची दिशा मिळाली. यासाठी याकोबीच्या संशोधनाचं महत्त्व कमी लेखता येणार नाही व नाकारताही येणार नाही. पाश्चात्यविषयी वाटणारी ही अवास्तव कळकळ अथवा अप्रिय मानसिकता मानून ही वस्तुस्थिती जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी पूर्णतः धुडकावता वा दुर्लक्षिता येणार नाही. याकोबीचं हे संशोधन तसं असाधारण आहे. कारण याने प्रस्थापित वैदिक निष्कर्ष बाजूला सारून सत्य उजेडात आणण्याचा सर्वात अधिक प्रयत्न केलेला आहे. यासाठी जैनांना या तत्त्वचिंतकाचं व इतिहास संशोधकांचं ऋण विसरता येणार नाही! 'वैदिक संस्कृतीचा विकास' या ग्रंथाचे लेखक व 'मराठी विश्वकोश' या महाप्रकल्पाचे संपादक एकच आहोत ही गोष्ट तशी येथे लक्षणीय आहे. 'संपादक लेखकांच्या मताशी' सहमत नसतात अशी प्रकारची टीप अनेक नियतकालिकातून व संपादित ग्रंथातून वाचावयास मिळते. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या निवेदनाशी आपण सहमत आहात काय असा प्रश्न तर्कतीर्थ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ३१ Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ M.J.S. MANDAL'S (IMSSR INSTITUTE OF MANAGEMENT SOCIAL SCIENCES AND RESEARCH (Affiliated to University of Pune & Recognized by Govt. of Maharashtra) (An ISO 9001:2000 Certified Institution) MANAGEMENT COURSES COURSES AFFILIATED TO UNIVERSITY OF PUNE M.C.M. M.P.M. Master in Computer Management Master in Personnel Management M.B.S. Master in Business Studies Equivalent to MBA P.G.D.C.A. P.G.D.B.M. Post Graduate Diploma in Computer Applications Post Graduate Diploma in Business Management Part time courses also available for working executives As per the latest standards of the IT sector, fresh arrangements are being made for M.C.M. & P.G.D.C.A. Courses. • Centralised Location • Tradition of Highest Results • 22 Years of Dedicated Teaching • Experienced Teaching Faculty • Well Established Computer Lab & Library . We have tie-up with placement agencies. 1165, Sadashiv Peth, Near Sahitya Parishad, Tilak Road, Pune-30 Ph.:(020) 2447 6257 / 2449 3306 Fax No.:(020) 660 282814 E-mail: imssrpune@sify.com ३२ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ जैनांची मराठी अस्मिता - महावीर सांगलीकर जैनांचा आणि मराठी भाषेचा फार जुना कारण नाही! जैन आचार्यांनी महाराष्ट्री व मराठी या दोन्ही संबंध आहे. मराठी भाषेतील सर्वात जुना स्वत: चामुंडराय हा मराठी भाषिक जैन भाषांमधून भरपूर लिखाण केले. इ.स. १४५० शिलालेख 'श्री चामुंडराये करवियले' हा होता. उत्तर कर्नाटकातील बंकापूर हे त्याचे ते १८५० या चारशे वर्षांच्या काळात जैन महाराष्ट्रापासून दूर दक्षिण कर्नाटकातील गाव. उत्तर कर्नाटकातील जैनांचे वैशिष्ट्य असे आचार्यांनी मराठी भाषेत दिडशेहून अधिक श्रवणबेळगोळ या प्राचीन जैन तीर्थक्षेत्राच्या की ते मराठी भाषिक आहेत. पूर्वीही होते महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. ठिकाणी आहे. या ठिकाणी इंद्रगिरी पहाडावर आजही आहेत. मात्र त्यांना कानडी भाषाही वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार भगवान बाहुबलींची एकाच दगडातून तितकीच चांगली येते. अशा मराठी भाषिक भारतातील एकूण जैन लोक संख्येच्या ३०% घडवलेली ५८ फूट उंचीची प्रचंड मूर्ती आहे... समाजात जन्मलेला, गंगराज मारसिंह आणि जैन समाज महाराष्ट्रात राहतो. तसेच ५% जैन खडगासनातील या मूर्तीच्या डाव्या नंतर राचमल्ल यांचा पराक्रमी सेनापती समाज उत्तर कर्नाटकात राहतो. या ३५% पायाशेजारील विशाल दगडावर हा मराठी असलेला चामुंडराय आपल्या मातृभाषेचाही जैनांमध्ये मराठी मातृभाषा असणाऱ्यांची शिलालेख कोरण्यात आला आहे. या खूप अभिमानी होता. त्यामुळे भगवान संख्या ७०% हून अधिक आहे. ३०% जैन शिलालेखाचा काळ आहे. इ.स. ९८१! बाहुबलीच्या मूर्तीजवळ मराठी अक्षरे द्वैभाषिक असून त्यांची भाषा प्रामुख्याने म्हणजे आजपासून १०२८ वर्षांपूर्वीचा! कोरण्यास तो विसरला नाही. पण तो गुजराथी-मराठी अथवा राजस्थानी-मराठी श्रवणबेळगोळ हे पूर्ण कानडी भाषिक एवढ्यावरच थांबला नाही! समोरच्याच अशी असते. याचा अर्थ असा की भारतातील प्रदेशात आणि तमिळनाडूपासून जवळ आहे. चंद्रगिरी पहाडावर चामुंडरायाने स्वत:च्या ३५% जैनांना मराठी भाषा येते. त्यामुळे या मूर्तीजवळील दगडावर श्री हस्ताक्षरातील मराठी शिलालेखही कोरला आज जैनांची २५ हून अधिक धार्मिक चांमुडराये करवियले याच अर्थाचे कानडी व आहे. व सामजिक नियतकालिके मराठी भाषेत तमिळ शिलालेखही आहेत. पण चामुंडरायाला गोम्मट असेही एक नाव प्रकाशित होतात. त्यात जैनबोधक हे १८८४ महाराष्ट्रापासून खूप दूर असूनही मराठी होते. गोम्मट हा शुद्ध मराठी शब्द आहे. मध्ये सुरू झालेले सर्वात जुने मासिक आहे. भाषेलाही तिथे मानाचे स्थान मिळाले, यामागे भगवान बाहुबलीच्या त्या प्रसिद्ध मूर्तीला दुसरे १९०६ मध्ये सुरू झालेले प्रगती आणि खूप मोठा अर्थ दडलेला आहे. विशेष म्हणजे गोमटेश्वर या नावानेही ओळखले जाते. जिनविजय हे साप्ताहिक आहे. याशिवाय हा शिलालेख वरील तीन भाषां व्यतिरिक्त इतर गोम्मटाचा ईश्वर तो गोमटेश्वर या अर्थाने तीर्थंकर, सन्मती, पंचरंग प्रबोधिनी, जैन कोणत्याही भाषेत नाही. म्हणजे जैनांची ती अलौकिक मूर्ती मराठी जागृती ही नियतकालिके विशेष उल्लेखनीय श्रवणबेळगोळ हे तीर्थक्षेत्र प्राचीन असून नावाने ओळखली जाते. आहेत. भगवान बाहुबलींची मूर्ती निर्माण मात्र जैनांच्या या मराठी प्रेमाची सुरुवात उच्च दर्जाचे जैन साहित्य मराठीतून होण्याआधीही कित्येक शतके देशभरातील चामुंडरायापासून झालेली नाही! त्याच्याही प्रकाशित करणाऱ्या किमान २० प्रकाशन यात्रेकरू या क्षेत्रास जात असत. त्यांच्यामध्ये शेकडो वर्षे आधी जैन आचार्यांनी महाराष्ट्री संस्था कार्यरत आहेत. कानडी व तमिळ जैनांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र प्राकृत या भाषेत विपूल लेखन केले. इतके मराठीमधून लिहिणाऱ्या आणि मराठी व उत्तर कर्नाटकातील मराठी भाषिक जैन की या भाषेला जैन महाराष्ट्री या नावाने साहित्य विश्वास परिचित असणाऱ्या जैन यात्रेकरू ही मोठ्या प्रमाणावर असत. ओळखले जाऊ लागले! साहित्यिकांची संख्या तीनशेहून अधिक आहे. त्यामुळेच चामुंडरायाने मराठी भाषेला इतके या महाराष्ट्री प्राकृत भाषेचा पुढे अपभ्रंश त्यात शांतीलाल भंडारी, डॉ. सुभाषचंद्र मानाचे स्थान दिले असावे. पण हे एकमेव होऊन तिच्यातून मराठी भाषेचा उगम झाला. अक्कोळे, महावीर जोंधळे, सुरेखा शहा, भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ३३ Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ With Best Compliments From नीलम माणगावे, डॉ. शरयू शहा, जवाहर शाळा नाही. मुथा, अशोक जैन, सुनेत्रा नकाते, वृषाली इ.स.१९८४ पासून अखिल भारतीय मगदूम ही नावे विशेष उल्लेखनीय आहेत. मराठी जैन साहित्य संमेलन दरवर्षी घेण्यात निर्मलकुमार फडकुले या जैन साहित्यिकांचे येते. विशेष म्हणजे अजैन साहित्यिकही या मराठी साहित्य सर्व परिचित आहे. संमेलनात मोठ्या संख्येने भाग घेतात. इतकेच इतर कोणत्याही भाषेत नसलेला जैन नव्हे तर अकलूज येथे झालेल्या जैन साहित्य ललित साहित्य हा वाङ्मय प्रकार केवळ संमेलनाचे अध्यक्ष अजैन होते! ते म्हणजे मराठीतच आहे. जैन समाज जीवनावर प्राचार्य शिवाजीराव भोसले. या मराठी जैन आधारित ललित लेखन व कथा हे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दरवेळी वाङ्मय प्रकाराचे वैशिष्ट्य आहे. सुमेरू किमान डझनभर मराठी पुस्तके प्रकाशित प्रकाशनाचे श्रेणिक अन्नदाते यांनी या प्रकारास होतात. त्यांच्या विषयातही विविधता असते. चवळवळीचे रूप दिले व त्यातून अनेक जैन संमेलनाचे स्वरूप साधारणपणे जैनांनी लेखक लेखिका उदयास आल्या. लिहिलेले मराठी साहित्य अजैनांनी लिहिलेले मराठी भाषेच्या संदर्भात जैन समाजाने मराठी जैन साहित्य असे असते. केलेले आणखी एक मोठे कार्य म्हणजे त्यांनी काढलेल्या मराठी माध्यमाच्या शैक्षणिक संस्था. महाराष्ट्रातील बहुधा एकही असा तालुका नसावा की जेथे जैन समाजाने चालवलेली मराठी माध्यमाची माध्यमिक ALANKAR MEDICAL Bawani Peth, Pune-411042 भगवान महावीर जयंती निमित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन SUYOG DEVELOPMENT CORPORATION LTD. SUYOG GROUP SINCE 1978 Office No.27, Parshwa Building, 'Sujay Garden', 12, Mukundnagar, Pune 411 037. Tel. : 24260025 M : 9371025171 Fax : 24267252 Email : sales@suyoggroup Website : suyoggroup.com ३४ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ टु थिंक बिग - अॅड. प्रदीप शहा एकूण देशाच्या संदर्भात जैन समाजाला भारतवासिकांच्या संबंधी म्हणाले होते की, अभिवृद्धी,त्यांना देशपाळतीवर नेण्याचा 'दखलपात्र' बनवायचे असेल तर जैन "Indians are individually intelligent प्रयत्न, प्रेरणा, त्यागींनी साधूंनी दिल्या नाहीत. समाजाला 'Has to think Big' असेच but collectively fool' जैन समाजातील त्यामुळे अनेक दशके क्षात्रतेज हरवलेला, म्हणावे लागेल. पूर्वी कधी केला नाही असा व्यक्तींबाबत JainPersons are individu- शुष्क, सपग, सात्विक मनोवृत्तीचा श्रावक नवा विचार आणि वर्तन जैन समाजाला करावे ally intelligent but? असे तर होत नाही घडविला गेला असावा आणि त्या लागणार आहे. नव्या विचाराच्या दिशाने ना? एखाद्या समाजामध्ये दिसून येणारी, परिणामस्वरूप विजिगेषुवृत्तीने संघर्ष करण्यास पाऊले टाकून पुढे जावे लागणार आहे. अपेक्षित आणि अभिप्रेत असलेली सांघिक उठणारा, अन्यायाविरोधात आवाज समाजामध्ये साक्षरता खूप वाढली आहे. आणि सामूहिक समृद्धीची भावना उठविणारा, आर्थिक चढाओढीत मुसंडी प्रत्येक जैन घरातून सर्व शाखातील अनेक जोपासण्यात आपण कमी पडतो काय? संपूर्ण मारणारा, क्षात्र तेज चेहऱ्यावर बाळगणारा पदवीधर तयार झालेले आहेत. काही जैन समाजाने एकत्र येणे, पोटजाती विसरून असा श्रावक घडविला गेला नाही. त्यागी कुटुंबातील पुरुष आणि स्त्रिया सर्वजण आणि एकमताने एक आवाजाने मुनींच्या प्रभावाखाली निःसत्व जीवनशैली वैद्यकीय व्यवसाय करताना दिसतात. अनेक समाजहिताचा निर्णय घेणे असे कोणत्याही अवलंबणाऱ्या व्यक्ती गावागावातून पदवीधर जैन इंजिनिअर्स-शेकडोंनी परदेशात गावातून होताना दिसत नाही. घडविल्या गेल्या. धर्म पाळावा, सदाचरणीच शिकताहेत किंवा नोकरी करताहेत. बी.ए., कसला अडथळा येतो आहे जैन समाज रहावे हे मान्य. पण समाजामध्ये क्षात्र तेजाची, एम.ए., एलएल.बी., एम.बी.ए., एम.एस., एकसंघ होण्यामध्ये? एवढ्या शिक्षण संघर्षाची प्रेरणा जागविण्याऐवजी फक्त एम.बी.बी.एस., एम.डी., बी.एड्. बी.ई., प्रसारानंतरही पोटजाती, पंथभेद आपण का परंपरांची, कर्मकांडांची वाटगिरी करणारा एम.ई, बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस. विसरू शकत नाही? माझ्या प्रत्येक लेखामध्ये समाज घडविला गेला असे वाटते. या अशा शिवाय इतर अनेक क्षेत्रात जैन पदवीधर नकळत किंवा आवर्जून मी मुनी संस्थेचा संदर्भ रचनेतून शुष्क कर्मकांडात अडकलेला, झालेले आहेत. आर्थिक विकासाचे केवढे मोठे घेतोच पण ते आवश्यकही आहे कारण जैन पराभूत मानसिकतेचा सामाजिक चेहरा पुढे वावर जैन तरुणांच्यासाठी उपलब्ध झालेले समाज रचना ही चतु:संघाने म्हणजेच 'मुनी आला. हा असा पराभूत चेहरा आम्हाला आहे. गेल्या २५ वर्षांत समाजात आर्थिक आर्यिका श्रावक श्राविका' या चार घटकांनी सतावतो आहे. सुबत्ता ही हळूहळू येताना दिसते आहे. जैन बनलेली आहे. ही चतु:संघाची विण फार घट्ट सुशिक्षित तसेच पदवीधरांनाही परंपरा, महिलाही शिक्षण क्षेत्रात अनपेक्षित प्रगती आहे. या चार घटकांचा विचार केल्याशिवाय कर्मकांड, निष्क्रीय धार्मिक आन्हीके टाळणे, गाठून राहिल्या आहेत. छोटेमोठे कारखाने जैन समाजाच्या संबंधातील कोणताही विचार झुगारणे खूप कठीण होताना दिसते. उदयाला आलेले आहेत आणि काही पूर्ण होऊनच शकत नाही. कर्मकांडात गुंतलेले आईवडील, येण्याच्या मार्गावर आहेत. श्रावकांनी फक्त धार्मिकताच आईवडिलांवर असलेला त्यागी मुनींचा प्रभाव शिक्षणाचा स्तर उंचावला तरी समाजाचे जगावयाची, एक प्रकारचे संन्यस्त जीवनच आहे हे सर्व झुगारणे म्हणजे आईसांघिक चित्र मात्र समाधानकारक नाही. जगायला प्रेरित करण्याची एक परिपाठी त्यागी वडिलांपासून फारकत अशा विचित्र द्वंद्वात जैन आर्थिक, सामाजिक दष्टिकोन, नैतिकदृष्टीतून मुनींनी राबविली. धार्मिकता आणि नीतीमूल्ये सुशिक्षित पदवीधर सापडलेला पाहतो. एक समृद्धी समाजाच्या चेहऱ्यावर दिसायला आवश्यक आहेतच. पण श्रावक श्राविकांच्या चतु:संघ मान्य आहे. त्याची बांधिलकी हवी. ती दिसत नाही असे का? कुठे कमी सामाजिक जीवन जगण्यासाठी लागणारा आम्ही मानतो. हे उत्तम आणि पोषक आहे. पडतो आहोत आपण? श्री. नानी पालखीवाला सर्वांगीण विकास, त्यांची भौतिक त्यागींचा मान ठेवणे, त्यांचा विनय करणे, भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ३५ Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ त्यांचा आशीर्वाद घेणे आवश्यकही आहे. चालू आहे. अशीच उघड चर्चा करून अॅपेंडिक्ससारखे ऑपरेशन करून घेतात यात समाजाचे कर्तव्यही आहे. 'जीतो' संघटना का त्यागींच्या आणि श्रावकांच्या अधिकार हिंसा होत नाही पण विमानात बसून समुद्रपार काढली किंवा अशा अनेक सामाजिक कक्षांच्या व्याख्या, मर्यादा ठरविल्या गेल्या गेला की हिंसा होते असे म्हणणे संघटना का काढल्या जातात याबाबतीत पाहिजेत. मुनी-त्यागींनी अध्यात्माशिवाय इतर सद्विवेकबुद्धीला पटणारे नाही. जैन दर्शनाचे, त्यागी अनभिज्ञ असतील. त्यांच्या विषयात हस्तक्षेप करू नये आणि श्रावकांनी तत्त्वांचे प्रसारण अर्थात आजच्या शब्दात याबाबतीततील ज्ञानाच्या मर्यादा कमी पडत अध्यात्म क्षेत्रात ढवळाढवळ करू नये. marketing आणि Globalization असतील तर अशा त्यागींनी फक्त तज्ज्ञ-वास्तूशास्त्रज्ञांच्या आराखड्यात करावयाचे असेल तर जैन मुनींनी परदेशात आशीर्वादापुरतेच आपले अस्तित्व जाणून त्याबाबत काहीही ज्ञान नसलेल्या मुनी-साधुंनी गेलेच पाहिजे. घ्यावे हे अभिप्रेत आहे. अध्यात्मात त्यागींनी हस्तक्षेप केल्यामुळे अनेक सुंदर जैन वस्तूंची जैन मुनी भारत देशाच्या पार्लमेंटमध्ये अवश्य मार्गदर्शन करावे, धर्मपातळीवर (संपूर्ण वाट लागलेली आम्ही पाहिले आहे. पोहोचून प्रवचन देताना आपण पाहिले. असेच ज्ञान असेच तरच) पण श्रावकांच्या सर्वांगीण दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे जैन समाज जैन साधू जगाच्या पार्लमेंटमध्ये अर्थात UNO जडण-घडणीमध्ये जैन समाजाच्या हा अनेक दशके जवळजवळ १९८० पर्यंत च्या सभागृहामध्ये जगाला उद्देशून प्रवचन ग्लोबलायझेशनच्या सहभागामध्ये त्यागींची पिढीजात पारंपारिक ज्या धंद्यात कसलेही करताना पाहण्याची माझी तरी इच्छा आहे. भूमिका आशीर्वादापुरतीच ठेवली गेली कौशल्य लागत नाही अशा धंद्यामध्ये अडकून जैन साधूUNO मध्ये पोहोचून प्रवचन करताना पाहिजे. राहिला आहे. मुख्यत्वे व्याजबट्टा, शेती, दिसले तर हा जैन धर्म विश्ववंद्य होण्यास वेळ जैन समाजात त्यागी-साधूंचे सामाजिक दुकानदारी, यापलीकडे अर्थाजनासाठी काही लागणार नाही. विषयाबाबत आशीर्वादापुरतेच राहणे होत करता येते याचे भान यायला फार मोठा काळ समाजातील घाम गाळून कमावलेला नाही. मी सांगता तेच ऐका, (कारण अशीच लोटला आणि आताशी कोठे जैन समाज श्रावकाचा पैसा बोली, चढाव्यात, अनावश्यक रीत गेली ६० वर्षे चाल आहे.) हा अट्टाहास जागा झाला आणि गेल्या २ वर्षांपासूनच निरर्थक मंदिरे बांधण्यात मुनींच्या असतो. मंडप कुणाचा आणावयाचा, घोडे, प्रथमतः 'ग्लोबलायझेशन इंडस्ट्रिलायझेशन' अट्टाहासापायी कामाला लावला गेला. हत्ती, बँडवाले कुठून आणाययाचे, प्रतिष्ठेचा परदेश शिक्षण या विषयांवर सभा संमेलनातून अजूनही हेच कार्य डोळ्याला झापड बांधून पंडित कोण असणार, संगीतकार कोण उच्चार करू लागला. जैन स्वाध्वी परदेशी चालू आहे. पुन्हा मी हे स्पष्ट करू इच्छितो की असावा, रोषणाई कोणी करावयाची हे मीच गेल्या तर चर्चेला उधाण आले होते. दूरवर आवश्यक ठिकाणी मंदिरे बांधा, जिर्णोद्धार ठरविणार. असे सांगणारे साधूमी तर पाहिलेच हिमालयात प.पू.विद्यानंद महाराज बर्फमय जरूर करा. कारण ती समाजाच्या संस्कृतीची आहेत पण वाचकांनीही पाहिले असतरल. प्रदेशात जाऊ शकतात. कोथळीपासून प्रतिके आहेत. कु-परंपरा, कुरूढी विरुद्ध स्पष्ट मते मांडताना ४००० कि.मी. लांब असलेल्या ठिकाणी नाईलाजाने असे म्हणावे वाटते की, प. त्यागींच्या उपस्थितीमध्ये वक्त्यांनाही मर्यादा अशावेळी जैन समाजाला objection नसते. पूज्य समंतभद्र आणि आर्यनंदी (माझ्या येतात. यापुढे असे बोललेले चालणार नाही पण हेच साधू आणखी १००० कि.मी. पुढे माहितीतले पण आणखीही असतील) असे निरोपही साधू वक्त्यांना पाठवितात. जाऊन पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान यांचेशिवाय कोण्या साधूंनी समाजाला गुरुकुले मुनींच्या रोषांच्या, शापाच्या गर्भित भीतीमुळे किंवा रशियासारख्या परदेशात पोचले तर जैन काढा, वसतीगृहे बांधा असा उपेदश दिलेला वक्त्यांच्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्यावरही धर्म बुडतो कसा? हे मोठे अनाकलनीय आहे. ऐकिवात नाही. कोणी दवाखाने काढा, मर्यादा येतात. हे अनेकांनी अनुभवले आहे. नाहीतरी वीतराग भगवंतांच्या मूर्ती, अमेरिका, समाजभवन बांधा, कारखाने काढा, ज्या समाजाने विचार मांडण्याचे स्वातंत्र्य इंग्लंड या परदेशात मंदिरे बांधून स्थापित केल्या स्कॉलरशिपफंड उभा करू असा उपदेश दिला गमावलेले असते तो समाज सुधारणा करू गेल्या आहेतच. मग अशा मंदिरात चालत नाही आणि दिला असताच तर समाजाने शकणार नाही. किंवा विमानाने जैन साधू पोचले तर जैनांनी भाविकतेने आजपर्यंत शेकडो शाळा कॉलेजेस कार्यपालिका, न्यायपालिका जशा आकाश पाताळ एक करण्याचे कारण नाही. उभी केली असती. आजवरच्या सांधूंच्या आपल्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा सांभाळतात, जैन साधूंनी फक्त भारतातील आत्म्यांचे मार्गदर्शनावरून गावोगावी निर्माण केले ते तशी मर्यादा मुनींनी आणि श्रावकानेही कल्याण करावे आणि परदेशातील आत्म्यांनी 'नगरशेठ', 'मुनीभक्त', 'संघपती,' 'इंद्र', पाळल्या पाहिजेत. सध्या JudiciaActiv- त्यापासून वंचित रहावे हे विचारापलीकडचे 'इंद्रायणी', 'कुबेर' पण समाजाला हवे होते ism ची चर्चा चालू आहे आणि पार्लमेंटच्या आहे. मुनी इंजक्शेन घेतात, सर्व वैद्यकीय शिक्षण सम्राट' 'उद्योगसम्राट' समाजाला अधिकारात अधिक्षेप होतो आहे अशी चर्चा तपासण्या करून घेतात. टॉन्सील्स, समृद्धीकडे नेणारे 'समाज सम्राट'. ३६ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ नाही. शेठ वालचंद हिराचंद एवढे मोठे टाकावी लागतील. जुन्या परंपरांची, समाजाला सामाजिक क्रांतीची स्वप्ने पडलीच उद्योगपती झाले. वालचंदांनी आणि शेठ समजुतींची फेरतपासणी आता आवश्यक नाहीत. पत्रकारिता, साहित्य, राजकारण, लालचंदानी जाणीवपूर्ण उद्योग उभे केले. आहे आणि अशा फेर तपासणीतून पुढील नाट्य, नृत्य, सिनेमा, काव्य, उद्योग, शिक्षण, कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन रचना करावी लागेल. कर्मवीरांची क्षमता जैन आय.टी., शेअर बाजार, शेती, व्यापार अशा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शाळा, कॉलेजेस समाजाला का वापरून घेता आली नाही याचे जीवनाच्या सर्व क्षेत्रात समाजाचे परिवर्तन सुरू केली पण शेठ वाचलंद, शेठ लालचंद, संशोधन व्हायला हवे. कर्मवीरांचे मोठेपण, घडविण्याची जी संधी प्राप्त झाली आहे, जैन कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जाहीर सत्कार द्रष्टेपणा जैन समाजाला कळाले नाही काय? तरुणांनी या संधीचे सोने केले पाहिजे. आता एखाद्या जैन साधूने सार्वजनिक रूपाने मुद्दाम चुकांची पुनरावृत्ती टाळावयाची असेल तर आपलं मुक्कामाचे ठिकाण कोणतं ते माहीत घडवून आणला होता हे माझ्यातरी ऐकण्यात कर्मवीर आणि त्यांच्यासारख्या समाज करून घ्यावे लागेल. परिवर्तनाच्या लाटा पुरुषाला पुन्हा समजावून घ्यावे लागेल. आपोआप उठतील हे अशक्य आहे. सर्व अनेक जैन श्रावकांना वालचंद या सर्व चर्चा करत असताना या संपूर्ण सामाजिक प्रश्नांबाबत पॅसीव्ह वृत्ती, मला काय शेठजीमुळे रोजगार उपलब्ध झाले. जडणघडणीत असणरी गुंतागुंत लक्षात घेऊन त्याचे? मी काही करण्याने कोणता फरक कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीमुळे जैन या सर्व बाबींचा संपूर्ण वेध आज ना उद्या पडणार आहे अशा प्रश्नांची सरबत्ती ऐकावी समाजाच्या पिढ्यान् पिढ्या सुशिक्षित झाल्या. घ्यावाच लागणार आहे. जातीय पोटभेदांच्या लागते. जैन श्रावक ‘परदुःख शीतल' झाला शेठ वालचंदांचा, शेठ लालचंदांचा, कर्मवीर रूपाने आतून दुभगलेला जैन समाज खऱ्या आहे की काय असे वाटायला लागले. भाऊराव पाटलांचा तसा सत्कार नाही अर्थाने एकसंघ कसा करावयाचा हा या दुसऱ्यावर संकट आले की, 'शीतल' झालातरी ते सर्वजण भारत देशात अग्रगण्यच समाजाला भेडसावणारा प्रश्न आहे. बनलेले श्रावक, स्वत:वर संकट आले की, ठरले. पण सामाजिक उत्तरदायित्व पार या संधी उपलब्ध होत असलेल्या 'जैन समाज माझ्या संकटाच्या वेळी धावून पाडण्यामध्ये हा जैन चतुःसंघ कमी पडला. प्रगतीच्या काळात जैन समाजाची संथ आला का?' असा प्रश्न विचारायला मात्र त्या तिघांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यास जीवनशैली प्रगतीला बाधक ठरत आहे. नव्या विसरत नाही. सामाजिक संदर्भात सर्वजणच समाज कमी पडला. संधी शोधणे, रोजगाराच्या आजपर्यंत न संकटात आहेत आणि समाज उन्नतीसाठी भ. बाहुबलींच्या नेमके नको त्या धुंडाळलेल्या वाटा शोधणे, तंत्रज्ञानाचा सर्वांनीच एकमेकाला मदत करायला हवी ठिकाणी अनेक मूर्त्या बसविण्यापेक्षा जर शेठ आधार देणे, नवे उद्योगधंदे काढण्यासाठी याची जाणीव मात्र निर्माण होत नाही, केली वाचलंद, कर्मवीर भाऊराव, अण्णासाहेब लठ्ठ धडपड करणे, बहुजन समाजाशी तुटक न जात नाही. नेमके याच ठिकाणी नेतृत्वाचे यांचे पुतळे सांधूच्या प्रेरणेने जैन समाजाने उभे राहता सहयोगाचे वातावरण तयार करणे, खुजेपण ठळकपणे दिसून येते. आणि म्हणून केले असते तर त्या शैक्षणिक गंगेचा प्रवाह परंपरेची झुल आणि कर्मकांडाचे ओझे काढून आता सामुदायिक शहाणपणा जागरूक पुढे वाहत ठेवण्याची प्रेरणा-नवीन पिढीला ठेवणे हे सर्व केले तर समाज समृद्ध होईल. करण्याची गरज आहे. मिळाली असती. तरुण पिढीवर विश्वास ठेवून त्यांना आणखी एका सत्याला आपल्याला कितीतरी वर्षे आणि आजही कर्मवीर कार्यप्रवृत्त करणे, तरुणांमध्ये सामाजिक सामोरे जायला हवे आहे आणि ते सत्य आहे भाऊराव पाटील हे जैन आहेत हे माहीत नाही. जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, मोठ्या की, शिक्षणाचा स्तर उंचावला आहे, आर्थिक जैन वृत्तपत्रांनी या लोकोत्तर समाज पुरुषांना गुंतवणुकी करण्यास चालना देणे, सामान्य समृद्धी येते आहे पण त्याचबरोबर एक प्रकारचा योग्य ती प्रसिद्धी (कोणाच्या तरी भीतीने) न लोकांच्या हिताचे कार्यक्रम राबविण्यास उद्धटपणा, अहंकाराची भावना स्वत:ला मोठे दिल्यामुळे त्या आदर्श व्यक्ती समाजापासून मार्गदर्शन करणे, यासाठीचा आराखडा समजून दुसऱ्याला कमी लेखण्याचा भाव अपरिचित राहिल्या. जैनांनी इतर जातींच्या पदवीधर संघटनेस तयार करावा लागेल. सुशिक्षितांकडून नव श्रीमंतामधून आलेला विद्यार्थ्यांसाडी बोर्डिंग चालविणे, त्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात अण्णासाहेब लठे, जाणवता आहे. Submissive Nature अंघोळ करणे हा प्रकार घडला? हा कसला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रगतीचा नाही, सहनशीलता नाही, सभ्यता नाही, सर्वव्यापक जैनधर्म? 'सत्त्वेषु मैत्री, गुणेषु विचार मांडून काळाची पाऊले ओळखून उथळपणा खूप, कोणाचे कोणीही ऐकत नाही प्रमोदम्, क्लिष्टेषु, जीवेषु, कृपा परत्त्वम्' या समाजाला नवीन दिशा दिली. शैक्षणिक दृष्टी असा प्रकार गावागावातून दिसतो आहे. श्लोकाचे काय झाले? या सत्याला सामोरे दिली. पण त्यांच्या पश्चात त्या ताकदीचा थोरामोठ्यांचा, बुजर्गांचा, गुणवंतांचा, जावेच लागेल. नेता जैन समाजाला लाभला नाही ही गुणवत्ता असणाऱ्यांचा खरे बोलणाऱ्यांचा मान अनुभवजन्य शहाणपणातून पाऊले शोकांतिका आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जैन ठेवला जात नाही. पूर्वी गावोगावी जैन भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ३७ Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ समाजात जात पंचायती होत्या. जात नसती आफत. अनेक जैन सामाजिक हेच ते सामाजिक निष्क्रियपण. सामाजिक पंचायतीने दिलेला निर्णय सर्वांना मान्य शैक्षणिक ट्रस्ट संबंधाने चाललेले गैरव्यवसहार संस्थांच्या संदर्भातून हे गावोगावी चालले व्हायचा. पंचायती तुटल्या किंबहुना तोडल्या उघड्या डोळ्याने पाहूनही समाज गप्प राहतो. आहे. गेल्या. त्याठिकाणी ट्रस्ट आलो. मतांच्या कारण तेथे कोणाचे तरी आप्तस्वकीय गुंतलेले अनेक संस्था ट्रस्ट आदर्शपणे काम राजकारणामुळे मेजॉरिटी शब्दामुळे संस्थामधून असतात. ट्रस्टच्या प्रॉपर्टी ट्रस्टी Mis-use करतात. योग्यपणे चोखंदळपणे समाज राजकारण घुसले. करताना आपण पाहतो. ज्याला उन्नतीसाठी झटत असतात पण अशा आदर्श दारु पिणारी, ढळढळीत चारित्र्यहीन सामाजिकदृष्टी नाही. काय कशाशी खातात संस्थांच कारभार जैन वृत्तपत्रे आदर्श म्हणून असणारी व्यक्ती जैन मंदिराचा अध्यक्ष होताना हे माहीत नसते असा श्रावक खूप मोठ्या वाचकांच्या समोर मांडताना दिसत नाहीत. समाज मुकाटपणे ते सहन करतो? का? कारण ट्रस्टवर विराजमान असतो. दशकानुदशके हे अशा माणसाला आव्हान द्यायचे म्हणजे चालते पण कोणीही आवाज उठवत नाही. जोडीदार निवडीसाठी व्यापक क्षेत्र उपलब्ध जैनांतर्गत आंतर्जातीय लग्ने : काळाची गरज होईल. सहाजिकच जैन मुलींच्या जैन - मिलिंद फडे समाजाबाहेर लग्ने होण्याच्या प्रमाणात मोठी घट होईल. आपला जैन समाज संख्येने फार छोटा सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनी जैन समाजातील अनेक संस्था | आहे. जनगणनेनुसार भारताच्या एकूण केलेल्या पाहाणीनुसार भारतातील १०० हून नियमीतपणे वधु-वर मेळावे घेत असतात. लोकसंख्येत जैन लोकसंख्या केवळ ०.४ अधिक जातीय समूह जैन धर्मीय आहेत. परंतु हे मेळावे बहुतेक वेळा जैन समाजाच्या टक्के आहे. जैन समाजाच्या अनेक संघटना पुण्याच्या जैन सहयोग या संघटनेने एखाद्या पंथाच्या अथवा जातीच्या मुलांव नेते यांना जनगणनेचे आकडे चुकीचे घेतलेल्या एका राज्यव्यापी वधूवर मेळाव्यात मुलींसाठी असतात. असे मेळावे वाटतात. त्यांच्या मते भारताच्या एकूण केवळ महाराष्ट्रातूनच ३० हून अधिक जैन घेण्याऐवजी ते सर्व पंथीय व सर्व जातीय लोकसंख्येत जैनांची लोकसंख्या किमान जातींच्या वधू-वरांनी भाग घेतला होता. जैन मुला-मुलींसाठी घ्यायला हवेत. हवे | २ ते ४ टक्के असावी. हा आकडा कितीही या सर्व जैन जाती आपले वेगळे अस्तित्व तर ते अतिउच्चशिक्षित, उच्चशिक्षित, फुगवला तरी जैन समाज अल्पसंख्यच ठेवून आहेत. यातील काही प्रमुख जातींचा डॉक्टर्स, परदेशात रहाणारे या व अशा | रहातो. त्यातच आपण विविध पंथ, उपपंथ, अपवाद सोडता बहुतेक जातींची बॅनरखाली घ्यावेत, पण तेथे पंथाचे व जाती, उपजाती, भाषिक समूह, प्रादेशिक लोकसंख्या काही हजारांपेक्षा जास्त नसते. जातीचे बंधन ठेवू नये. समूह यांच्यात विभागले गेलो आहोत. जनगणनेनुसार जैन समाजात मुले जैनांतर्गत आंतर्जातीय लग्नांचे जैन ___ जैन धर्माचे दिगंबर आणि श्वेतांबर हे आणि मुली यांच्या संख्येत मोठी तफावत समाजाला इतरही अनेक फायदे होतील. प्रमुख पंथ आहेत. दिगंबरांचे बिसपंथ, आहे. तशात अनेक जैन मुली आपल्या अशा लग्नांमुळे जैन समाजातील पंथवाद | तेरापंथ, तारणपंथ, कानजीपंथ इत्यादी समाजात योग्य जोडीदार न मिळाल्याने जैन आणि जातीवाद यांना आळा बसेल. संपूर्ण अनेक उपपंथ आहेत तर श्वेतांबरांचे समाजाबाहेर लग्न करू लागल्या आहेत. जैन समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला बळ मूर्तीपूजक अथवा देरावासी, स्थानकवासी ___ त्यामुळे अनेक जैन मुलांना लग्नासाठी मुली मिळेल. या प्रक्रियेची सुरवात आपण व तेरापंथी असे प्रमुख उपपंथ आहेत. मिळूच शकत नाहीत. ही गोष्ट जैन पुण्यापासूनच सुरू करूया कारण पुणे हे भाषीक व प्रादेशिक समूहांच्या बाबतीत जैन समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंतनीय याकरीता एक आदर्श शहर आहे. समाज मराठी/महाराष्ट्रीयन, गुजराथी, आहे. अशा मुलांना लग्नाचे आमिष इथे हेही लक्षात ठेवायला हवे की जैन मारवाडी/राजस्थानी, कन्नड/कर्नाटकी, दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणारे मुलां-मुलींची लग्ने काही प्रमाणात जैन तमिळ, पंजाबी, हिंदीभाषीक उत्तर भारतीय दलाल निर्माण झाले आहेत. यावर जैनंतर्गत समाजाबाहेरही होतच रहाणार. अशा अजैन (दिल्ली/उत्तर प्रदेशीय/मध्य प्रदेशीय/ आंतरजातीय लग्ने हा एक उपाय आहे. जोडीदारांवर जैन संस्कार कसे होतील हेही हरियाणवी इ.) गटात विभागला गेला आहे. जैन मुलां-मुलींनी आपला जोडीदार आपण पाहायला हवे. अशी जोडपी जैन ___पारंपारिक समजूतीनुसार जैन निवडताना पंथ व जात यांना महत्त्व समाजाचा अविभाज्य भाग रहाण्यातच त्या समाजाच्या ८४ जाती आहेत. पण देण्याऐवजी योग्यतेला महत्त्व द्यावे. त्यामुळे जोडप्यांचे आणि जैन समाजाचे हीत आहे. ३८ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ भ. पार्श्वनाथांचे मूर्तिशास्त्र : एक अभ्यास प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासामध्ये कला आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यास हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे गतकालीन श्रद्धा, जीवनमूल्ये आणि मानवी संस्कृतीचे अनेकविध पैलू उलगड शक्य होऊ शकते. या प्रकारच्या सांस्कृतिक अध्ययनामध्ये जैन विद्या हा प्राच्यविद्यांमधील एक उपेक्षित पैलू होय. श्री श्रेयांसप्रसाद जैन म्हणतात, 'जैन धर्म हा पूर्णपणे विकसित झालेला धर्म असून त्याची स्वयंभू सांस्कृतिक प्रतिमा आहे.' त्यामुळे जैन मूर्तिशास्त्राचा अभ्यास करतानाही हाच दृष्टीकोन समोर ठेवावा लागतो. समाजशास्त्रीय दृष्टीकोन : डॉ. विलास संगवे यांनी जैन समाजाचे समाजशास्त्रीय आकलन करून त्यांच्या आचारविचारावर नवा प्रकाश टाकला आहे. लोकांच्या श्रद्धा आचार-विचार आणि त्यांच्या जीवनशैलीचे आकलन करताना नवा समाजशास्त्रीय दृष्टीकोन पोषक ठरू शकतो. " प्रा. ई. एच. लाँगहर्स्ट म्हणतात, " जैन लोकांनी निसर्गरम्य परिसरात लेणी कोरण्याची परंपरा विकसित केली. कारण त्यांना नागरी वस्तीपासून दूर आणि ध्यानधारणेस पोषक अशा स्थळांची निवड करावयाची होती. ' पार्श्वनाथांची गुहा मंदिरे कोरतानाही हाच दृष्टीकोन कलाकरांनी ठेवला आहे. सत्य शिव व सुंदर या भारतीय कला उद्दिष्टांशी सुसंगत अशी जैनांनी आपली उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. उत्कर्ष, सौंदर्य व विवेकाची अभिव्यक्ती करणे ही भारतीय जैन कलेची मूलभूत उद्दिष्टे आहेत. मूल्यप्रधान अभिव्यक् हे जैन कला व मूर्तिशास्त्राचे वैशिष्ट्य होय. जेव्हा उत्कर्ष व सौंदर्याला विवेकाची जोड लाभते, तेव्हा कलात्मक अभिव्यक्तीचा आविष्कार होतो, असे जैन परंपरा मानते. पार्श्वनाथांच्या मूर्तिशास्त्रामध्ये या तीनही मूल्यांची अभिव्यक्ती होत असल्याचे दिसून येते. पार्श्वनाथांचे स्थान : तीर्थंकर म्हणजे मानवाला मुक्तीचा मार्ग दर्शविणारा तत्त्वचिंतक असतो. जैन परंपरा ही २४ तीर्थंकर मानते. २४ तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर आदिनाथ, २३ वे पार्श्वनाथ आणि भगवान महावीर हे २४ वे तीर्थंकर म्हणून ओळखले जातात. पुरातत्त्वज्ञांच्या मते या तीन महामानवांचे कार्य ऐतिहासिक असून त्यांच्या कार्य कर्तृत्वाचे सबळ पुरावे भारत वर्षात आढळून येतात. पार्श्वनाथ जीवन व कार्य : पार्श्वनाथ ह्या तीर्थंकराच्या मूर्ती भारतभर अनेक लेणी मंदिरात आहेत. वेरूळ येथील सर्व ५ जैन लेण्यांमध्ये ह्या मूर्ती आहेत. वेरूळच्या लेणे क्र. ३०मध्ये मुख्य गर्भगृहाच्या बाजूस पार्श्वनाथांच्या प्रतिमा आहेत. त्यावर ७ फण्यांचा नाग रक्षण करत असल्याचे नोंदविले आहे. पार्श्वनाथ व महावीर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेल्या ऐतिहासिक महापुरुषांनीच जैन धर्मास निश्चित आकार प्राप्त करून दिला. पार्श्वनाथांच्या माता-पित्याचे नाव राणी वामादेवी व राजा अश्वसेन असे होते. पार्श्वनाथांचा जन्म काशीनगरीत झाला. भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ३९ - डॉ. वि. ल. धारूरकर महावीरांपूर्वी २५० वर्षे म्हणजे इ.स.पू. ८५०च्या सुमारास पार्श्वनाथ होऊन गेले. अयोध्येचा राजा प्रसेनजीत यांच्या प्रभावती नामक कन्येशी त्यांचा विवाह केला होता. तरुण वयातच संसारत्याग करून त्यांनी संन्यासधर्म स्वीकारला. पार्श्वनाथ तप करत असताना पूर्वजन्मी वैरी असलेल्या व आता असूर झालेल्या कमठाने त्यांच्यावर दुष्ट बुद्धीने पाण्याचा भयंकर वर्षाव केला. परंतु पूर्वीच्या जन्मात उपकृत झालेल्या नागराजाने पार्श्वनाथांवर आपल्या ७ फणांची छत्री धरली व त्यांचे रक्षण केले. पार्श्वनाथ या तीर्थंकरांचे चिन्ह सप्तफणाधारी नाग असून त्यांच्या मूर्तीच्या डोक्यावर तो कोरलेला असतो. केवळ ज्ञान प्राप्तीनंतर पार्श्वनाथांनी धर्मोपदेश आरंभीला व आपल्या अनुयायांची संघटना उभारली. साधू-साध्वी, श्रावक श्राविका असा चतुर्विध संघ त्यांच्या अनुयायी वर्गात होता. पार्श्वनाथ वयाच्या १०० व्या वर्षी बिहारमधील सम्मेद शिखरावर मोक्षास गेले. ती जागा आज पारसनाथ टेकडी या नावाने ओळखली जाते. पार्श्वनाथांच्या अनेक मूर्तीवरून त्यांचे वेगळेपण सिद्ध होते. त्यांच्या अनेक मूर्ती देशभर आढळतात. पार्श्वपंथीय म्हणजे पासावचिज्ज नावाचा साधू संघ महावीराच्या काळातही होता. महावीरांचे माता-पिता हे याच संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांनी व त्यांचा पुत्र महावीरानेही या संप्रदायाची दीक्षा घेतली होती. महावीरांच्या सुधारित संप्रदायाला जिन Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ आहे. कल्प आणि पार्श्वनाथाच्या प्राचीन संप्रदायास पद्मावतीचे शिल्पपट लक्षणीय आहे. पार्श्वनाथाची शिरपूर येथील अंतरिक्ष स्थविर कल्प म्हणतात. पार्श्वनाथांनी अहिंसा, शिवराजमूर्तीनी या शिल्पपटाचे मार्मिक मूर्ती (शिरापूर जि. वाशीम) येथे नागपूजेचे सत्य, अचौत्र व अपरिग्रह ही ४ व्रते प्रतिपादन विवेचन केले आहे. केंद्र असल्याचे पुरावे आहेत. करणारा चातुर्याम धर्म शिकविला. पाांचे ध्यानमुद्रेतील रूप आगळेवेगळे तीर्थंकराच्या मूर्ती देशाप्रमाणे परदेशातही ____ महावीरांनी त्यामध्ये ब्रह्मचर्य व्रताची भर आहे. चौकीधारक व त्यानंतर प्रकटणारे यक्षी सापडतात. तेथील उत्खननातही घालून आपली पाच महाव्रते किंवा पंचयाम हे लक्षणीय आहेत. काही ठिकाणी पूर्णपणे आदिनाथाच्या मूर्ती सापडल्या आहेत. धर्म सांगितला. याशिवाय प्रतिक्रमण म्हणजे विकसित कमलावर पार्श्वनाथ उभे असल्याचे या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की स्वपापाची कबुली व प्रायश्चित घेणे, नग्नव्रत, दर्शविण्यात आले आहे. लेणे क्र.३३ मधील पार्श्वनाथांचे मूर्ति शास्त्र हे पुराणकथा आणि संन्यास व्रत या बाबीवर महावीरांनी विशेष भर हे उदाहरण अत्यंत लक्षणीय आहे. वास्तवातून विकसित झाले आहे. पार्श्वनाथ दिला. हे दोन्ही संप्रदाय काही काळ निराळे वेरूळमधील पार्श्वनाथांच्या हे संघर्ष, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक बनले होते. परंतु महावीरांनी त्यांना एकत्र केले मूर्तीशास्त्राचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कला व आहे. वेरूळ लेणीसमूहातील चरणाद्री असावे. संस्कृतीच्या दृष्टीने विलोभनीय आहे. पहाडावर पार्श्वनाथांची प्रतिमा आहे. तिचा उत्तरकालीन श्वेतांबर व दिगंबर हे नवे आयाम : तीर्थंकर म्हणजे कर्ता चंद्रेश्वर हा श्रीवर्धनपूर (बीड)चा संप्रदाय हे महावीर व पार्श्वनाथाचे संप्रदाय संसारसागराच्या पैलतीराकडे मोक्षमंदिराकडे राहणारा होता. असावेत असा काही अभ्यासकांचा तर्क घेऊन जाणारी व्यक्ती. पार्श्वनाथांच्या पार्श्वनाथांच्या मूर्तिशास्त्राचे अनेकविध मूर्तिशास्त्राचे सूक्ष्म पैलू अभ्यासकांनी पैलू हे नव्याने आकलले पाहिजेत, जैन धर्म पार्श्वनाथांच्या पूर्वीचे २२ तीर्थंकर हे नोंदविले आहेत. व संस्कृतीचे नवनवीन दृष्टीने आकलन केले पौराणिक आहेत असे आधुनिक विद्वान पार्श्वनाथांच्या मूर्तीमधील नागछत्र पाहिजे. त्यामुळे समाजशास्त्रीय दृष्टीने जैन मानतात. म्हणजे जैनांनी नागपूजेशी कलेला समन्वय परंपरेचे नवे गतिवर्धन होऊ शकेल! पार्श्वनाथ : वेरूळमधील होय. मूर्तिकला : वेरूळमधील चरणाद्री रांगेतील ५ जैन लेणी समुहामध्ये एकूण २९ पार्श्वनाथ With Best Compliments From मूर्ती आहेत. वेरूळमध्ये लेणी ३० मध्ये गर्भगृहाच्या बाजूस पार्श्वनाथांची प्रतिमा असून धरणेंद्र यक्ष त्यांचे रक्षण करत आहेत. Voice of Trade Industry ७ फण्यांचा नाग प्रभावी आहे. पार्श्वनाथाची दुसरी प्रतिमा डाव्या बाजूस आहे. त्याभोवती लोककलेचे कोंढण आहे. त्याचे मूर्ति शास्त्रीय आकलन करताना लोककथांची बीजे शोधली पाहिजेत. पार्श्वनाथांच्या आईस त्यांच्या जन्मापूर्वी एक NATIONAL FORTNIGHTLY स्वप्न पडले. त्यावेळी एक नाग बिछान्याच्या दिशेने धाव घेत होता, त्यावरून मुलाचे नाव पार्श्वनाथ ठेवण्यात आले. पुढे हा राजपुत्र Read & Recommend निर्भय बनला. पुराणकथांचा प्रभाव कलात्मक Ask for your copy today अभिव्यक्तीत आढळते. कमठाने पार्वावर हल्ला करून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा धरणेंद्र यक्षाच्या humvyapari@gmail.com सहाय्याने पासि शक्ती प्राप्त झाली. लेणी क्र. ३२ मध्येही शिल्पकला धरणेंद्र यक्ष व HUM VYAPARI ४० । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ कन्नड भाषा-साहित्य और संस्कृती के संवर्धन में जैनाचार्यों का योगदान - डॉ. ए. एन. उपाध्ये इतिहास का अस्तित्व उन्हीं के लिए भगवान महावीर प्रथम व्यक्ति थे प्रयोग किया की उनकी अभिव्यक्ती में अपने है, जो इसका बोध प्राप्त करने का यत्न करते जिन्होंने मगध की जन-भाषा में उपदेश दिया समकालीन कृतिकारों की अपेक्षा शैली की हैं। कोई भी समाज, जो अपने पूर्वजों की और बुद्ध ने भी वही माध्यम अपनाया। उन पूर्णता प्रतिलक्षित है। वे उस स्वर्णयुग की उपलब्धियों के प्रति जागरूक नहीं है, उसे सभी महापुरुषों ने यह उदाहरण अपनाया संचेतना को अभिव्यक्ती दे रहे थे, जिस युग अपने स्वतन्त्र अस्तित्व का काल-गर्त में जिनके मन में जन-साधारण के मानसिक का प्रारंभ राष्ट्रकुटों के समय में हुआ था तथा विलीन होने का सदैव खतरा है। क्योंकि विकास का ध्येय था। अशोक और खारवेल जिसमें वीरसेन और जिनसेन (८३७ ईस्वी) अतीत की आधारशिला तथा वर्तमान के ने अपने शिलालेख प्राकृत में उत्कीर्ण ने अपनी महान टीकाएँ धवला, जय धवला समुचित प्रयत्नों के बिना एक समादरणीय कराये। हमारे सारे इतिहास में हमारे गुरुओं और महाधवला लिखीं, जो भारतीय भविष्य का निर्माण नहीं हो सकता। कर्नाटक ने, जिन्होंने भी जन-कल्याण का कार्य करना वाङ्मय के इतिहास में महत्त्वपूर्ण उपलब्धियाँ का अपना अतीत है, और इसका भविष्य चाहा, हमेशा जन-भाषा को अपनाया। हमारे हैं। जैन सिद्धांत के लिए राष्ट्रकूट-राज्य मे अवश्य ही उन्नतिशील है। कर्नाटक जैसा सामने बसवेश्वर, ज्ञानेश्वर, तुलसीदास, उन्होंने जो किया वही काम उसी समय में की इसके नाम से ही प्रकट है, कृष्ण और विद्यापति आदि के ज्वलन्त उदाहरण मौजूद सायणाचार्य ने विजयनगर राज्य के अंतर्गत कावेरी के जल से प्रक्षालित उपजाऊ काली है। वेदों के लिए किया । जैन ग्रन्थकारों के कन्नड जमीन वाला प्रदेश है। स्वभावतः यह महावीर का अनुकरण जैन आचार्यों तथा संस्कृत-प्राकृत को समृद्ध करने के प्रयत्न समृद्धीशाली राज्यों और सांस्कृतिक केन्द्रों तथा ग्रन्थकारों ने किया और वे जहाँ भी रहे समानान्तर रूप से चलते रहे। राष्ट्रकुट-नरेश के विकास के लिए महत्त्वपूर्ण आधार सिद्ध वहाँ की जन, भाषा को समृद्ध किया। नृपतुंग के नाम से प्रसिद्ध कविराज मार्ग' हुआ। जैन सन्तों का इस प्रदेश से सम्बन्ध तमिलनाडु, कर्नाटक, राजस्थान, गुजरात (८५० ईस्वी) से स्पष्ट ज्ञात होता है की उस चन्द्रगुप्त मौर्य के समय से रहा है जब वह तथा भारत के अन्यान्य प्रदेशों के लिए यह समय कन्नड साहित्य समृद्ध रूप प्राप्त कर अपना राज्य त्याग कर आचार्य भद्रबाहु के बात समान रूप से सत्य है। चुका था। पहले बताये तीन महाकवियों के साथ श्रवणबेलगोल में आये। कन्नड की सर्वप्राचीन ज्ञात रचनाएँ- अतिरिक्त, नागचंद्र (लगभग ११०० ई०), जैनाचार्य जहाँ भी गये; उन्होंने वहाँ की 'वड्ढा -राधने' और 'चामुण्डरायपुराण' नयसेन (१११२ ई.) अग्गल (११८६ ई०) जनभाषा को अपनाया और उसे प्रभावकारी (९७८ ईस्वी) जैन कृतिकारों की है। इनमें आदि ने एक आकर्षक शैली का विकास माध्यम के रूप में समृद्ध किया। उनके लिए से प्रथम अर्थात् वड्ढाराधने (अनुमानित किया और परवर्ती कवियों ने उनका भाषा मात्र एक माध्यम थी। उन्होंने भाषा ९०० ईस्वी) भाषा तथा विषय वस्तु दोनों अनुकरण किया। अण्डय्या (१२३५ को अभिव्यक्ति का माध्यम बनाया। उनका ही दृष्टियों से साहित्य का एका विशिष्ट ई०) की शैली और शब्द-संचय कन्नड के उद्देश्य, सामाजिक जन-मानस को सद्- अवदान है। कन्नड काव्यो में काव्यात्मक विकास में एक नयी दिशा को रेखांकित आचरण के लिए शिक्षित करना था ताकि । शैली का विकास तीन जैन कवियों ने किया, करते है और इसका पूर्ण भाषा-वैज्ञानिक समाज को स्थिर आधार मिले। इसलिए जो रत्नत्रय के नाम से जाने जाते है- पम्प विश्लेषण अनुसंधान के विषय है। वास्तव उन्होंने अपनी शक्ति को ऐसे साहित्य के (९४२ ईस्वी), पोन्न (९५० ईस्वी) और में कन्नड के विशुद्ध लेखकों में उन्हे निर्माण में लगाया जो समाज को आचार- रन्न (९६३ ईस्वी)। ये सभी संस्कृत की प्राचीनतम माना जाना चाहिए। विषयक स्तर और नैतिक मूल्यों को उन्नत काव्य शैली से पूर्णरूप से अवगत थे। उन्होंने भट्टाकलंक (१६०४ ई०) ने एक स्थल करे। कन्नड भाषा का इस प्रभावकारी ढंग से पर यह प्रश्न उठाया है की शास्त्रों के लिए भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९। ४१ Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ कन्नड को उपयुक्त माना जाये या नही, और से देखा जा सकता है। मात्र श्रवणबेलगोल असहाय व्यक्ति की सहायता करना कन्नड के प्राचीन महान ग्रंथो का संदर्भ देकर में ही इनकी संख्या बहुत अधिक है। और अस्वीकार करते हो, यदि तुम युद्ध-क्षेत्र से इसका समुचित उत्तर दिया है। चामुण्डराय उनमें से कई एक साहित्य के सुंदर निदर्शन पलायन करते हो तो तुम अपने परिवार के (९७८ ई०स्वी.) के समकालीन नेमिचंद्र है। लिए अमंगल का आमंत्रित करते हो। ने प्राकृत में 'गोम्मटसार' तथा अन्य ग्रन्थो महाकविं रन्न ने बेलगोल में एक शिला अमोघ वर्ष ने जिनसेन का सम्मान की रचना की और केशववर्णी (१३५६ पर अपने हस्ताक्षर 'कविरत्न' छोडे है। यदि किया था तथा चामुण्डराय ने अजितसेन को ई०) ने इनपर कन्नड में अध्ययनपूर्ण टीकाएँ रन्न राजकवि था तो रत्नाकर (१५३० ई०) अभिनन्दित किया। पुष्पदन्त (९६५ ई०) ने लिखी। साहित्यिक इतिहास में यह एक जन कवि। रत्नाकर की कविता दक्षिण उत्तर भारत से आकर राष्ट्रकुटों की तत्कालीन विशेष घटना है की चितौड (राजस्थान) से कर्नाटक में बच्चे गाते है, वृद्धा स्त्रियाँ राजधानी मान्यखेट (वर्तमान मलखेड) में नेमिचंद्र नामक एक अन्य विद्वान ने कर्नाटक चक्की पीसते हुए गाती है और वयोवृद्ध लोग आश्रय प्राप्त किया तथा अपभ्रंश में अपने आकर, सालुबा मल्लिराय (१६ वी शती उनका नियमित स्वाध्याय-अध्ययन करते विशिष्ट ग्रंथ की रचना की। यह एक आदर्श का प्रारंभ) के राज्य में विशालकिर्ती से इन है। रत्नाकर का 'भरतवेश वैभव' एक उदाहरण है कि कर्नाटक के शासक किस कन्नड-टीकाओं का अध्ययन किया और ऐसा काव्य है जिसमें जीवन के विभिन्न अंग प्रकार कहीं भी उपलब्ध कवि प्रतिभाओं को उनका संस्कृत मे रूपांतर किया। यह टिका पूर्णरूपेण प्रतिबिंम्बित हुए है। आश्रय-सहयोग देते थे। जैनाचार्यों ने चार तथा इस का पंडित टोडरमल जी द्वारा किया समृद्ध प्रदेश प्राय: स्थायी शासन में रहते प्रकार के दान या भेंट का उपदेश दिया है। गया हिंदी अनुवाद आज तक अध्ययन में है जिसके प्रतिफल अनेक सांस्कृतिक आहार (भोजन), अभय, औषध और आ रहे है। आज हम केवल सांस्कृतिक प्रवृत्तियाँ विकसित होती है। यद्यपि शूद्रक ने शास्त्र। समाज के लिए इनका अतिशय एकता की बात करते है, किंतु हमारे पूर्व- कर्नाटक की कलह का व्यंगपूर्ण उल्लेख लाभ हुआ है। वास्तव में समाज सेवा पर पुरुषों ने इसे सम्भ्रान्त बौद्धिक जीवन के किया है फिर भी सामान्यतया कर्नाटक की जैन धर्म ने जो बल दिया, यह उसी का एक अंग रूप में अपनाया था। जनता आतिथ्य प्रवण और शांतीप्रिय रही अंग है और इसने जन सामान्य के लिए जैन यह कहना अतिशयोक्ति नही कि जैन है। जैनाचार्यों ने अपनी त्याग और तपस्या धर्म को सहज स्वीकार्य बनाया। जैन धर्म कवियों और आचार्यों के प्रारंभिक प्रयत्नों के बल पर संपूर्ण समाज का आदर प्राप्त का व्यावहारिक प्रयोग महज एक के बिना कन्नड की शब्द सम्पदा की समृद्धी, किया। आचार्य सिंहनन्दि ने गंग नरेश माधव औपचारिकता या सामाजिक दायित्व-मात्र उसकी आकर्षक शैली का विकास सम्भव को आशीर्वाद देते समय जो उपदेश दिये, वे तक ही सीमीत नही है, उससे भी अधिक है। नहीं था। किसी भी समाज के लिए आंतरिक नैतिक गंगनरेश मारसिंह(९७५ ई०) और राष्ट्रकुट जैन ग्रंथकारों का साहित्यिक मनस्तर निदर्शन है। उपदेश का वह प्रसिद्ध पद्य इस नरेश इंद्र चतुर्थ (९८२ ई०) ने जीवन के बहुत विशाल था। उन्होंने अपने धर्म के बाहर प्रकार है अंत समय में राज्यत्याग कर जैन सल्लेखना के विषयोंको भी अपनाया है। इस प्रकार नुडिदुदनारोलं नुडिदु तधिदोडं धारण की थी। मारसिंह का निधन बंकापुर उन्हे अपने युग के बौद्धिक वर्ग की सहानुभूति जिनशासन ककोडं तथा इंद्र चतुर्थ का श्रवणबेलगोल मे हुआ। एवं सहयोग प्राप्त हुआ। काव्यों के य्डदोडमन्यनारिगेरेदट्टदोदं मधुमांस जैन मंदिरो का निर्माण सर्वत्र किया गया अतिरिक्त जैन लेखकों में के शीराज संवेगे जिनमें अनेक अपने स्थापत्य, शिल्प और (१२६० ई०) और भट्टाकलङ्क (१६४० य दो ड म कु लीन र प वर सौंदर्य की दृष्टि से विशिष्ट है। गुजराथ ने ई०) ने व्याकरण, नागवर्म (लगभग ९०० कोलकोडेयादोडमर्थिग्सृथमं यहाँ से प्रेरणा ली। कर्नाटक में काले पत्थरों ई०) ने छन्दशास्त्र, राजादित्य (११९० कुडदोडमाहवांगणदोलोडिदोडं पर जो शिल्प निर्मित हुआ वही गुजराथ में ई०) ने गणित और मंगराज (१३८० ई०) किडुगुं कुलव्रतं। सफेद संगमरमर पर विकसित हुआ। बडे बडे ने आयुर्वेद पर रचनाएँ की। अकलंक, अर्थात् यदि तुम अपने वचन का पालन शासक, सामन्त श्रेष्ठी तथा विशिष्ट विद्यानंद और वादिराज जैसे प्रखर नैयायिक, नहीं करते, यदि तुम जैनाचार को अस्वीकार महिलाओं के मन में जैन संस्थांओ के प्रति जिन्होंने संस्कृत में महत्त्वपूर्ण जैन न्याय के करते हो, यदि तुम परस्त्री की अभिलाषा गहरा लगाव था। श्रवणबेलगोल पर निर्मित ग्रंथो की रचना की, इसी प्रदेश के थे। करते हो, यदि तुम मद्य और मांस का सेवन महान् गोम्मटेश्वर की मूर्ती विश्व के लिए शिलालेखों की दृष्टि से कर्नाटक करते हो, यदि तुम अवांछनीय अयोग्य अंतरराष्ट्रीय महत्त्व की विभूति है, जिसका कितना समृद्ध है इसे 'एपिग्राफिया कर्नाटिका' व्यक्तियों से घनिष्ठता बढाते हो, यदि निर्माण चामुण्डराय ने कराया था, जो स्वयं ४२ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ कन्नड और संस्कृत का विशिष्ट ग्रंथकार एवं शांतीनाथ पुराण की एक सहस्र प्रतियाँ तैयार अपनी भूमी के प्रति ईमानदार रहे तथा जिनके शूरवीर सेनापति था। गोम्मटेश्वर की मूर्ती करायी थी तथा सम्पूर्ण देश में उनको वितरित साथ उन्हें रहना पडा उनके प्रति अत्याधिक एक पहाडी पर उत्तर की और मुख किए हुए कराया था। संदर्भवश कहना अनुचित न सौहार्द्र और सहनशील रहें।। निर्मित है। उसकी सौम्य और मधुर मुसकान होगा की (स्व०) श्रीमती रमा जैन अत्तिमब्बे एक कवि ने कर्नाटक, जो जैन धर्म का से भरी मुखाकृती इस संदेश का मौन उद्घोष के उस महान् उदाहरण की पुनरावृत्ती कर गई घर रहा है, ठीक ही कहा है - करती है की पारस्परिक संघर्षो का समाधान है। भारतीय ज्ञानपीठ ने उनकी अध्यक्षता में, जिनधर्मावासमादत्तमलविनयदागारमादत्तु युद्ध-क्षेत्र में नही है। जैन मंदिरों के सामने, उनकी प्रेरणा से अनेक दुर्लभ ग्रंथों की पद्मासननिर्मासद्यमादत्ततिविशदयशोभमादत्तु निरालंब निर्मित मानस्तंभ, विशेष कर सहस्त्र-सहस्त्र प्रतियाँ प्रकाशित की है। इस विद्याधनजन्मस्थानमादत्तसमतरलगंभीरकर्नाटक में, कला के आदर्श निदर्शन है। प्रकार जैनों ने कर्नाटक की संस्कृति की जो सद्गेहमादत्तेनिसष्किंतुल्ल जैन मठों और मंदिरो में संग्रहीत प्राचीन योगदान दिया है वह अपने आप में महान है। नानामहिमेयोलेसेगुं पाण्डु लिपियाँ हमारी राष्ट्रीय सम्पत्ति का एक मैं यह भी कहना चाहूँगा कि दक्षिण में चारू कर्णाटदेशं। अंग है। इतिहास के संदर्भ के यद्यपि सामाजिक और 'यह प्यारा कर्नाटक, जैनधर्म का उस महान महिला अत्तिमब्बे का नाम राजनैतिक उतार चढाव में जैनों तथा उनकी आवास स्थल, विनय का आगार, ब्रह्म का कौन नहीं जानता जो पश्चिम मे चालुक्य संस्थाओं को पर्याप्त क्षति उठानी पडी है, प्रिय निवास स्थान है। यह प्रदेश अनेक प्रकार नरेश तैलप (९९७ ई०) के सेनापति मल्लप्पा किंतु इतिहासकारों ने यह पाया है कि के उज्ज्वल यश का स्थान है, विद्याधन का की पुत्री थी। वह उच्च आदर्शों की एक महान् राजनैतिक आश्रय या राज्यसत्ता के उपलब्ध जन्मस्थल है, नाना महिमाओं का देश है, महिला थी। वह इतनी विशुद्ध-हृदया सन्नारी होने पर भी जैन इतिहास में धार्मिक अत्याचार यह कर्नाटक।' थी की एक कवि ने उसको गंगा और बर्फ का एक भी उदाहरण नहीं है। सी सफेद रूई से उपमी दी है। उसने पोन्न के धरती के सच्चे बेटे की तरह वे हमेशा With Best Compliments From Pritam Oswal +91 9823385544 VERTEX REALTY Professional Property Consultant Land • Built to Suit • Commercial Built-up • Investment 344/3, Bhawani Peth, Mutha Apartment, Block No. 40, Pune - 411 042. INDIA Telefax : 020-26451504 Email : oswalpritam@yahoo.co.in भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ४३ Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ With Best Compliments From LEGN as good as it gets 100% IMPORTED GURJAN PLYWOOD FREE FROM TERMITE & BORER IMPORTED & MARKETED BY KONIFER PLY & VENEER IMPORTERS & DISTRIBUTORS OF: PLYWOOD, LAMINATES, TIMBER & ALLIED PRODUCTS 82, Timber Market, Pune - 411 002. (Maharashtra) Ph.: 020-26452451, 26432715 Fax: 020-26448249 Email: kalpakgroup@vsnl.net ४४ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #47 -------------------------------------------------------------------------- ________________ मेरी दृष्टी में जैन धर्म जैन परंपरा के अनुसार उनके प्रथम तीर्थंकर (प्रवर्तक अथवा शास्त्रकार) ऋषभदेव थे, जिनका उल्लेख भागवत पुराण में (एकादश स्कंध के चतुर्थ अध्याय में) विष्णु के एक अवतार के रूप में आता है। उन्होंने आत्म-साक्षात्कार के साधनों का उपदेश किया। महाभारत युद्ध के समय जैन मत के बाईसवें तीर्थंकर नेमिनाथ कृष्ण के चचेरे भाई थे। नाथ संप्रदाय के लोग नेमिनाथ को अपना आदि आचार्य मानते हैं और अंत में चौबीसवें तीर्थंकर महावीर गौतम बुद्ध के समकालीन कहे जाते हैं। शांति के बहुत बड़े कालखंड में भी महाभारत युद्ध की त्रासदी भूली नहीं होगी । वह वेदव्यास की वाणी में गूंजती रही और सैनिक वृत्ति थी ही। भारत में चारों ओर फैले छोटे गणराज्य (republics) थे, जिनमें खेलकूद, सैनिक शिक्षण, शौर्य का प्रदर्शन वस्तुतः अनिवार्य था । यही सब और शास्त्रों का ज्ञान प्रमुख (राजा) के चयन का आधार था । तब इसे संयोग कैसे कहें कि जैन मत के सभी चौबीस तीर्थंकरों का जन्म क्षत्रिय परिवार अर्थात् सैनिक परंपरा में हुआ, किंतु 'अहिंसा' जैनियों का मूल मंत्र बना। यह कैसे हुआ कि सिद्धार्थ गौतम (जो बुद्ध बने) का जन्म भी सैन्य वृत्ति करने वाले क्षत्रिय कुल में हुआ और उन्होंने भी 'अहिंसा' अपनाई। यह किसी युद्ध की विभीषिका की प्रतिक्रिया न थी । यह तो थी नचिकेता सरीखी जिज्ञासा, जिसने वेद वाक्य को भी चुनौती दी और था जीवन-मृत्यु के रहस्य उद्भासित करने की तीव्र आकांक्षाजनित का फल । इससे भारत में सभ्यता एवं संस्कृति के उत्कर्ष की कल्पना की जा सकती है, जैसा संसार में अन्य कहीं, कभी नहीं हुआ। प्रजापतियों के यज्ञ में दक्ष द्वारा शिव को शाप देने पर पुरोहित हंसे थे, तब नंदी का पुरोहितों को बदले में दिया गया शाप सच हो आया । पुरोहितों में सांसारिक वस्तुओं के भोग की प्रवृत्ति जगी। वे कर्मकांडी रह गए, जीव हत्या करते और यज्ञ में बलि चढाते । सिद्धान्त से जन्म-मरण और पुनर्जन्म का चक्र प्राणियों को मानव के साथ जोड़ता है। (जातक कथाएं बुद्ध की पशु-पशी के रूप में पूर्वजन्म की गाथांए हैं।) इसलिए जनमानस में पशुबलि गाथांए हैं।) इसलिए जनमानस में पशुबलि पर आपत्ति स्वाभाविक थी। महावीर ने कहा, ‘जीव, वनस्पति और जड वस्तुओं के प्रति भी हिंसा नहीं करनी चाहिए। वेद के नाम पर दी जाने वाली बलि नरर्थक है।' स्पष्ट ही यह अहिंसा बलवान की थी। उनकी, जिन्होंने इच्छाशक्ति से इंद्रियों पर विजयी हो सयंम सीखा तथा भोग्य वस्तुओं को त्याग निवृत्ति मार्गी बने । वर्द्धमान (जो महावीर कहलाए) का जन्म वैशाली (आधुनिक बसढ, बिहार) के पास कौंडिन्यपुर (क्षत्रियकुंडपुर ग्राम) के प्रमुख के घर, वैशाली के लिच्छवि गणराज्य के राजा की पुत्री त्रिशला देवी की कोख से के राजा की पुत्री त्रिशला देवी की कोख से हुआ था। क्षत्रियों के योग्य शिक्षा ग्रहण करने के बाद उनके चिंतनशील मन को जगत् असार लगने लगा। विवाह एवं पुत्री के जन्म के बाद अट्ठाईस या तीस वर्ष की अवस्था में घरद्वार छोड संन्यासी बने। तब बारह वर्ष तक घोर तपस्या एवं साधना की अनेक वर्ष वस्त्र भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ४५ - वीरेन्द्र कुमार सिंह चौधरी त्यागकर नग्न बिताए । अज्ञानियों के हाथों तिरस्कार एवं कष्ट झेले, पर मन में विषाद, क्रोध आदि न आने दिया। किसी जीव और जड़ को उनके द्वार पीड़ा न पहुंचे, इसका सतत प्रयत्न किया। जीवन में उन सिद्धांतों को उतारा जो जैन मत का मूल चिंतन था । तब उन्हें कैवल्य- अर्थात् संशय तथा भ्रमरहित ज्ञानप्राप्त हुआ। वह महावीर बने । 'जिन' का अर्थ विजेता है- अर्थात् जिसने मोह, राग-द्वेष आदि आत्मा के शत्रुओं पर विजय प्राप्त की हो ऐसे जो तीर्थंकर 'जिन' 'हुए उनके अनुयायी 'जैन' कहलाए । वर्द्धमान का परिवार तेइसवें तीर्थंकर पार्श्वनाथ, जो उनके लगभग २५० वर्ष पहले हुए, का अनुयायी था । उन्हीं के अनुगामी बने । अपने निर्ग्रन्थ (गांठरहित अर्थात् बंधनों से मुक्त) मत के प्रचार के लिए महावीर ने बिहार तथा उत्तर प्रदेश में कई स्थानों पर बिहार (भिक्षुओं के मठ) स्थापित किए। - उन्होंने जैन समुदाय को संगठित किया। मत में दीक्षित करने के लिए सरल पद्धति अपनाई और उसमें सम्मिलित होने के आकांक्षी स्त्री-पु आकांक्षी स्त्री-पुरुष सभी को लिया, चाहे वे जिस वर्ण के हों। वर्ण-भेद को कर्मणा माना । पार्श्वनाथ ने प्रत्येक जैन को चार व्रत अपनाने को कहा - अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करना; पर निरी आवश्यकता से अधिक रखना भी चोरी मानी) और अपरिग्रह (शरीर के लिए जितना आवश्यकता हो उससे अधिक न लेना) । पर महावीर ने अंतिम व्रत अपरिग्रह को दो भागों में विभाजित कर दिया- ब्रह्मचर्य और अपरिग्रह। उनका पंचाणुव्रत संप्रदाय कहलाया । Page #48 -------------------------------------------------------------------------- ________________ जैन धर्म अहिंसा- अर्थात् जीव, वनस्पती और सम्यक् चरित्र (सही आचार)। ये भागवत के एवं शौरसेनी (मथुरा के आसपास की भाषा) जड वस्तुओं, सभी से प्रति कर्म, वचन और भक्तिमार्ग, वेदांतिन के ज्ञानमार्ग और में अपने उपदेश दिए। इनमें जैन साहित्य का मन से अहिंसा का भाव रखना। यह जैनियों मीमांसाकों के कर्ममार्ग का स्थान ले लेते हैं। सृजन हुआ। इससे भारत की अपभ्रंश भाषाओं का मूल मंत्र है। महावीर ने कहा, 'सजीव- भक्ति, ज्ञान तथा कर्म को अकेले महत्व न के साहित्यिक विकास में अभूतपूर्व योगदान अजीव किसी को पीडा पहुंचाने के अतिरिक्त देते हुए जैन मत का आग्रह है इन तीनों का मिला। जैनियों द्वारा भारत की स्थापत्य कला काम-भोगों में आसक्ति भी हिंसा है, इसलिए एक साथ व्यक्ति के अंदर उदय, जिससे के विकास के उदाहरण आज सारे देश में फैले सच्ची अहिंसा क्रोध, राग-द्वेष आदि विकारों सांसरिक प्रपंच ते मुक्ति प्राप्त हो। इसकी हैं। भारत की अधिकांश आधुनिक भाषाएं पर विजय, इंद्रियदमन और समस्त कुवृत्तियों तुलना दवा की आरोग्य करने की प्रक्रिया से उस समय की देन हैं और आज जैन मत संबंधी को त्यागने में है।' दी जाती है; दवा पर विश्वास चाहिए तथा बहुत सी जानकारी तमिल ग्रंथों में मिलती है। द्वितीय, कर्म का सिद्धान्त, जिसे सर्वोपरि उसके उपयोग करने की विधि का ज्ञान और माना। मनुष्य अपने भाग्य का विधाता है, उसे लेने का कर्म भी चाहिए। क्योंकि अच्छे-बुरे कर्मों का फल अवश्य महावीर ने गणतंत्र पद्धति, जो इस मिलता है। सत्कर्मों द्वारा मनुष्य अपने विकास कालखंड में भारतीय सामाजिक एवं के चरमोत्कर्ष को पहुंच सकता है और यही राजनीतिक जीवन का सर्वत्र आधार थी, ईश्वर है। इस प्रकार सब भेदभावों को मिटा, अपनाकर जैन चैत्यविहारों (जैन मठों) का मानव के लिए निग्रंथ राग-द्वेषरहित होने को गठन किया। सर्वसाधारण जैन मतावलंबियों - चिराग जैन मोक्ष (सृष्टि के प्रपंच से मुक्ति) का मार्ग और जैन मुनियों के लिए अलग-अलग बताया। व्यवहार नियम निर्धारित किए तथा जैन मत राष्ट्र के निमित्त बलिदान कैसे करते हैं जैन दर्शन का तीसरा आधार को एक सुदृढ नींव पर खडा किया। भामाशाह वाली वो कहानी मत भूलना 'अनेकांतवाद' है। इसे अहिंसा का व्यापक महावीर की देशना (उपदेश) से जैन मत आस्था के बल पे जो कर्मों से जीत गई रूप कह सकते हैं। यह वैचारिक सह-अस्तित्व बडा व्यापक बना। उसे समय-समय पर महासती मैना जैसी रानी मत भूलना की घोषणा है। एक ही बात किसी दृष्टिकोण राजाश्रय भी प्राप्त हुआ। मगध के राजा । सत्य के लिए जिन्होंने प्राण तक त्याग दिए से नहीं है- इसे 'स्याद्वाद' कहते हैं। यह 'ही' बिंबिसार ने जैन मत स्वीकार किया। चंद्रगुप्त अकलंक जैसे महादानी मत भूलना ठीक है, इस आग्रह से विवाद खडे होते हैं। मौर्य के काल में मगध में भयंकर अकाल राजुल ने जहाँ धोई मेहंदी सुहाग वाली यह भी' ठीक है, इससे विवाद समाप्त होते ___ पडा। उसके बाद पाटलिपुत्र में जैन आगमों गिरनार का वो लाल पानी मत भूलना हैं। यह सच्चा, किसी को पीडा न पहुंचाने का (मान्य पाठ) की प्रथम बांचना हुई। कहा जाता जियो और जीने दो की बात करते हैं हम मार्ग है। है कि चंद्रगुप्त ने जैन दीक्षा ली और दक्षिण कहीं और ऐसा उपदेश नहीं मिलता स्पष्ट रीति से जैन मत में साम्य (समता) के जैन तीर्थ श्रवणबेलगोला (जहां अब संसार मृत्यु के क्षणों को भी महोत्सव सा मानते हैं भाव प्रतिष्ठित हुआ। अपने चरित्र तथा व्यवहार की सबसे बड़ी बाहुबली की प्रतिमा स्थापित धरती पे ऐसा परिवेश नहीं मिलता द्वारा जीवन में जो असमानता है उसे दूर करना हुई) में देह-त्याग किया। सम्राट अशोक के सारा सुख वैभव जो जीत के भी त्याग जाए जैन मत का 'संवर' (मनोनिग्रह) है। भारतीय पौत्र संप्रत्ति ने भी जैन दीक्षा ली। दुसरा तो कोई गोमटेश नहीं मिलता दर्शन का वह पक्ष लेकर जिसकी उस समय कलिंग (उत्कल) के राजा खारवेल ने तप-त्याग से यहाँ परमपद मिलते हैं आवश्यकता थी, यह मत बढा। यह दृष्टिकोण जैन मत अपनाया। राज्य में ऋषभदेव की हाथी-घोडेवालों को प्रवेश नहीं मिलता वही है जो उपनिषदों के 'ब्रम्हन' की कल्पना प्रतिमा तथा जैन साधुओं के लिए गुफा पंथ है अनेक जिनमत में भले ही पर है, या उससे जनित होती है। ऐसा आचरण, खुदवाई। मथुरा, गिरिनार (गुजरात), पैठन मोक्षमार्ग वाला सुविचार बस एक है व्यवहार एवं दार्शनिक विचार जो समता की (महाराष्ट्र), आबू (राजस्थान) जैनियों के केंद्र सेंकडों हैं वाद-औ-विवाद फिर भी मगर वृत्ति उत्पन्न करे उसे ही जैन मत में 'ब्रम्हचर्य' बने, जहां अत्यंत सुंदर मंदिर और भवन निर्मित अहिंसा पे सबका विचार बस एक है कहा गया। श्रमण', जिसमें समानता मूर्तिमंत हुए। मान्यताएं सबकी भले ही हों अनेक किंतु हुई हो, ही (वैदिक) 'ब्राम्हण' है। इसी से जैन जैनियों ने उस समय की अपभ्रंश पाँच पद वाला नवकार बस एक है मत का मोक्षमार्ग रत्न-त्रय पर आधारित है- भाषाओं में अर्द्ध-मागधी (प्राकृत का यह कैसे नर्कों से निर्वाण पहुँचेगा जीव सम्यक् दर्शन (सही श्रद्धा), सम्यक् ज्ञान तथा रूप, जो पटना से मथुरा तक प्रचलित था) पूरे जिन-आगम का सार बस एक है. ४६ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #49 -------------------------------------------------------------------------- ________________ दुर्देवी देव चालू वर्षांत मालगाव, मंगसूळी, निपाणी, इचलकरंजी, रायबाग वगैरे ठिकाणी पंचकल्याणिक पूजा होऊन नूतन प्रतिबिंबाची स्थापना करण्यात आली आहे. ज्या मूर्तीच्या स्थापनेसाठी दोन चार हजारो लोक दुरून येतात व ज्या मूर्तीला भव्य अशा सिंहासनावर अधिष्ठित करून पावित्र्य आणतात त्याच मूर्तीवर कित्येक ठिकाणी असा प्रसंग आला आहे की, सिंहासनाऐवजी एखादा कोनाडा, कस्तुरीच्या झुराधाऐवजी पाकोळ्यांची घाण व पूजेऐवजी झुरळ्यांचे वेष्टण असा प्रकार झाला आहे. आणि हा प्रकार निर्जनप्रदेशांतील देवळांतच नसून भर जैनवस्तीच्याच गावी असे अनेक प्रकार दिसून येतात. हे दुर्दैव देवाचेच ना ? एकेकाळी हा भरतवर्ष जैनमय होता. प्रजा जैन व राजेही जैन असल्यामुळे बादशाही अमदानीतील मशिदीप्रमाणे जिनमंदिरांची त्यावेळी वाढ झाली असेल, यात नवल नाही. त्यांची व्यवस्था करण्याचे काम त्यांच्या आटोक्यात होतो; परंतु तो काल आता राहिला नसून आजचा जैन समाज निर्बल बनला आहे. माणसांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे परंतु देवांची व देवळांची मात्र वाढतच आहे. 'अति परिचयादवज्ञा' याप्रमाणे मनुष्याहूनही - आप्पा भाऊ मगदूम ( वीरानुयायी) जैन समाजातील प्रख्यात लेखक, कवी, समाजसुधारक आप्पा भाऊ मगदूम यांच्या जन्मशताब्दीचा समारोप लवकरच होत आहे. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेला "दुर्दैवी देव” हा लेख जैन समाजाला आजही मार्गदर्शक आहे. येथे तो आम्ही पुनःमुद्रित करत आहोत... संपादक जास्त झालेल्या या देवांची व देवळांची आणि क्षेत्रांची अनास्था वाढत आहे. इकडे कोणाचे लक्षच नाही. जैनांची शेकडो मंदिरे अजैन वस्तीत व निर्जन स्थळी असून कित्येक मंदिरांची कुलपे गंजून गेली तरी कोणी तिकडे नाही. कित्येक ठिकाणी मूर्तीवर आच्छादन नाही, तर कित्येक मंदिरातील देवांना हुसकून देऊन तेथे विठोबासारखे देव (?) घुसले आहेत. अशा अनेक प्रकारांनी देवांची विटंबना होत असता तिकडे दुर्लक्ष करून एकेका गावात ३/ ४ मंदिरे बांधण्यातच बरेचजण इतिकर्तव्यता समजत आहेत. परंतु आपला समाज मृत्युपंथाला लागला आहे, त्याला शिक्षणसंजीवनी देऊन कार्यक्षम करण्याकडे मात्र लक्ष कमीच आहे. समाज जर जिवंत राहणार नाही तर ही मंदिरे व देव जिवंत राहतील काय ? अखेर त्यांची विटंबनाच ना? काही जैनमंदिरात देवांची संख्या तीनचारशेपर्यंत गेली असूनही नवीन प्रतिष्ठा होतातच. शिखर बांधले देव आणा, नोपी उद्यापन आहे देव आणा, असे करून देवांची बेसुमार भरती झाली आहे; पण भक्तांना ओहोटी आहे ती कायमचीच! कित्येक मंदिरात सर्व देव वर्षांतून एकदा धुण्याची भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | ४७ - (?) पाळी येते, हा काय विनय ? ही विटंबना आज आपण प्रत्यक्ष पहात असता नवी नवी मंदिरे बांधून (सिंहासन एकच असल्यामुळे) पायरीवर, फळीवर कोनाड्यात आणि बोधावरही देवाची स्थापना करणे हे कोणते शास्त्र? आणि कुठली परंपरा? माझी जैन समाजास अशी नम्र विनंती आहे की, यापुढे नवीन मूर्ती कोणीच घडवू नये. बेकी असली तरीही अनेक जिनमंदिरे बांधण्याचे कारण नाही. ज्यांना नवीन मूर्ती बसविणे जरूरच असेल त्यांनी ज्याठिकाणी मूर्तीची खेचाखेच असेल तेथूनच एखादी न्यावी व तेथील श्रावकांनीही द्यावी. वाजवीपेक्षा जास्त प्रतिमा आणण्याची हाव धरू नये. जुन्या मूर्तीची अवहेलना होत असून नवीन मूर्ती घडविणे हे किती फलदायक होईल याचा विचार करावा. आणि अशाने जो पैसा वाचेल तो आपल्या मुलांना धर्मशिक्षण देण्यात खर्च करून त्यांना स्वधर्मप्रेमी व धर्मनिष्ठ बनवावे. धर्म प्रेम नाही मग जुलमाने पैसा वसूल करून प्रतिष्ठा करण्यातच काय प्रभावना आहे? - Page #50 -------------------------------------------------------------------------- ________________ With Best Compliments From Site: S. No. 91/34, T. M. V. Colony, Near Tilak Vidyapeeth, Mukund Nagar, Pune - 411037. Tel.: 65257675 Developers AFINA-JANE BAFANA-JANGDA DEVELOPERS PROMOTERS & BUILDERS 'C' wing- 314, 3rd Floor, Business Court, Near DSK Chandradeep, Mukund Nagar, Pune - 411037 Tel. : 020-24275949, 64003839 ४८ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #51 -------------------------------------------------------------------------- ________________ भारतातील सर्वात दुलक्षित धर्म - जैन धर्म - न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी भारतातील सर्वात महत्त्वाचे धर्म म्हणजे दुसरे नामांकित रशियन मानववंशशास्त्रज्ञ असे वाटते की बौद्ध धर्माच्या अस्तामुळे जैन फक्त हिंदू धर्म व बौद्ध धर्म ही चुकीची धारणा आय.पी.मैयनायेव्ह यांनीसुद्धा असाच धर्म प्रकाशित झाला. नामसादृश्यामुळे काही अनेक वर्षे अस्तित्वात होती.त्यामुळे भारतीय अभिप्राय दिला आहे. ते म्हणतात - विद्वानांनी गौतम बुद्धाला भगवान महावीरांचा व बिगर भारतीय अभ्यासकांनी हिंदू धर्म व This religion wasnot studied in- शिष्य ठरवले. भगवान महावीरांचा शिष्य बौद्ध धर्माचाच अभ्यास केला. परंतु जैन tensively and that there was no ma- इंद्रभूती हा गौतमस्वामी किंवा गौतम या धर्मसुद्धा महत्त्वाचा असून तो अत्यंत प्राचीन terial on it in European libraries and नावानेसुद्धा परिचित होता. त्यामुळे पाश्चात्य आहे याचा सर्वांनाच विसर पडला होता. collections," विद्वान कोलब्रुक यांनी गौतम बुद्धाला भगवान त्यामुळे जैन धर्माचा म्हणावा तसा अभ्यास चिमणलाल जे. शहा यांनी जैन धर्माचा महावीरांचा शिष्य बनवून टाकले. डॉ. केला गेला नाही. जो काही अभ्यास झाला सखोल अभ्यास करून Gainism in North हामिल्टन व मेजर डेलामेन यांनीसुद्धा अशीच तो फारच तोकडा होता. मुळात काही India 800 B.C.-A.D. 526 हा प्रबंध चूक केलेली आहे. त्यांच्या मते जैनांचे गौतम अभ्यासकांचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित होता. लिहिला. ते म्हणतात व बुद्ध एकच व्यक्ती होती. डॉ. हॉपकिन्सनी त्यामुळे जैन धर्म व भगवान महावीरांच्या "Jainism is the mostoverlooked किड्यामुंग्याचे लालनपालन करणाऱ्या जैन अनेक चमत्कारिक गोष्टी लिहिल्या गेल्या. among all the great religions of India." fa 37ffaratai 3719 CTTHGI डॉ. श्रीमती नतालिया गुसेवा ही रशियन मिसेस स्टेवेन्सन आपल्या The Heart नाकारला. जैन धर्माचा समाजव्यवस्थेवर विदुषी मानवी जाती व संस्कृती या संस्थेच्या of Jainism या ग्रंथात जैन धर्माबद्दल बरेच काहीच परिणाम झालेला नाही. अशा त-हेच्या ज्येष्ठ मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांना काही लिहितात. त्यांच्या मते भारतीय अपुऱ्या, अज्ञानमुलक व अपरिपक्व तर्कामुळे जवाहरलाला नेहरू पारितोषिक प्रदान समाजव्यवस्थेवर जैन धर्माचा फारच मोठा जैन धर्माकडे लक्ष दिले गेले नाही व जैन करण्यात आले आहे. त्यांच्या मते जैन धर्म परिणाम झाला आहे. त्या म्हणतात, “ज्या धर्माला बौद्ध धर्माच्या उपशाखेचा दर्जा दिला हा भारतीय प्राचीन धर्म आहे. गेल्या १०० ते कोणाला याची शंका असेल त्यांनी पूर्वीच्या गेला. सुदैवाने डॉ. हरमन जॅकोबी व बुहलर १५० वर्षात हिंदू धर्म व बौद्ध धर्मावर हजारो राज्यकर्त्यांनी काढलेली प्राणीहत्या प्रतिबंध यांच्या व्यासंगपूर्ण अभ्यासामुळे जैन धर्माचे प्रबंध लिहिले गेले. परंतु जैन धर्मावर मात्र आज्ञापत्रे पाहावीत.” फारच कमी पाश्चात्य खरे स्वरूप प्रकट झाले आहे. फारच कमी प्रबंध लिहिले गेले. जे काही विद्वानांना जैन धर्माचे महत्त्व समजले आहे. जॅकोबीने भद्रबाहूच्या कल्पसूत्रावरील लिखाण झाले ते भारतीय भाषात झाले. त्या फारच थोड्यांनी जैन धर्माच्या भारतीय भाष्य सन १८७९ मध्ये प्रसिद्ध केले व आपल्या Jainism या ग्रंथात म्हणतात- संस्कृतीवर झालेल्या परिणामांची दखल घेतली भगवान महावीर व त्यांचे पूर्वाधिकारी हा आहे. भारतीय विद्वानसुद्धा जैन धर्माबाबात महत्त्वपूर्ण लेख सन १८८० मध्ये प्रसिद्ध compartatively little attention froma उदासीन राहिले आहेत. श्री. एन.सी. मेहता केला. बुहलरचा भारतीय जैन संप्रदाय 'The majorityofhistorians and specialists या विद्वानाने असे दाखवून दिले आहे की जैन Indian Sect of the Jainas.' हा निबंध on Indian Culture, even thoughre- धर्म भारताबाहेरसुद्धा होता. चीनच्या गुहेतील १८७७ मध्ये प्रसिद्ध झाला. या दोघांनी जैन serves within itself exceedingly in- मंदिरातील भिंतीवर जैन चित्रे सापडल्याचा धर्माचे सांगोपांग शास्त्रीय व बहुसमावेशक creasing testimony of ethnographi- शोध त्यांनी लावला आहे. बौद्ध धर्म भारतातून स्वरूप जगापुढे आणले. cal and socio-historical processes in नामशेष झाला. काही विद्वानांच्या मते बौद्ध त्यांच्या संशोधनामुळे अनेक युरोपियन ancient India. धर्म जैन धर्माच्या रूपाने जिवंत आहे. काहींना विद्वानांचे लक्ष जैन धर्माकडे केले. भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९। ४९ Page #52 -------------------------------------------------------------------------- ________________ मद्रास विद्यापीठाचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होऊनसुद्धा अनेक भारतीय व पाश्चात्य जॅकोबीने प्राचीन जैन धर्मग्रंथांचा सखोल एस. गोपालन यांच्या मते हिंदू धर्म, बौद्ध धर्म विद्वानांच्या अभ्यासाचा विषय ठरला. दुसरे एक अभ्यास केला. त्या अभ्यासाच्या आधारे व जैन धर्म हे भारतातील तीन प्रमुख धर्म आहेत. विद्वान अभ्यासक श्री. सुरेंद्रनाथ दासगुप्ता हरमन जॅकोबीने जैन धर्मग्रंथांचे प्राचीनत्व त्यांच्या मते या तीन धर्मापैकी हिंदू व बौद्ध धर्मांनी यांच्या मते भारतीय व पाश्चात्य विद्वानांना शाबित केले आहे. त्यांच्या मते जैनांचे पवित्र भारतीय व पाश्चात्य विद्वानांचे लक्ष वेधून जैनांचे ग्रंथ उपलब्ध झाले नसल्यामुळे जैन ग्रंथ हे संस्कृत वाङ्मयापेक्षा प्राचीन आहेत. घेतले. त्यामुळे या दोन धर्मावरच खूप संशोधन धर्माला बौद्ध धर्माची उपशाखा ठरविली गेली. त्यांच्या मते जैनांचे पवित्र ग्रंथ प्राचीनत्त्वाबाबत झाले. परंतु जैन धर्माकडे मात्र भारतीय व भारतीय विद्वानांनासुद्धा जैन ग्रंथ अभ्यासासाठी बौद्धांच्या ग्रंथांशी स्पर्धा करतात. त्यांचे जैन पाश्चात्य अभ्यासकांचे दुर्लक्ष झाले. जैन उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांनीसुद्धा धर्म ग्रंथाबाबतचे हे अनुमान स्वीकारण्यास धर्माच्या जन्मभूमीतच जैन धर्माकडे दुर्लक्ष अपुऱ्या माहितीच्या आधारे त्याच चुका केल्या. कोणताच प्रत्यवाय नाही. त्यांच्या मते जैनांच्या व्हावे ही चमत्कारिक घटना आहे. भारतीय ज्ञानीयांच्या दुनियेत सुद्धा हाच तर्कमान्य झाला. प्राचीन पवित्र ग्रंथाबाबत संशयाला अजिबात भूमीतून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचा मात्र डब्ल्यू. एस. लिली यांच्या मते बौद्ध धर्म जागा नाही. त्यांनी टीकाकारांचा जैन फारच सखोल व तौलनिक अभ्यास झाला. स्वत:च्या जन्मभूमीत जैन धर्माच्या माध्यमातून धर्माबाबतचा पूर्वग्रह दूर करण्याचा प्रामाणिक बौद्ध धर्म मध्यम मार्गवराजाश्रयामुळे एकेकाळी जिवंत आहे. बौद्ध धर्म भारतीय भूमीतून लुप्त प्रयत्न केला आहे. हरमन जैकोबीच्या अथक कीर्ती शिखरावर होता. भारताबाहेरसुद्धा बौद्ध झाला. त्यावेळी जैन धर्म प्रकाशात आला. परिश्रमामुळे जैन धर्माचे सत्य स्वरूप धर्माचा विस्तार झाला होता. त्यामुळे बौद्ध एच.एच.विल्सन यांच्या मते जैन धर्माचा उगम सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रकट झाले आहे. संशयाचे धर्माला आशिया खंडाचा धर्म 'The Reli- आठव्या किंवा नवव्या शतकात झाला. काळे ढग दूर झाले आहेत. सूर्याच्या gion ofAsia' म्हणून ओळखू लागलो. प्रा. जैन धर्माचे प्राचीन ग्रंथ उपलब्ध आगमनाच्या वर्दीसाठी आता मशाल एस. गोपालन् यांच्या मते, कदाचित याच झाल्यामुळे जैन धर्मासंबंधीचे अनेक गैरसमज पेटविण्याची जरूरी नाही. कारणामुळे बौद्ध धर्म जन्मभूमीतून लुप्त आपोआप दूर झाले. प्रख्यात विद्वान हरमन With Best Compliments From Sonal Ceramics Authorised Stockists • Kajaria. Nitco• Marc•Parryware. Nirali. Apple • Aquel • Sejal • Palladio • Italian & Spanish Tiles • R. A. K. • Roca • Euro • Capstona • Jaquar • Somany • Kajariaworld . Simpolo • Hansa Building No. 2, Mithapelli Estate, Shakar Sheth Road, Pune - 411 037. Tel. : (020) 26450951, 26452481, 2645900 / 01 Fax : 020-26452481 E-mail : a_sonigara@yahoo.com, sonal_ceramics@yahoo.com ५० । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #53 -------------------------------------------------------------------------- ________________ जैन धर्म, पर्यावरण आणि अपरिग्रह - डॉ. मा. प. मंगुडकर एकविसावे शतक हे पर्यावरणाच्या झाल्यास तो प्रगतीला पोषकच ठरेल. परंपरा की या जगातीतल सर्वच गोष्टी या एकमेकांवर आव्हानाचं शतक ठरेल असे वाटते. दुसऱ्या आणि परिवर्तन यांचे एकमेकांशी नातं जोडलं अवलबून आहेत आणि त्यातूनच निसर्गाचा महायुद्धानंतर विशेषतः १९६० नंतर तर ते सामजिक परिर्वतनाला पोषकच ठरत समतोल सांभाळला जात आहे. अशा या पर्यावरणासंबंधी सर्व जगभर नवी जागृती असतं. कारण एकदम नवा बदल आपण करू काळात निसर्गाची मोडतोड करून माणूस नवे निर्माण होऊ लागली. परंतु आज दिसत लागलो तर समाज भांबावलेल्या अवस्थेमध्ये संकट निर्माण करत आहे. जगातल्या बड्या असलेल्या पर्यावरणाच्या प्रश्नाचा प्रारंभ जातो व त्यामुळे प्रगतीला अडथळाच निर्माण राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीची स्पर्धा सुरू खऱ्या अर्थाने औद्यागिक क्रांतीनंतरच झाला. होतो. यादृष्टीने प्राचीन काळातील जैन झाली आहे. अणुबाँबसारख्या प्रचंड औद्यागिक क्रांतीमुळे जगाचा विकास तत्त्वज्ञानाचे कोणते विचार आजच्या शस्त्रास्त्रांची निर्मिती हे पर्यावरणाला नवे होण्यास मदत झाली. जगाची संपत्ती प्रचंड पर्यावरणाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आव्हानच आहे. याशिवाय समाजाचा प्रमाणावर वाढू लागली. आधीच्या उपयुक्त ठरतील याचा विचार झाला पाहिजे. समतोल बिघडवून टाकणाऱ्या नव्या घटना शेतीप्रधान अर्थव्यवस्थेच्या मानाने औद्यागिक जैन धर्मातील अहिंसेचे तत्त्व हे घडू लागल्या आहेत. निसर्गाने स्त्रिया व पुरुष क्रांतीनंतर अमेरिकेसारख्या राष्ट्रांचा तर अनेक पर्यावरणाच्या संदर्भात अतिशय उपयुक्त यांचे प्रमाण समसमान ठेवले आहे. परंतु पटीने विकास झाला. परंतु या विकासाबरोबरच ठरणारे तत्त्वज्ञान आहे. अमेरिकेसारख्या २००१ साली झालेल्या जनगणनेत असे निसर्गाची मोडतोडही प्रचंड प्रमाणावर होऊ राष्ट्रामध्ये आज प्रचंड प्रमाणावर जंगलतोड दिसून येत आहे की, मुलगी जन्माला येणार लागली. पृथ्वीच्या पोटातील पेट्रोलसारखे होत आहे. जैन धर्माप्रमाणे झाडांना देखील असेल तर जन्माला येण्यापूर्वीच तिला मारून पदार्थ प्रचंड प्रमाणावर वापरले जाऊ लागले. प्राण असतो. सुदैवाने २० व्या शतकामध्ये टाकली जाते. तिची हिंसा होते. येथे त्याचप्रमाणे इतर खनिज पदार्थांचाही वापर जगदीशचंद्र बोस यांच्यासारख्या एका मोठ्या अहिंसेसारखे तत्त्वज्ञान समाजाला मार्गदर्शक फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. त्यामुळे शास्त्रज्ञाने झाडांनादेखील भावना असतात हे ठरणार आहे. कारण अशा प्रकारे मुलींची पुढील काही वर्षात पृथ्वीच्या पोटातील ही निर्विवादपणे सिद्ध केले आहे. झाडांच्या हिंसा केल्याने उद्याच्या समाजजीवनात नवे सर्व संपत्ती नष्ट होईल अशी भीती अनेक पानाला जर किंडेमुंग्या लागल्या आणि ती प्रश्न निर्माण होणार आहेत. शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. याशिवाय पाने कुरतडली जाऊ लागली तर जैन धर्माने अहिंसेची कल्पना स्पष्ट विकासासाठी वृक्षतोड प्रचंड प्रमाणावर होऊ वायुलहरींच्याद्वारे शेजारच्या झाडांनादेखील करताना ती अधिक सूक्ष्मपणे केली आहे. लागली. हवा, पाणी आणि ध्वनी यांच्या हा निरोप दिला जातो असे आता सिद्ध झाले प्रत्यक्ष जीवहत्त्या होणे ही हिंसा आहेच. परंतु प्रदूषणाचे नवे प्रश्न मानवी इतिहासात प्रथमच आहे. या दृष्टीने अशा त-हेची वृक्षतोड ही हत्येचा विचार मनात येणे हीदेखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागले. जैन धर्माने निषिद्ध मानली आहे. अर्थात जैन भावनात्मक हिंसाच आहे. अशी हिंसा हे पर्यावरणाच्या या आव्हानाला सामोरे धर्माने मुनीधर्म व श्रावकधर्म यामध्ये फरक देखील पाप आहे. यासंबंधी आगम ग्रंथात जाण्यासाठी आपल्या देशातील जैन, बौद्ध केला आहे. म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाला म्हटले आहे की, कोणत्याही प्राण्याला किंवा किंवा वैदिक धर्मातील कोणत्या परंपरा किंवा हे नियम योग्य प्रमाणात शिथिल केलेले सजीवाला दुखवू नका, अपशब्द कधीही विचार पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपयुक्त आहेत. जैन धर्माने अडीच हजार वर्षांपूर्वी वापरू नका, दडपण आणू नका, गुलाम करू ठरतील याचा विचार झाला पाहिजे. आपल्या बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीबद्दल दिलेला हा नका, अपमानित करू नका, त्रास देऊ नका, धर्मातील प्राचीन विचार किंवा परंपरा आणि इशारा आजही अतिशय महत्त्वाचा आहे. छळू नका किंवा त्यांची हत्त्या करू नका. नवे परिवर्तन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न भगवान महावीर यांनी असेही सांगितले आहे आजच्या काळात जैन धर्मातील अहिंसेचा भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ५१ Page #54 -------------------------------------------------------------------------- ________________ हा सूक्ष्म विचार पर्यावरणाच्या संदर्भात मानवी प्राण्यांच्या शिकारीला बंदी केली आहे व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हवा व पाणी यामधील समाजाला उपयुक्त ठरेल असा विश्वास कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. अगदी प्रदूषणाचा देखील विचार केलेला आहे. जैन वाटतो. अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील मंदिरामध्ये गेल्यानंतर सूर्यास्तानंतर मंदिरातील निसर्गाचा समतोल सांभाळण्यासंबंधी अभिनेता सलमान खान याचे हरणाच्या घंटा वाजवू नये असा एक कडक नियम आहे. भगवान महावीरांनी २५०० वर्षांपूर्वी एक शिकारीचे उदाहरण देता येईल. मोर, साप, रात्रीच्या वेळी चिमण्या-पाखरे आपल्या मूलभूत विचार मांडला. ते म्हणतात, 'जो बिबटे, हरीण, काळवीट, जिराफ इत्यादी पिलांना कुशीत घेऊन झोपलेले असतात. पृथ्वी, वारा, अग्नी, पाणी आणि वनस्पती प्राण्यांची शिकार करून त्यांची कातडी घंटेच्या आवाजाने ती दचकून जागी होऊ नये यांच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याचा दुरुपयोग परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर विकली जाते. अशी कल्पना आहे. परंतु त्याचबरोबर करतो तो त्यांच्यात सामावलेल्या आपल्याच त्यासाठी स्वाभाविकच त्यांची मोठ्या रात्रीच्या या नीरव शांततेमध्ये उगाच मोठ्याने अस्तित्वाची उपेक्षा करतो.' प्रमाणावर हत्त्या होते. कायद्याने यावर बंदी घंटा वाजवून ध्वनीप्रदूषण करू नये अशीही पर्यावरणाच्या आव्हानाला तोंड घातली आहे. त्याचे परिणाम काही वर्षातच त्यामागील भूमिका आहे. जैन साधू तर इतक्या देण्यासाठी अहिंसेप्रमाणे जैन धर्मातील पाहावयास मिळतील. या चंगळवादाच्या हळू आणि सावकाशपणे बोलत असतात की अपरिग्रहाचं तत्त्वही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नावाखाली महिलांसाठीच्या अनेक प्रकारच्या त्यामुळे दुसऱ्याला कोणताही त्रास देऊ नये कातड्याच्या पर्सेस येत आहेत. श्रीमंत ही भूमिका असतेच. शिवाय ध्वनीप्रदूषणही जैन धर्माने अहिंसेप्रमाणे अपरिग्रहाच्या वर्गातील महिला या अनेक प्रकारच्या होऊ नये हीसुद्धा भूमिका असते. तत्त्वाला विशेष महत्त्व दिले आहे. अर्थात् या कातड्यांच्या बॅगा, पर्सेस, खरेदी करून तत्त्वाची चर्चा करताना जैन साधूंनी वापरतात. याशिवाय घरातील फर्निचर हे ध्वनीप्रदूषणाप्रमाणेच पाणीप्रदूषणाचा अपरिग्रहाच्या तत्त्वाची जास्तीत जास्त समृद्धीचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक बनत आहे. प्रश्न हा १९ व्या २० व्या शतकात मोठ्या कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे असे घरात जितके मोठ्या प्रमाणावर उंची फर्निचर प्रमाणावर निर्माण झाला आहे. वाढते सांगितले आहे. परंतु गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी असेल तितकी त्या माणसाची समाजातील उद्योगधंदे, कारखानदारी आणि शहरातील हे तत्त्व काहीसे उदार करून अशा व्यक्तींना प्रतिष्ठा मोठी असे मानले जाते. त्यामुळे सर्व सांडपाणी जवळच्याच नदीत सोडण्यात मर्यादित प्रमाणात परिग्रह करावा असे स्वाभाविकच जगंलतोड मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न सांगितले आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षात होते. या फर्निचरमध्ये देखील अनेक कंपन्या निर्माण झाला आह. प्राचीन काळात पाणी सर्व जगभर या परिग्रहतत्त्वाचा इतका अतिरेक आपली वैशिष्ट्ये प्रस्थापित करण्यासाठी प्रदूषणाचा प्रश्न या स्वरूपात नव्हता. परंतु झाला आहे की, त्याल चंगळवादाचे स्वरूप फर्निचरचा वारेमाप वापर करत आहेत. हा पाण्यामध्ये प्रकृतीला मारक असे जंतू येऊ लागले आहे. यामुळे निसर्गाची मोडतोड चंगळवाद जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये अनेक असतात. गाळही असतो. त्यामुळे पाणी देखील फार मोठ्या प्रमाणावर होऊ गली प्रकारे व्यक्त होऊ लागला आहे. विशेष गाळून घ्यावे, अशी जैन धर्मात एक पद्धती आहे. चंगळवादाच्या नावाखाली मोठ्या आश्चर्य म्हणजे अतिशय सधन असलेल्या आहे. यामुळे आपल्या शरीरात अनिष्ट जंतू प्रमाणावर मांसाहार सुरू झाला आहे आणि वर्गातच भ्रष्टाचाराचे प्रकार अधिक होत जाऊनये ही त्यामागील भूमिका आहे. त्यामुळे मांसाहार करतानादेखील अनेक प्राण्यांच्या आहेत. शेअर दलाल, मोठमोठे क्रिकेटपटू, प्रकृतीलाही अपाय होत नाही. जैन धर्मातील शरीराचे मांस खाण्याकडे प्रवृत्ती वाढू लागली सिने नट नट्या, वरिष्ठ शासकीय व अपरिग्रहाची कल्पना त्याचप्रमाणे हवा, पाणी आहे. यासाठी मोराचे मांस चांगले समजले निमशासकीय खात्यातील अधिकरी, व ध्वनीप्रदूषणाबाबात जैन धर्माने घेतलेली जाते. मोरांची फार मोठ्या प्रमाणावर हिंसा राजकीय नेते यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे भूमिका ही पर्यावरणाच्या संदर्भात आजही झालेली आहे. याशिवाय शिकारीच्या उघडकीला येत आहेत. संपत्तीचा साठा किती प्रेरणादायक ठरेल. जैन धर्माप्रमाणेच बौद्ध छंदासाठी वाघ, सिंह, हरीण, कासव यांची करावा याला मर्यादाच उरलेली नाही. अशा धर्मामध्येदेखील पर्यावरणाला पोषक असे शिकार करण्याची प्रवृत्ती काही वर्षांपूर्वी परिस्थितीत जैन धर्मातील अपरिग्रहाचे हे तत्त्व विचार व मूलगामी तत्त्व आपणास पाहावयास मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. निदान काही प्रमाणात तरी उपयुक्त ठरेल. मिळतील. या दोन्ही धर्मातील अशा तत्त्वाची निसर्गातील या प्राण्यांची संख्या कमी परिग्रहाला मर्यादा घालावी एवढेच या आजच्या काळातील पर्यावरणाच्या प्रश्नांशी झाल्यामुळे निसर्गाचा समतोल मोठ्या अपरिग्रहाच्या तत्त्वाने शिकवले तरी आपण सांगड घालून पर्यावरणाच्या आव्हानाला प्रमाणावर ढासळू लागला. आता सुदैवाने पुष्कळ यश मिळविले असे म्हणता येईल. सामोरे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शासनाने वनरक्षणाचा कायदा करून अशा पर्यावरणाचा विचार करताना जैन धर्माने ५२। भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #55 -------------------------------------------------------------------------- ________________ महावीर और अहिंसा - लता राजेंद्र कांकरिया “धम्मो मंगल मुक्किट्ठमं, अहिंसा संजमो वचन और काया से किसी को बाधा न पहुंचाना महावीर ने जब जीने की इच्छा त्याग दी उसी तवों यही सच मानो तो अहिंसा है। दिन वे सब छोडकर महल, कुटूंब, परिवार, देवावि तं नमस्संति, जस्स धम्मो मन में हिंसा की भावना क्यों निर्माण होती धन, धान्य, राजपाट इनका त्याग करके घर से सयामणो"। है? हिंसक भावना जन्म से ही क्यों चिपकी है? चल पडे और नीले आकाश के नीचे जाकर __धर्म सब मंगलों में श्रेष्ठ मंगल है। अहिंसा, हमारे मन का रोम रोम हिंसक भावना से क्यों खडे हो गये और मन में निश्चय किया कि मैं संयम और तपरुपी धर्म ऐसे धर्म में लीन लिप्त है? इसका एक ही कारण है जीने की निसहाय प्रतिकार रहित होकर कही भी फिरूंगा रहनेवालों को भगवान भी नमस्कार करते है। इच्छा। हमारे रोम रोम में जीने की इच्छा भरी चाहे जैसी परिस्थिती आये अपनी रक्षा का कोई अहिंसा याने क्या? अहिंसा का मतलब हुई है। यही हमारी हिंसक वृत्ती का मूल है। कुछ उपाय नही करूंगा। समता से सहन करूंगा। जीवनतृष्णा का त्याग। अहिंसा याने अपरिग्रह भी हो मगर हम जीवन जीने को उत्सुक है। हमारे जीवनतृष्णा के त्याग से महावीर अहिंसावादी अहंकार का विनाश, अहिंसा याने अनेकांत, सामने कोई ध्येय नही है। कुछ भविष्य नहीं है। हो गये। अपना अस्तित्व किसी के लिए बाधक अनाग्रह। रूप, यौवन, धन, आरोग्य, प्रतिष्ठा, अपनापन, ना बने। मन, वचन, काया से किसी के लिए भ. ने जितना बल अहिंसा पर दिया उतना सुख इसमें कुछ नही है सिर्फ राख है, नश्वर शरीर अडचण ना बने यही सच्ची अहिंसा है। अहंकार ही बल ब्रह्मचर्य और अपरिग्रह पर दिया। भ. है फिर भी हम जीवन जीते है और जगते है। यानी हिंसा है। जो अहंकारी होता है वह किसी ने कहा जिसने ब्रह्मचर्य की साधना भ. महावीर कहते है जीवन तृष्णा यही का सुख नहीं देख सकता है। ऐसे समय में हमें (आराधना) कर ली उसने सब व्रतों की सब पापों का मूल है। जीने की इच्छा के कारण महावीर की अहिंसा याद आती है। अपने आराधना कर ली। मनुष्य कुछ भी करने को तत्पर है। अनेकों अस्तित्व की पहचान करके देना जैसे किसीने मन के अंदर जन्मा हुआ प्रत्येक विकार पाप करता है फिर भी अमर नहीं है। हमारी एकगाल पर मारा तो दुसरा आगे करना इसका हिंसा है। विषय विकार से खुद को बचाना ही मृत्यू अटल है। मतलब अहिंसा नही है वह तो मारनेवाले को अहिंसा है। यही सच्चा धर्म है। इस दृष्टि से भ. इसलिए जो मनुष्य जीवनतृष्णा छोडने को प्रत्युत्तर है। मारनेवाले का उपहास है। सत्याग्रह महावीर ने कहा है - "अहिंसा परमो धर्म"। तैयार है वही सच में अहिंसक है। जिसको जीने हिंसा है। देश में इतने वाद-विवाद चले वे सत्य धर्म सर्वश्रेष्ठ मंगल है अहिंसा, संयम और तप का मोह नही है, जो स्वयं को बचाने के लिए के नही हैं मैं के वाद विवाद है। महावीर का धर्म के तीन अंग (भाग) है। अहिंसा धर्म का दुसरे के प्राण नही लेता और जिसको महावीर कहना है यह सुक्ष्म हिंसा है। यह विचार मेरा है। केंद्र बिंदु है। तप यह अहिंसा रूपी केंद्र का की अहिंसा का पालन करना मालूम है, पालता जब हम कहते है तब सत्य से दूर ही जाते है। गोलाकार है। तो संयम यह तप और अहिंसा है उसने जीवनतृष्णा को छोडना चाहिए। इसका इसलिए महावीर ने अनेकांतवाद का उपदेश को जोडनेवाला पुल है। उसी प्रकार जीव यह मतलब या नही की मनुष्य ने मरने की इच्छा दिया जो कि आज तक अन्य कोई धर्म प्रवर्तक शरीर और आत्मा को जोडनेवाला पुल है। रखनी चाहिए। यहां भी गलती हो सकती है। ने नही दिया है। कारण अहिंसा का इतना सूक्ष्म __अहिंसा धर्म का मुल है। अहिंसा लक्ष्य है मृत्यू को स्वीकार करना अहिंसा है। मृत्यू को विचार महावीर के सिवाय किसी ने नही किया और यह लक्ष्य प्राप्त करने के लिए माध्यम तप महोत्सव के रूप में मनाओ। महावीर कहते थे है। जीवनतृष्णा का त्याग अहिंसा का विचार और संयम है। अहिंसा के अनेक रूप है। सिर्फ मृत्यू को स्वीकार करो इसलिए की मृत्यू का महावीर ने जीवसृष्टि की दृष्टि से किया है। तब प्राणीमात्र की रक्षा करना ही अहिंसा नही है। कोई महत्त्व नही है। हम जीवन को महत्त्व देते हैं उसमें से जीवनतृष्णा का त्याग यह तत्व फलित अहिंसा की बहुत सुक्ष्म व्याख्या है। अपना इसलिए मृत्यू को महत्व है। जीने की इच्छा हुआ है। अस्तित्व किसी के मार्ग में न आने देना। मन समाप्त होना ही मृत्यू का डर समाप्त होना है। भ. “मित्तिम सव्व भुवेसू" - सभी प्राणियों भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ५३ Page #56 -------------------------------------------------------------------------- ________________ से मेरा मैत्री भाव है। यह भावना अगर मन में संदेश था। आज हमारे देश को महावीर के बहुत जरूरत है। हमें अहिंसावादी बनना स्थिर हो, तो जीवनतृष्णा को छोडना होगा। अहिंसा की बहुत आवश्यकता है। सब एक चाहिए। भ. महावीर की अहिंसा की व्याख्या वही सच्चा अहिंसक और अभय होगा। भ. दुसरे के दुश्मन होते जा रहे है। प्रेम रहा ही बहुत गहन है यह तो प्रयास है लिखने का। महावीर ने उस समय जनता को अहिंसा का नहीं। हिंसा का उत्तर हिंसा से दे रहे है। आज "सागर की गहराइ से भी गहरा है जिनका ध्यान संदेश दिया था कि, मनुष्य समाज में द्वेष विदेश में जैनधर्म लिए, महावीर के अनेकांत आकाश की उंचाई से भी उंचा है जिनका नाम मिटाकर उन्हे अपना करना, अपना कर्तव्य और अहिंसा के लिए लोगों में कितनी आसक्ती घोर उपसर्ग अपार कष्ट सहे समभावों से समझना चाहिए। अगर कोई मनुष्य अपने से है। वहां के लोग जैनधर्म का ही नही हमारे उन मृत्यूजयी कालजयी महावीर को वैरभाव रखता है तो भी उसके लिए मन में तीर्थंकरो का भी बहुत आदर करते है। और प्रणाम"। ओम अर्हम - अपने माता-पिता, वैरभाव नही रखना चाहिए या आने ही नहीं हम? भारत की संतान, महावीर के अनुयायी, भाई, बहन परिवार के अन्य सदस्यों को दुःख देना चाहिए। इस तरह अपनेपन की भावना श्रेष्ठ जैनधर्म, महावीर के शासन में जन्म लेकर पहुंचाना भी हिंसा है। समाज में हमारा बहुत निर्माण होगी। दुश्मनी दूर करना और मैत्री भी अच्छी बुद्धि प्राप्त नही कर सकते। आज नाम है और हम मदत भी करते मगर परिवार में निर्माण करना सबसे बड़ा धर्म है। दुसरो को महावीर और महात्मा गांधी की अहिंसा अमल हम झगडा करते है तो क्या यह हिंसा नही दुःख देने का स्वभाव छोड दो। साधा रहना, में लाना चाहिए। जिससे देश की, समाज की, होगी। छोटे छोटे कारणों से हम हिंसा के साधा खाना, तामस, राजस प्रकार के अन्न घर की हर समस्या छुट जायेगी। आज हम भागीदार बन जाते है। महावीर ने कहा सिर्फ नही खाना यह भी अहिंसा का महत्त्व का हिस्सा देखते है छोटी-छोटी बातों को लेकर हडताल पंचेंद्रिय जीवो की हत्या करना ही हिंसा नही है। अपने मन में विश्व के लिए प्रेम बढाकर करते है। भुख हडताल करते है क्यों? ये देश है। सुख पहुंचाना, सामनेवाले को दु:खी ना सबका कल्याण हो ऐसी भावना मन में रखो। समाज घर सबका है, फिर ये किसलिए? एक करना, बडे बुढों की सेवा करना भी अहिंसा दया और लोकसेवा, समाजसेवा करो। साथ में हिंसा को अहिंसा से उत्तर देना चाहिए। का एक भाग है। “जीओ और जीने दो” यही महावीर भगवान महावीर के अहिंसा की आज हमें With Best Compliments From M. G. BAFNA AKSHAY GROUP PROMOTERS & BUILDERS 2007, Sadashiv Peth, Dadhe Ruikar House, Tilak Road, Pune - 411030 Ph. : 020-24478086 ५४ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #57 -------------------------------------------------------------------------- ________________ प्राकृत साहित्य की विविधता और विशालता - अगरचंद नाहटा मानव की स्वाभाविक बोलचाल की भाषा की ओर अधिक होने लगा तब श्वेताम्बर प्राकृत साहित्य विविध प्रकार का और का नाम प्राकृत है। यह भाषा देशकाल के भेद सम्प्रदाय के जो ग्रंथ रचे गये, उनकी भाषा को बहुत ही विशाल है। अभी तक बहुत सी छोटीसे अनेक रूपों और नामों से प्रसिद्ध है। आगे महाराष्ट्री प्राकृत और दिगम्बर सम्प्रदाय के ग्रंथों छोटी रचनाओं की तो पूरी जानकारी भी प्रकाश चलकर यह कुछ प्रकारों में विभक्त हो गई और की भाषा को 'शौरसेनी' प्राकृत कहा गया। में नहीं आयी है। वास्तव में छोटी होने पर भी उन्हीं के लिए प्राकृत संज्ञा रूढ हो गई। जैसे- प्राकृत का प्रभाव कई शताब्दियों तक बहुत ये रचनाएं उपेक्षित नहीं होनी चाहिए। क्योंकि अर्धमागधी, महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची अच्छा रहा। प्राकृत का प्रभाव कई शताब्दियों इनमें से कई तो बहुत ही सारगर्भित और आदि। बोली के रूप में तो प्राकृत काफी पुरानी तक बहुत अच्छा रहा। पर भाषा तो एक प्रेरणादायी है। बडे-बडे ग्रंथों में जो बातें विस्तार है। पर साहित्य उसका इतना पुराना नहीं विकसनशील तत्त्व है। अत: उसमें परिवर्तन से पायी जाती हैं, उनमें से जरूरी और काम मिलता। इसलिए उपलब्ध ग्रंथों में सबसे पुराने होता गया और पांचवी-छठवीं शताब्दी में उसे की बातें छोटे-छोटे प्रकरण ग्रंथों और कुलकों 'वेद' माने जाते है, जिनकी भाषा वैदिक- 'अपभ्रंश' की संज्ञा प्राप्त हुई। अपभ्रंश में भी आदि में गूंथ ली गई है। उनका उद्देश्य यही था संस्कृत है। भगवान महावीर और बुद्ध ने जैन कवियों ने बहुत बडा साहित्य निर्माण किया कि बडे-बडे ग्रंथ याद नही रखे जा सकते और जनभाषा में धर्म प्रचार किया। दोनों ही है। अपभ्रंश से ही आगे चलकर उत्तर भारत छोटे ग्रंथों या प्रकरणों को याद कर लेना सुगम समकालीन महापुरुष थे और उनका विहार की सभी बोलियां विकसित हुई। उनमें से होगा, अत: सारभूत बातें बतलाने व समझाने विचरण प्रदेश भी प्रायः एक ही रहा है। पर राजस्थानी, गुजराती और हिंदी में भी प्रचुर में सुविधा रहेगी। ऐसे बहुत से प्रकरण और दोनों की वाणी जिन भाषाओं में उपलब्ध है, जैन साहित्य रचा गया। ___ कुलक अभी तक अप्रकाशित है। उनका संग्रह उनमें भिन्नता है। पाली नाम यद्यपि भाषा के प्राकृत के प्रचार और प्रभाव के कारण ही एवं प्रकाशन बहुत ही जरूरी है- अन्यथा कुछ रूप में प्राचीन नाम नहीं है, पर बौद्ध त्रिपिटकों संस्कृत के बड़े-बड़े कवियों ने जो नाटक लिखे, समय के बाद वे अप्राप्त हो जायेंगे। ऐसी रचनाएं की भाषा का नाम पाली प्रसिद्ध हो गया। उनमें जन-साधारण की भाषा के रूप में करीब फुटकर पत्रों और संग्रह प्रतियों में पाई जाती भगवान महावीर की वाणी जो जैन आगमों में आधा भाग प्राकृत में लिखा है। कालिदास, हैं। हस्तलिखित ग्रंथों की सूची बनाते समय प्राप्त, उसे 'अर्धमागधी' भाषा की संज्ञा दी गई भास, आदि के नाटक इसके प्रमाण है। शिला- भी उनकी उपेक्षा कर दी जाती है। पर संग्रह है। क्योंकि मगध जनपद उस समय काफी लेखों में भी बहुत से लेख प्राकृत भाषा में पंक्तियां और गुटकों की भी पूरी सूची बनानी प्रभावशाली रहा है और उसकी राजधानी उत्कीर्ण मिलते हैं। इससे प्राकृत भाषा के कई चाहिए, जिससे प्रसिद्ध रचनाओं के अतिरिक्त नालन्दा में भगवान महावीर ने चौदह चौमासे रूपों और विकास की अच्छी जानकारी मिल अप्रकाशित एवं अज्ञात रचनाएं कौन-सी है? किये। उसके आसपास के प्रदेश में भी उनके जाती है। यद्यपि प्राकृत में साहित्यरचना की इसका ठीक से पता चल सके। कर पानास हुए। इसालए मागधा भाषा का परम्परा जसा जना म रहा, वसा अन्य किसा प्राकृत भाषा का स्तात्र-साहित्य भा प्रधानता स्वाभाविक ही है। पर मगध जनपद धर्म सम्प्रदाय या समाज में नहीं रही, पर जैनेत्तर उल्लेखनीय है, अतः प्रकरणों, कुलकों, स्तोत्रों, में भी अन्य प्रान्तों के लोग आते-जाते रहते थे विद्वानों ने भी प्राकृत भाषा के व्याकरण बनाये सुभाषित पद्यों के स्वतंत्र संग्रह ग्रंथ प्रकाशित और बस गये थे तथा भगवान् महावीर भी अन्य हैं और कुछ काव्यादि रचनाएं भी उनकी होने चाहिए। मैंने जैन कुलकों की एक सूची प्रदेशों में पधारे थे अत: उनकी वाणी सभी मिलती है। इससे सिद्ध होता है कि संस्कृत का अपने लेख में प्रकाशित की थी, उसमें लोग समझ सकें, इस कारण मिली-जुली होने प्रभाव बढ जाने पर भी प्राकृत सर्वथा उपेक्षित शताधिक कुलकों की सूची दी गई थी। से उसको 'अर्धमागधी' कहा गया है। आगे नहीं हुई और जैनेत्तर लेखक भी इसे अपनाते प्राकृत जैन साहित्य को कई भेदों में विभक्त चलकर जैनधर्म का प्रचार पश्चिम और दक्षिण रहे। किया जा सकता है। जैसे - आगमिका, अंग भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ५५ Page #58 -------------------------------------------------------------------------- ________________ उपांग, छन्द, सूत्र - मूल आदि तो प्रसिद्ध है। दार्शनिक साहित्य में सम्मति प्रकरण आदि अनेक ग्रंथ है। औपदेशिक साहित्य में 'उपदेश 'माला' जैसे ग्रंथों की एक लम्बी परम्परा है। प्रकरण साहित्य में जीव - विचार, नवतत्व, दण्डक, क्षेत्र समास, संघयणी, कर्मग्रंथ आदि सैकड़ों प्रकरण ग्रंथ हैं। महापुरुषों से संबंधित सैकडों चरित काव्य प्राप्त है। कथाग्रंथ गद्य और पद्य में हैं। सैकड़ों छोटी-बडी कथाएं स्वतंत्र रूप से और टीकाओं आदि में पाई जाती हैं। सर्वजनोपयोगी साहित्य में व्याकरण, छन्द, कोष, अलंकार आदि काव्यशास्त्रीय ग्रंथों का समावेश होता है। प्राकृत के कई कोष एवं छन्द ग्रंथ प्रकाशित हो चुके है। 'पाइय लच्छी नाममाला' और 'जयदामन छन्द' प्रसिद्ध है। अलंकार का एकमात्र ग्रंथ 'अलंकार दप्पण' जैसलमेर भण्डार की ताडपत्रीय प्रति में मिला था, जिसे मेरे भतीजे भँवरलालने हिंदी अनुवाद के साथ मरुधरकेसरी अभिनन्दन ग्रंथ में प्रकाशित करवा दिया है। भँवरलालने प्राकृत में कुछ पद्यों की रचना भी की है और जीवदया प्रकरण, नाना वृत्तक प्रकरण और बालबोध प्रकरण को भी हिंदी अनुवाद सहित हमारे 'अभय जैन ग्रंथालय' से प्रकाशित करवाया है। ठाकुर फेरू के 'धातोत्पत्ति' 'द्रव्य-परीक्षा' और 'रत्न परीक्षा' का भी उसने हिंदी अनुवाद किया है। इनमें से 'रत्न परीक्षा' तो हमारे 'अभय जैन ग्रंथालय' से प्रकाशित हो चुकी है। 'धातोत्पति' यू. पी. हिस्टोरिकल जर्नल में सानुवाद डॉ. वासुदेवशरण अग्रवाल के द्वारा प्रकाशित करवा दी है। ‘द्रव्य-परीक्षा' सानुवाद टिप्पणी लिखने के लिए डॉ. दशरथ शर्मा को दी हुई है। इसी तरह कांगडा राजवंश संबंधी एक महत्वपूर्ण रचना का भी भँवरलालने अनुवाद किया है। उस पर ऐतिहासिक टिप्पणियाँ डॉ. दशरथ शर्मा लिख देंगे, प्रकाशित की जायेगी । तब अनुपलब्ध प्राकृत रचनाएँ प्राकृत का बहुत सा साहित्य अब अनुपलब्ध है। उदाहरणार्थ स्थानांगसूत्र में दश दशाओं के - नाम व भेद मिलते हैं। उनमें से बहुत से ग्रंथ अब प्राप्त नहीं हैं। इसी प्रकार नन्दीसूत्र में सम्यग सूत्र और मिथ्या सूत्र के अंतर्गत जिन सूत्रों के नाम मिलते हैं, उनमें खुड्डिआविमाणपविभती, महल्लिया विमाण विभती, अंगचूलिया, बग्गचूलिया, विवाह-चूलिया, अयणोववाए, वसणोववाए, गुयलोबवाए, धरणोक्वाए बेसमोववाए, वेलधरोववाए, देविदोबवाए, उट्ठाणसुयं, समुद्वाणसुयं, नागपरियावणियाओ, आसीविसभावणाणं, दिट्ठिविसभावणाणं, सुमिणभावणाणं महासु मिणभावणाणं, तेवगिनिसगाणं पाक्षिक सूत्र में भी इनका उल्लेख मिलता है। व्यवहार सूत्र आदि में भी जिन आगम ग्रंथों का उल्लेख हैं, उनमें से कुछ प्राप्त नहीं हैं। प्राकृत भाषा के कई सुंदर कथा-ग्रंथ जिनका उल्लेख मिलता हैं, अब नहीं मिलते। उदाहरणार्थ- पादलिप्तसूरि की 'तरंगवई कहा ' तथा विशेषावश्यक भाष्य आदि में उल्लिखित 'नरवाहनयताकहा', मगधसेना, मलयवती। इसी तरह ११वीं शताब्दी के जिनेश्वरसूरि की 'लीलावई - कहा' भी प्राप्त नहीं है। कई ग्रंथ प्राचीन ग्रंथों के नामवाले मिलते हैं पर वे पीछे के रचे हुए हैं - जिस प्रकार 'जोणीपाहुड' हैं जिस प्रकार जोणीपाहुड' प्राचीन ग्रंथ का उल्लेख मिलता हैं, पर वह और प्रश्नव्याकरण से वह कितनी भिन्नता रखता है? यह बिना मिलान किये नहीं कहा जा सकता । पंजाब के जैन भण्डारों का अब रूपनगर दिल्ली के श्वेताम्बर जैन मंदिर में अच्छा संग्रह हो गया है, उनमें शोध करने पर मुझे एक अज्ञात बिंदिशासूत्र की प्रति प्राप्त हुई है। फिर इसकी एक और प्रति विनयचन्द्र ज्ञान भण्डार जयपुर में भी मिली हैं। मैंने इस अज्ञात सूत्र के संबंध में श्रमण के जून ७१ अंक में संक्षिप्त प्रकाश डाला है इसका सम्पादन करने के लिए मुनिश्री नथमलजी को इसकी कॉपी दी गई हैं। प्राकृत का यह सूत्र ग्रंथ छोटासा है पर हमें इससे यह प्रेरणा मिलती है कि अन्य ज्ञान -भण्डारों में भी खोजने पर ऐसी अज्ञात रचनाएँ और भी मिल सकेंगी। ६वीं शती के जैनाचार्य वप्पभट्टिसूर के 'तारागण' नामक ग्रंथ का प्रभावक चरित्र आदि में उल्लेख ही मिलता था पर किसी भी भण्डार में कोई प्रति प्राप्त नहीं थी, इसकी भी एक प्रति मैंने खोज निकाली है। वैसे बहुत वर्ष पहले इसकी यह प्रति अजीमगंज में यति ज्ञानचन्दजी के पास मैंने देखी थी पर फिर प्रयत्न करने पर भी वह मिल नहीं सकी थी। गतवर्ष अचानक बीकानेर के श्रीपूज्यजी का संग्रह जो कि राजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान की बीकानेर शाखा में दे दिया गया है, उसमें यह प्रति मिल गई, तो उसका विवरण मैंने 'वीरवाणी' में तत्काल प्रकाशित कर दिया। उसकी रचना पढते ही मुझे डॉ. ए. एन. उपाध्याय ने पत्र लिखा और उन्होंने फोटो प्रति करवा ली है। इसी तरह ३० वर्षपूर्व भारत के प्राकृत जैनेत्तर कामशास्र की एक भाग अपूर्ण प्रति मुझे अनुप संस्कृत लाइब्रेरी में प्राप्त हुई थी। प्राकृत भाष के इस एकमात्र कामशास्त्र का नाम है 'मदनमुकुट'। यह गोसल ब्राह्मण ने सिन्धु के तीरवर्ती माणिक महापुर में रचा था। इसका विवरण मैंने तीस वर्षं पहले 'भारतीय विद्या' वर्ष २, अंक २ में प्रकाशित कर दिया था। उस समय की प्राप्त प्रति में तीसरे परिच्छेद की पैंतीस गाथाओं तक का ही अंश मिला था । अप्राप्त हैं। प्रश्नश्रमण के रचित पाहु भी एक मात्र अपूर्ण प्रति भाण्डारकर ओरियण्टल इन्स्टीट्यूट, पूना में सम्वत् १५८२ की लिखी हुई हैं। इसकी दूसरी प्रति की खोज करके उसे सम्पादित करके प्रकाशित करना चाहिए | प्रश्नव्याकरण सूत्र भी अब मूल रूप में प्राप्त नहीं हैं, जिसका कि विवरण समवायांग और नन्दी सूत्र में मिलता है। इसी तरह के नामवाला एक सूत्र नेपाल की राजकीय लाइब्रेरी में हैं। मैंने इसकी नकल प्राप्त करने के लिए प्रेरणा की थी और तेरापन्थी मुनिश्री नथमल जी के कथनानुसार रतनगढ़ के श्री रामलालजी गोलछा जो नेपाल के बहुत बडे जैन व्यापारी हैं, उन्होंने नकल करवा के मंगवा भी ली है। पर अभी तक वह देखने में नहीं आई अतः पाटण और जैसलमेर भण्डार में प्राप्त जयपाहुड ५६ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ - Page #59 -------------------------------------------------------------------------- ________________ अभी दोन-तीन वर्ष पहले जब मैं ला. द. भारतीय संस्कृति विद्यामंदिर, अहमदाबाद का संग्रह देख रहा था तो मुझे इसकी पूरी प्रति प्राप्त हो गई, जो सम्वत् १५६९ की लिखी हुई है। इसके अनुसार यह प्राकृत कामशास्र छह परिच्छेदों में पूर्ण होता है। जैनेत्तर कवि के रचित प्राकृत के इस एकमात्र कामशास्त्र को शीघ्र प्रकाशित करना चाहिए। प्राकृत की भाँति अपभ्रंश साहित्य का कई दृष्टियों से बहुत ही महत्व है, पर अभी तक इस दृष्टि से अध्ययन एवं मूल्यांकन नहीं किया गया है । अन्यथा जिस प्रकार प्राचीन भारतीय संस्कृति, साहित्यिक परम्परा और भाषाविज्ञान की दृष्टि से संस्कृत साहित्य का आलोचनात्मक एवं सांस्कृतिक अध्ययन किया गया व किया जाता रहा हैं, उसी तरह प्राकृत, अपभ्रंश साहित्य का भी होता। जैसा कि पहले बतलाया गया है, लोक भाषाओं का उत्स प्राकृत भाषा में ही है। हजारो लोकप्रचलित शब्द, प्राकृत से अपभ्रंश में होते हुए वर्तमान रूप में आये है और कई शब्द तो ज्यों के त्यों वर्षों से प्रयुक्त होते आ रहे है। कई व्याकरण के प्रत्यय आदि भी प्रान्तीय भाषा में प्राकृत से सम्बधित सिद्ध होते है। इस संबंध में अभी एक विस्तृत निबन्ध 'श्रमण' में छपा है। 'जैन भारती' में प्रकाशित तेरापन्थी साध्वी के लेख में और पं. बेचरदास जी आदि के ग्रंथों में ऐसे सैकड़ों शब्द उद्धृत किये गये हैं, जिनका मूल संस्कृत में न होकर प्राकृत में है। जैन आगमों में प्रयुक्त हजारों हजारों शब्द सामान्य परिवर्तन के साथ आज भी प्रान्तीय भाषाओं में बोले जाते हैं। सर्वाधिक है। क्योंकि जनजीवन का जितना अधिक वास्तविक चित्रण प्राकृत, अपभ्रंश साहित्य में मिलता है, उतना संस्कृत साहित्य में नहीं मिलता। क्योंकि संस्कृत के विद्वान अधिकांश राज्याश्रित एवं नगरों में रहनेवाले थे अतः गाँवों और साधारण नागरिकों का स्वाभाविक चित्रण वे अधिक नहीं कर पाये । अलंकारों आदि से संस्कृत महाकवियों ने अपने काव्यों को बोझिल बना दिया, क्योंकि उनक उद्देश पांडित्य-प्रदर्शन ही अधिक रहा। जबकि प्राकृत साहित्य के प्रधान निर्माता जैनमुनिगण, गाँवों में और जनसाधारण में अपने साहित्य का प्रचार अधिक करते रहे हैं, इस दृष्टि से लोकरुचि को ध्यान में रखते हुए लोककथाओं, द्रष्टान्तों को सरल भाषा में लिखने का प्रयास करते थे। जिससे साधारण लोग भी अधिकाधिक लाभ उठा सके। डॉ० मोतीचन्द्रजी आदि ने प्राकृत साहित्य की प्रशंसा करते हुए कुवलयमाला आदि सांस्कृतिक महत्त्व बहुत अधिक बतलाया है। अतः भारतीय जन-जीवन और लोकप्रचलित रीति-रिवाज, विश्वास आदि के संबंध में प्राकृत साहित्य से बहुत महत्वपूर्ण जानकारी प्राप्त हो सकती हैं। बहुत कम लोगों को यह मालूम होगा कि मध्यकाल में संस्कृत एवं लोक भाषाओं का इतना अधिक प्रभाव बढ़ जाने पर भी प्राकृत साहित्य के निर्माण की परम्परा निरन्तर चलती रही है, किसी भी शताब्दी का कोई चरण शायद ही ऐसा मिले जिसमें थोड़ी बहुत प्राकृत रचनाएँ न हुई हो, वर्तमान में भी यह परम्परा चालू है। वर्तमान आचार्य 'विजयपद्मसूरि' ने प्राकृत में काफी लिखा है। विजयकस्तूरिसूरि ने भी कई संस्कृत ग्रंथों को प्राकृत में बना दिया है। तेरापन्थी मुनिश्री चन्दनमुनीजी रचित संस्कृत रयणवाल कहा अभी-अभी प्रकाशित हुई है और जयाचार्य का प्राकृत जीवनचरित्र जैन और जबाचार्य का प्राकृत जीवनचरित्र जैन भारती में निकल रहा है। और भी कई साधु - साध्वी प्राकृत में लिखते हैं तथा भाषण देते हैं और प्राकृत के अभ्यास में निरन्तर लगे हुए है। पर अभी कोई ग्रंथ ऐसा नहीं लिखा गया जिसमें भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ५७ प्राकृत जनभाषा थी, इसलिए जनता में प्रचलित अनेक काव्य विधाएँ एवं प्रकार अपभ्रंश और प्रान्तीय भाषा में अपनाये गये। सैकडों व हजारों कहावतें एवं मुहावरें भी प्राकृत ग्रंथों में मिलते है एवं आज भी लोकव्यवहार में प्रचलित है। प्राकृत ग्रंथों की कहावत जो राजस्थान में अब भी बोली जाती हैं, उनके संबंध में डॉ. कन्हैय्यालाल सहल का शोधप्रबन्ध द्रष्टव्य है । प्राकृत साहित्य का सांस्कृतिक महत्त्व प्रत्येक शताब्दी में बनी हुई रचनाओं की काल क्रमानुसार सूची दी गई हैं। मेरी राय में ऐसा एक ग्रंथ शीघ्र ही प्रकाशित करना चाहिए। जिससे ढाई हजार वर्षों की प्राकृत साहित्य की प्रगति और अविच्छिन्न प्रवाह की ठीक जानकारी मिल सके। प्राकृत के मध्यकालीन बहुत से ग्रंथ अप्रकाशित है। उनके प्रकाशन की योजना बनानी चाहिए। कुछ प्राकृत साहित्य परिषद से प्रकाशित हुए है। पर मेरा सुझाव यह है कि सबसे पहले प्राकृत की छोटी-छोटी रचनाएँ जितनी भी हैं, उनका संग्रह काव्यमाला संस्कृत सिरीज की तरह प्रकाशित किया जाये । अन्यथा वे थोडे समय में ही लुप्त हो जायेंगी । अभी तक न तो उनकी जानकारी ही ठीक से प्रकाश में आई है, न उनके संग्रह ग्रंथ ही अधिक निकलते हैं। १२वी शताब्दी से ऐसी अनेक संग्रह प्रतियां मिलने लगती है और फुटकर ग्रंथ भी हजारो मिलते हैं। जो अद्यावधि सर्वथा उपेक्षित से रहे हैं। - प्राकृत से अपभ्रंश और उससे प्रान्तीय भाषाएँ निकलीं यह भी विशेष रूप से उल्लेखनीय है कि परवर्ती हिन्दी, राजस्थानी, गुजराती रचनाओं में उन रचनाओं की भाषा की कवियों ने स्वयं प्राकृत बतलाया है। वहाँ प्राकृत शब्द का अर्थ जन भाषा ही अभिप्रेत है। अपभ्रंश के दिगम्बर चरित काव्य तो कुछ प्रकाशित हुए हैं और उनकी जानकारी भी ठीक से प्रकाश में आई है पर श्वेताम्बर अपभ्रंश रचनाओं का समुचित अध्ययन अभी तक नहीं हो पाया है। जितनी विविधता श्वेताम्बर अपभ्रंश साहित्य में है, दिगम्बर अपभ्रंश साहित्य में नहीं है। अत: हिंदी, राजस्थानी, गुजराती काव्य रूपों या प्रकारों का अध्ययन करते समय मैंने प्रायः सभी की परम्परा अपभ्रंश से जोडने या बतलाने का प्रयत्न किया है। विविध विधाओं एवं प्रकारों की मूल अपभ्रंश रचनाओं का संग्रह भी प्रकाशित किया जाना आवश्यक है। हमने ऐसी कई रचनाएँ अपने ऐतिहासिक जैनकाव्य संग्रह, दादाजिनदत्तसूरि, मणिधारी (पान क्र. ८० पहा ) Page #60 -------------------------------------------------------------------------- ________________ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा! स्वच्छ पुणे, सुंदर पुणे एक पाऊल आणखी पुढे ! आर्थिक दृष्ट्या दुर्बल वसाहतींना अंर्तबाह्य नव्या रुपात पुनर्वसित करणारी किमया 'आय परमार गृप', गेल्या तीस वर्षांपासून पुण्यातील बांधकाम व्यवसायात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारा गृप ! इश्वर कन्स्ट्रक्शन व ट्रेड सेंटर डेव्हलपर्स ह्या दोन कंपन्या आय परमार गृपमध्ये अंतर्भूत असून पुण्याच्या क्षितिजावर साकारणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून गृपने या पूर्वी आर्थिक दृष्ट्या दुर्बल वसाहतींना त्याच जागेवर नव्या प्रकल्पात सहभागी करून त्यांचे घराचे स्वप्न तर पूर्ण केलेच शिवाय शहराच्या सौंदर्यातही भर घालून महत्वाचा वाटा उचलला. आणि आता आणखी अश्या दोन वसाहतींना त्याच जागेवर पुनर्वसित करून एक पाऊल नाना पेठ पत्र्याची चाळ वसाहत पहा नव्या दिमाखात शेजारच्या फोटोत राजेंद्रनगर येथील ही वसाहत महा नव्या दिमाखात शेजारच्या फोटोल Parmar Group ईश्वर कन्स्ट्रक्शनस् प्रा. लि. परमार ट्रेड सेंटर, 'सी' विंग, साधु वासवानी चौक, पुणे - १. दूरध्वनी-०२० २६१२५४४४. २६१२५४३३ ५८ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #61 -------------------------------------------------------------------------- ________________ भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेस जैन धर्माचे योगदान - डॉ. ए. एन. उपाध्ये (महामहोपाध्याय दत्तोवामन पोतदार समाजात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले प्रमाणात आढळतात. यांच्या स्मृति ग्रंथातील डॉ. उपाध्ये यांच्या आहे. शेवटचे दोन तीर्थंकर मात्र ऐतिहासिक Jain Contribution to the Indian विविध व्यापारी व सधन - समृद्ध केंद्रात काळाशी अत्यंत निकटचे आहेत. २३वे Cultural & Spiritual Heritage या इंग्रजी ते व्यापारी वर्गात आढळतात. असे असले तीर्थंकर पार्श्वनाथ हे इसवीसन पूर्व ८व्या लेखाचा श्री. आर. एन. बेडकिहाळे यांनी तरी भारताच्या पूर्वभागापेक्षा ते पश्चिम, मध्य शतकातले आहेत. आधुनिक संशोधनानुसार केलेला हा मराठी भावानुवाद आहे.) आणि दक्षिण भागात अधिक संख्येने त्यांना ऐतिहासिक पुरुष म्हणून मान्यता राहतात. जैनधर्म व जैनधर्मानुयायी आपल्या मिळाली आहे. प्राचीन वाङ्मयात जैन धर्म हा मुळात एक भारतीय धर्म स्वभाव व गुण वैशिष्ट्यामुळे इतरांचे लक्ष त्यांच्याबद्दल काही त्रोटक माहिती उपलब्ध आहे. भारताबाहेरील त्याचा प्रसार आपल्याकडे वेधून घेतात. त्यांची भव्य मंदिरे, आहे. ते वाराणशी-काशीचे राजा अश्वसेन नि:संशयपणे नगण्य आहे. १९४१ च्या मूर्त्या, शिल्पकला, त्यांचा साधूवर्ग, त्यांची आणि राणी वामादेवी यांचे पुत्र होते. वयाच्या जनगणने नुसार जैन लोकसंख्या विद्याभ्यासाची तळमळ, धर्मनिष्ठा, ३०व्या वर्षापर्यंत ते घरात राहिले; आणि १४,४३,२८६ म्हणजे भारताच्या एकूण साधुवर्गाचा श्रावक वर्गावरील - गृहस्थाश्रमी त्यानंतर एक तपस्वी साधू या नात्याने त्यांनी लोकसंख्याच्या १/२% पेक्षाही कमी आहे. लोकावरील प्रभाव व त्यायोगे समाजात अत्यंत कडक व कसोटी पाहणारी तप:साधना त्यात दिगंबर, श्वेतांबर आणि स्थानकवासी आढळणारा दानशूरपणा-उपकारबुद्धि, संपूर्ण केली. त्या काळात एका प्रमुख नागाने, यासारखे प्रमुख पंथ व अन्य स्थानिक उपपंथ प्राणिमात्राविषयी आढळणारी त्यांच्यातील कमठाच्या उपसर्गापासून त्यांना संरक्षण दिले. असूनही जैन समाजात एक प्रकारचे मूलभूत अतीव दयाबुद्धी, त्यांचा शुद्ध शाकाहार याला काही ऐतिहासिक आधार आहे. शंभर स्वरूपाचे धार्मिक ऐक्य आहे. त्यांच्या मनात इत्यादि सर्व त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. वर्षाच्या जीवनावधीनंतर ते बंगालमधील ऋषभनाथ, पार्श्वनाथ आणि महावीर दक्षिणेतील व मध्य प्रांतातील अनेक जैन लोक सम्मेदगिरी (आताचे पारसनाथ हिल) वरून यांच्यासारख्या दैवी गुणांनी युक्त धर्मोपदेश आपला धर्म अत्यंत प्राचीन असून मोक्षाला गेले. त्यांना सातत्याने व सार्थपणे करणाऱ्याबद्दल - तीर्थंकराबद्दल आदरयुक्त वर्तमानकालीन २४ तीर्थंकरांनी त्याचे प्रेमास पात्र व्यक्तित्व' अथवा 'सुख प्रदाई निष्ठा असते. ते विवक्षित तात्त्विक सिद्धांतावर प्रतिपादन केल्याचे मानतात. प्रथम तीर्थंकर व्यक्तिमत्त्व' असे म्हटले जाई. केशीकुमार श्रद्धा ठेवतात. ते नैतिक आचारसंहिता ऋषभनाथ खूपखूप पूर्वी होवून गेले. यांच्यासारखे त्यांचे काही शिष्य महावीर मानतात आणि त्यानुसार धर्माचरण करतात. त्यांच्यासंबंधी हिंदु पुराण ‘भागवत' मध्ये काळात होते. त्यांच्यात हिरीरीने मांडले पूर्वी जैन समाजाने, भारताची सांस्कृतिक सविस्तर वर्णने आढळतात. जैन परंपरेतील जाणारे काही फरकाचे मुद्दे होते. पण त्यांची व बौद्धिक परंपरा समृद्ध करण्यास फार मोठे त्यांच्या संबंधीच्या नोंदीशी तात्विकदृष्ट्या व मूळ धर्म संकल्पना मात्र तत्त्वत: योगदान दिले आहे. सध्या सामाजिक व व्यावहारिकदृष्ट्या ती वर्णने मिळतीजुळती महावीरासारखीच होती. आर्थिक या दोन्ही दृष्टीने ते निम्न स्तराऐवजी आहेत. २२वे तीर्थंकर नेमिनाथ हे कृष्णाशी भ. महावीर हे जैन धर्माचे २४वे म्हणजेच उच्चस्तरात मोठ्या प्रमाणात आहेत; आणि निगडित आहेत. ते काठेवाडमधील गिरनार शेवटचे तीर्थंकर होते. त्यांना वर्धमान असेही त्यांच्या कार्यकलापाचा व दृष्टिकोनाचा पर्वतावरून मोक्षाला गेले. त्यांचे जीवन हे म्हटले जाई. पार्श्वनाथानंतर सुमारे दोन फायदा भारतीय समाजास फार मोठ्या प्राणिदयेसंबंधीचे विलक्षण अद्वितीय प्रतीक शतकांनी उदय पावून ते भरभराटीस आले. ते प्रमाणात झाला आहे. म्हणूनच आहे. त्याचे विवरण मुख्यत्वेकरून वैशाली (आताचे बसाढ) जवळील कुंडग्राम लोकसंख्येच्या मानाने खूप मोठ्या प्रमाणात, इतिहासापेक्षा पौराणिक कथात अधिक येथे इ.स. पूर्व ५९९ मध्ये जन्मले. सदर भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ५९ Page #62 -------------------------------------------------------------------------- ________________ ठिकाण बिहारची राजधानी असलेल्या वाटण्यासारखे काहीही नाही. असे सांगण्यात येते. या घटनेकडे जैन संघाच्या पाटणाच्या उत्तरेस २७ मैल अंतरावर आहे. पावसाळ्याच्या - चातुर्मासाच्या काळाचा दुभंगण्याचा प्रारंभिक क्षण म्हणून पाहिला ते नाथ (ज्ञातृ) वंशीय होते. त्यांचे वडील तेवढा अपवाद करून इतर वेळी कोठेही जातो. आजही दिगंबर व श्वेतांबर या रूपात सिद्धार्थ त्या परिसराचे प्रमुख होते. त्यांची माता एकाच ठिकाणी जास्त काळ न थांबता ते ते अस्तित्वात आहेत. अगदी अगोदरच्या त्रिशलाराणी उर्फ प्रियकारिणी लिच्छवी या धर्मोपदेश करत, अविरतपणे त्यांनी ३० वर्षे काळापासूनसुद्धा कठोर साधुजीवन कमी राजघराण्यातील राजकन्या होती. महावीरांच्या असा विहार केला, आणि शेवटी आपल्या अधिक प्रमाणात आचरणाऱ्या साधुवर्गाचे लग्नाबाबत पारंपारिक एकमत नाही. एका वयाच्या ७२व्या वर्षी, पाटणा जिल्ह्यातील गट कार्यरत असण्याची शक्यता आहे. अशा परंपरेप्रमाणे ते बालयति - बालब्रह्मचारी होते. पावापुरी येथे इ.स. पू. ५२७ साली, त्यांनी प्रकारे साधूवर्गात प्रथम विभागणी अस्तित्वात तर दुसऱ्या परंपरेप्रमाणे त्यांचा विवाह यशोदेशी मर्त्य देहापासून मुक्ती मिळविली. मल्लकी आली आणि नंतर श्रावक वर्गावरही त्याचे झाला होता व त्यांना प्रियदर्शिनी नामक एक आणि लिच्छवी या दोन राजवंशातील परिणाम झाले. मूलभूत धार्मिक संकल्पना कन्या होती. आपल्या वयाच्या ३०व्या वर्षी लोकांनी याप्रसंगी दिव्यांचा उत्सव साजरा मात्र तीच राहिली. पण काही किरकोळ त्यांनी गृहत्याग केला; आणि मुनिजीवनास केला. आजही तो दिवस दीपावली सणाच्या विवक्षित मतप्रणाली, पौराणिक कथांचा प्रारंभ केला. रूपात साजरा केला जातो. तपशील आणि मुनि आचरण यांच्या बाबतीत पार्श्वनाथांच्या परंपरेनुसार महावीरांनी कठोर भारताच्या धार्मिक-आध्यात्मिक त्यांच्यात काही प्रमाणात फरक आहेत. तप:साधना केली. विरोधी बाजूंनी निर्माण इतिहासात महावीरांचा काळ हा निस्सशंयपणे जैन साधूंनी आपल्या कडक तपश्चर्येमुळे केलेल्या सर्व प्रकारच्या उपसर्गांनी - संकटांना बौद्धिक - आध्यात्मिक विचारधारेतील आणि धार्मिक वृत्तीमुळे, साहजिकच राजे, त्यांनी शांतपणे तोंड दिल. आपल्या धार्मिक क्रांतियुग म्हणून गणला जातो. त्यांच्या राण्या, मंत्री, सेनापती आणि सधन श्रेष्ठींचे ध्यानधारणेद्वारा त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. समकालीन धार्मिक नेत्यात गोशाल, बुद्ध लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आणि त्यामुळे त्यांनी मिळविलेले ज्ञान अवकाश व आणि इतरांचा अंतर्भाव होतो. महावीरांना, जैन धर्म स्वीकारण्यास ते प्रवृत्त झाले. कालबंधन विरहित (अवकाशातीत व बुद्धाप्रमाणे एका मागोमाग एक असे गुरू दक्षिणापथ व गुजरात या दोन्ही भागात कालातीत) स्वरूपाचे होते. ते आता सर्वोच्च शोधासाठी कोठे जावे लागले नाही. पण त्यांनी राजवंशाकडून केवळ जैन धर्माला मोठ्या धार्मिक जीवनाचे साकाररूप बनले होते. आपल्या परंपरागत, मुळातच सुस्थित अशा प्रमाणात आश्रय मिळाला असे नाही, तर अर्थात् तीर्थंकरपद प्राप्त झाले होते आणि पार्श्वनाथांच्या धर्माचा अवलंब करून त्याचाच काही राजे निस्सीम जैन झाले, आणि हे सर्व सांसारिक दु:खापासून मुक्त होण्याचा - धर्म प्रसार करू लागले. महावीरांनी आपल्या मागे महान जैन मुनींच्या प्रभावामुळे शक्य झाले. मार्गाचा उपदेश करत त्यांनी विहार केला. केवळ व्यवस्थित धर्म आणि तत्वज्ञानच ठेवले गंग, कदंब, चालुक्य व राष्ट्रकूट यासारख्या त्यांनी जीवनाचे सर्व अंग पवित्र असण्यावर असे नाही तर त्यांनी आपल्या व आपल्या दक्षिणेतील प्रारंभीच्या मध्ययुगीन राजवंशानी भर दिला. हाच त्यांच्या नैतिक मूल्यांचा पाया शिष्यांचा मार्ग प्रामाणिकपणे अनुसरणाऱ्या जैन धर्माला फार मोठ्या प्रमाणात राजाश्रय बनला. संसारातील दुःख हे केलेल्या कर्मामुळे व अंगीकार करणाऱ्या साधुवर्गाची व दिला. मान्यखेटचे काही राष्ट्रकूट सम्राट भोगावे लागते. तेव्हा शाश्वत सुख-मोक्ष गृहस्थाश्रमींची सुंदर वीण असलेली - निस्सीम जैन होते, आणि त्यांच्या पुरस्काराने प्राप्तीसाठी कर्म समूळ नष्ट करायला हवेत. पूर्व सुव्यवस्थित समाजरचनाही आपल्या मागे प्रोत्साहनाने जैन धर्माने कला व साहित्य भारतातील राजघराण्याशी महावीर संबंधित ठेवली. क्षेत्राला दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. त्यांच्या जीवन पद्धतीमुळे, उच्च व निम्न जैन संघाच्या इतिहासात इतस्तत: अनेक आहे. दोन्ही स्तरातील लोकांच्या आदरयुक्त निष्ठा- तेजस्वी - ओजस्वी स्थळ आढळतात. या कालखंडाला प्रगाढ पंडितांचे एक श्रद्धा त्यांना प्राप्त झाल्या. त्यांची मूलभूत महावीरानंतर अनेक प्रसिद्ध मुनींनी या संघाचे दैदीप्यमान प्रभामंडळ लाभले. या काळात नीतितत्त्वे वैश्विक स्वरूपाची होती त्यांचे जीवन नेतृत्व केले. या संघाला सम्राट श्रेणिक वीरसेन, जिनसेन, गुणभद्र, शाकटायन, विषयक तत्त्वज्ञान सदसद्विवेक बुद्धी, सत्य बिंबिसार, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट खारवेल महावीराचार्य, पुष्पदंत, मल्लिसेन, सोमदेव आणि बौद्धिक सहिष्णुता यांच्यावर सारख्यांचे राजाश्रय लाभले आणि हळुहळु इत्यादी दिग्गज विद्वान होऊन गेले. त्यांच्या आधारलेले होते. त्यामुळे साधु, साध्वी, दक्षिण व पश्चिम भारतात याचा प्रभाव क्षेत्र संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश व कन्नड भाषेतील श्रावक, श्राविका या (चतुर्विध) वर्गातील पसरत गेला. जेव्हा समाजाला भीषण साहित्याला आणि गणित, व्याकरण, तंत्र त्यांच्या अनुयायांनी निर्माण झालेला त्यांचा दुष्काळाची भीती वाटली, तेव्हा आचार्य इत्यादि शास्रीय विषयावरील ग्रंथांना शाश्वत संघ अत्यंत सुव्यवस्थित होता, यात आश्चर्य भद्रबाहू आपल्या संघासमवेत दक्षिणेत गेले मूल्य आहे. राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष (इ.स. ६०। भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #63 -------------------------------------------------------------------------- ________________ ८१५-८७७) हे जिनसेनाचार्यांचे भक्त होते. भामाशाह सारख्यांची गीते आजही मंदिरानी युक्त धर्माधिपति या स्वरूपातील त्यांनी आपल्या जीवनाच्या अंतिम काळात राजस्थानात लोकगीतातून - शाहिरीमधून भट्टारक संस्था निर्माण झाल्या. आजकाल या जैनधर्माचा स्वीकार केल्याचे दिसते. प्रामुख्याने गाईली जातात. जैन लोक मोठ्या संस्था मोडकळीस आल्या असल्या, तरी या काव्यशास्र विषयक कन्नड 'कविराजामार्ग' प्रमाणात असलेल्या राजस्थानात आजही मठ व मठाधिशांनी इतिहास काळात अत्यंत ग्रंथ आणि 'प्रश्नोत्तर रत्नमालिका' नामक जैनांच्या प्रभावाचे अवशेष आढळतात. ईस्ट महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. दक्षिण प्रश्नोत्तर रूपातील नीतिपर संस्कृत काव्य या इंडिया कंपनीच्या काळात, सहजासहजी व उत्तर दोन्ही भागात अत्यंत प्रशस्त, भव्य व दोन्हींचे ते कर्ता असल्याचे मानण्यात येते. लक्षात येणारी जगत्शेठ, सिंधी यासारखी जैन सूक्ष्म कलाकुसरींनी युक्त अशी सुंदर जिनमंदिरे दक्षिणेत विजयनगर साम्राज्याच्या घराणी सरकारचे सावकार बँकर म्हणून वावरत बांधण्यात आली. मूडबिद्री, कार्कळ, वरंग, पतनानंतरही अनेक जैन राजे ब्रिटिशांचे शासन होती. त्यामुळे साहजिकच सरकारी धोरणावर बेळगोळ आदि ठिकाणची जिनमंदिरे समृद्ध - सुरू होईपर्यंत अस्तित्वात होते. गुजरातेत त्यांचा प्रभाव होता. सूक्ष्म कलाकुसरींनी युक्त असून, ती प्रमुख राजाश्रयापेक्षा सधन व्यापाऱ्यांच्या आश्रयाने जैन समाजाच्या सामाजिक, धार्मिक ठिकाणी अथवा शांत स्थळावर उभारण्यात जैनधर्म अधिक भरभराटीस आला. तथापि गरजेपोटी भारतीय कला व शिल्पकला आली आहेत. अबू पर्वत व पालीठाणा येथील गुजरात चालुक्य राजवटीत विशेषत: सिद्धराज क्षेत्राला या समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान संगमरवरी मंदिरे अलौकिक कला सौंदर्य व कुमारपाल यांच्या कारकिर्दीत जैनधर्माने लाभले. जैन गुंफा व मंदिरांचा मुनिनिवास व साकारतात. ती मंदिरे बांधविणाऱ्या वैभवशाली दिवस पाहिले- अनुभवले. त्या पूजास्थाने म्हणून उपयोग झाला; पूजनीय वस्तु धनिकांच्या धार्मिक श्रद्धेचे-उमेदीचे-आस्थेचे काळातील कला व साहित्य क्षेत्रातील जैन व धार्मिक पावित्र्याचे प्रतीक म्हणून स्तूप व आणि कारागिराच्या नितांत रमणीय समाजाच्या भरीव योगदानामुळे आजही शिला, पादुका, मूर्ती व मानस्तंभ निर्माण कौशल्याचे मूर्तिमंत स्मारकच होत. यातील गुजरात महान गणला जातो. कुमारपाल झाले. काही गुफांचा मंदिर म्हणूनही उपयोग काही मंदिरे इतकी भव्योदात्त आहेत की तेथे राजांच्या कारकीर्दीत गुजरातेत साहित्यिक करण्यात आला. ओरिसामधील हाथीगुफा हा प्रवेश केल्यानंतर प्रापंचिक चिंतांचा युगाचा प्रारंभ झाला. त्याचे श्रेय हेमचंद्राचार्य गुफासमूह इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातला आहे. आपोआप विसर पडतो. व यांच्यानंतरच्या अनेक जैन ग्रंथकारांना आहे. नंतरच्या गुंफा मदुरा, बदामी, तेर, एलोरा, बौद्धांप्रमाणे जैनांचेही स्तूप असून, ते जैन मुनीनी मुस्लिम काळातही गौरव प्राप्त कल्यागड, नाशिक, मांगीतुंगी, गिरनार, नेहमीप्रमाणे कलाकुसरींनी युक्त असतात. केला होता आणि त्यांच्याकडून अहिंसेच्या उदयगिरी इत्यादि देशातल्या विविध भागात मथुरा येथे सत्रप व कुषाण कालीन स्तूप उत्थानासाठी फर्मानही मिळविले होते. सम्राट विखुरलेल्या आढळतात. आहेत. जैन धर्मात तीर्थंकरांच्या आणि अकबराने जैन गुरू हरिविजय यांना 'जगद्गुरु' जैन लोक मंदिर बांधणीच्या विषयात गुरूंच्या पादुकांची पूजा खूप प्रचलित आहे. ही पदवी प्रदान केली आणि त्या मुनिश्रींच्या अत्यंत उत्साही असतात. पूजास्थान म्हणून सम्मेदशिखरजीसारखी तीर्थक्षेत्रे त्याचे विनंतीनुसार वार्षिक पर्युषण या जैन पर्वकाळात मंदिर एक सामाजिक गरज आहे. त्यामुळे निदर्शक आहेत. मूर्तिपूजा जैन धर्माचा प्रायः जैन लोक वास करीत असलेल्या भागात मंदिर बांधणे हे एक धार्मिक कर्तव्य आहे प्रारंभापासूनचा अविभाज्य अंग आहे. पशुहत्येस बंदी घालणारे फर्मान त्यांनी काढले आणि पवित्र कृत्य आहे, यासाठी आपले जैनमंदिरात तीर्थंकरांच्या मूर्ती असतात. परिसर मंदिरांनी सुसज्ज असावेत, हे बैठ्या-पद्मासनातील मूर्त्यांच्या संदर्भात जैन कुटुंब : पाहण्यासाठी गृहस्थाश्रमींनी दक्ष असावे नग्नतेचा प्रश्न उद्भवत नाही. मूर्त्यावर दिल्ली व अहमदाबाद येथील महत्त्वपूर्ण जैन यासाठी साधूवर्ग त्यांना सतत प्रेरणा देत वस्रप्रावरणे अलंकार कोरल्या जात नाहीत. कुटुंबांनी आपले व्यावसायिक संबंध व अमाप असतात. याचा सुपरिणाम होऊन भारतात तथापि अलीकडे श्वेतांबर लोक मूर्ती कोरताना समृद्धी यांच्या योगाने मोगल राजदरबारावर जैनांचा प्रभाव असलेल्या भागात, सजावट दाखवू लागले आहेत. दक्षिणेत खूप प्रभाव पाडला होता. त्यामुळे त्यांची काही आपल्याला समृद्ध आणि सुंदर कलात्मक पार्श्वनाथांच्या सप्तसर्पफणानीयुक्त काळ्या मंदिरे अत्यंत सुस्थितीत राहिली आणि बहुतेक जिनमंदिरे पहावयास मिळतात. पाषाणातील मूर्तीची पूजा केली जाते. (काही सर्व मोगल सम्राटाकडून त्यातील काहींना इतिहासकाळात अनेक राजा-महाराजांनी या ठिकाणी सर्पफणांची संख्या एक हजारपर्यंत फर्मान प्राप्त झाले. राजपूत राज्यात जैन मंदिरांना जमिनी व गावे इनाम दिली आहेत पोहोचते.) मूर्तीभंजकांनी धर्मद्वेषापोटी अनेक लोकांनी अत्यंत महत्त्वाची सेनापति व मंत्रीपदे आणि या मौल्यवान मालमत्तेची देखभाल मूर्त्या फोडून टाकल्या आहेत. पण त्यातूनही भूषविली. राणा प्रतापसिंह यांच्या काळात करण्यासाठी व या समाजाची धार्मिक- वाचलेल्या मूर्त्या उच्चप्रतीच्या मोगलसैन्याशी जबरदस्त टक्कर देणाऱ्या सामाजिक सुस्थिती राखण्यासाठी मठ- कलाकौशल्याचे निदर्शक आहेत. होते. भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९। ६१ Page #64 -------------------------------------------------------------------------- ________________ जैन मूर्त्या बालसदृश साधेपणा व निरागस शकत नाही. या प्रतीकात्मक आणि कार्कळसारख्या ठिकाणी आढळतात. भाव यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. भ. आदर्शवादी मूर्तीसमोर मानवी आणि वास्तव जैन आचाराचे अंतिम ध्येय निर्वाण व बाहुबलींच्या भव्योदात्त विशालकाय नग्न रूपातील ग्रीक मूर्ती संकुचित - खुज्या मोक्ष प्राप्ती होय. वर पाहिल्याप्रमाणे यात मूर्तीतील शिल्पकला उच्च पातळीवर वाटतात. ११व्या व १२व्या शतकातील कर्मापासून आत्ममुक्तीचा अंतर्भाव होतो. पोहोचली आहे. बाहुबलीच्या या मूर्तीची विध्वंसामुळे, आता क्षतिग्रस्त असले तरी सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान आणि सम्यक् आचार जगभरातील आश्चर्यात गणना होते. म्हैसूर बुंदेलखंडही जैन मूर्तीच्या संदर्भात समृद्ध या तिन्हींच्या एकात्मतेद्वारा मोक्षमार्ग बनतो. राज्यात श्रवणबेळगोळ येथील डोंगराच्या आहे. ग्वाल्हेर येथील विशाल खोदीव तत्त्वावरील अढळ श्रद्धा म्हणजे सम्यक्त्व - शिखरावर एकाच अखंड शिलेतून कोरलेली उठावाच्या जैन मूर्ती १२व्या शतकातील सम्यग्दर्शन होय; आणि ते सत्य अशी ही ५७ फूट उंच मूर्ती, इसवी सन १०व्या आहेत. आपले साधेपणा आणि नग्नता स्वीकारण्याची समीचीन वृत्ती दर्शविते. शतकाच्या अंतिम चरणातील आहे. नंतरच्या बाजूला ठेवूनही या सर्वापेक्षा चेहऱ्यावरील सम्यग्ज्ञान म्हणजे धार्मिक तत्त्वासंबंधीचा शतकात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कार्कळ शांतभाव व प्रसन्नता यामुळे जैनमूर्तीची अन्य निर्दोष आकलन - जाणीव - ज्ञान होय. आणि वेणूर येथे त्यांचे अनुकरण करण्यात धर्मीय-पंथीय मूर्तीपेक्षा वेगळेपण सहज सम्यक् आचार म्हणजे सर्वसामान्यपणे आले. मध्यप्रदेशाच्या ग्वाल्हेर विभागातील ओळखता येते. जैन धर्मियांनी लोकप्रिय (आत्म्याला) नुकसानकारक गोष्टीपासून बडवान क्षेत्रात, ऋषभनाथांची यापेक्षा उंच केलेली आणखी एक शिल्पकृति म्हणजे अलिप्त राहणे आणि आत्महितकारक गोष्टीत मूर्ती आहे. पण ती डोंगरांच्या उभ्या कड्यावर 'मानस्तंभ' होय. मानस्तंभ म्हणजे एक उंच रममाण होणे होय! कोरलेली आहे. तथापि धाडसी योजना आणि उभा शिलास्तंभ असून त्यावर चतुर्मुख मूर्ती नितांत सुंदर कामगिरी यांच्याबाबतीत असते. याचे सर्वोत्तम नमूने आपल्याला बेळगोळ येथील मूर्तीची बरोबरी कोणी करू दक्षिणेत, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील With Best Compliments From M/s. POONA WEIGHT MASTER & SUYSAN INTELLEGENT SYSTEM (MENUFACTURING OF ELECTRONICS WEIGHING SCALE) 1) ALL TYPES OF SERVICES 2) MANUAL CONTRACTORS 3) GOVERNMENT STAMPING ETC. MARGAO 20/0/8/019 ____15 YEARS CREDIBLE WORK OF SALES 13/2 A, Satav Plot, Behind Sadhana Bank, Hadapasar Pune - 28 Mobile:9823184770 ६२ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #65 -------------------------------------------------------------------------- ________________ महाराष्ट्रातील जैन संस्कृती एक संपन्न वारसा महाराष्ट्रातील जैन संस्कृतीचे जागते व गाजते अभिलेख : प्राचीन व मध्ययुगीन काळात आचार्य समंतभद्र (इ. सनाच्या दुसऱ्या शतकात ) कराड (करहाटक ) येथे वादसभेसाठी आल्याचा उल्लेख येतो. मौर्य काळातील एक शिलालेख पाले (जि. पुणे) येथे असून त्यात 'नमो अरिहंतान' अशी पंक्ती आहे. सातवाहन राजा हाल याने संकलित केलेल्या 'गाथा सप्तशतीत' जैन सूरींच्या अनेक गाथा आढळतात. इसवी सनाच्या ६व्या शतकात तेर उस्मानाबाद येथे करकंडू राजाने सुंदर गुहा मंदिरे खोदविली. आठव्या शतकातील राष्ट्रकूटवंशीय राजा दंतीदुर्ग याच्या दरबारात आचार्य अकलंकाचा सन्मान झाला होता. राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याने जैन धर्म स्वीकारून नाशिकजवळ चंदनपूर येथे अमोघबस्ती नावाचे जिनमंदिर बांधविले. एलोरा येथील लेण्यात इंद्रसभा लेणी खोदविणारा एक सामंत हा राष्ट्रकूट राजा इंद्र याचा मांडलिक होता. यादवांची राजधानी असलेल्या देवगिरीच्या अंबरकोटीतील जैन मंदिरे आजही आपण पाहू शकतो. कुंडल क्षेत्राला इ.स. ३९४ मध्ये चालुक्य व राष्ट्रकुट राजांनी दान दिल्याचे शिलालेख आहेत. कोल्हापूरच्या शिलाहार वंशातील राजा गंडरादित्य रूपनारायण यांच्या नावाने बांधविलेले रूपनारायण मंदिर व त्या मंदिराचे आचार्य माघनंदी यांचा इतिहास सर्व-ज्ञात आहे. डिचोला पेडणे येथील उत्खननात मिळालेल्या मूर्ती शिलालेखावरून गोवाकोकण विभागातही जैन धर्माचा प्रभाव होता असे दिसून येते. हा प्रभाव महाराष्ट्रात मुसलमानी अमल येईपर्यंत थोड्याफार भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ | ६३ महाराष्ट्रात जैन धर्माचे अस्तित्व फार पुरातन काळापासूनचे आहे. महाराष्ट्रीयन जैन समाजाच्या संस्कृतीसही मोठी परंपरा आहे. या प्रदेशात जैन समाजाला इतिहास व भूगोल दोन्हीही आहेत. जैन धर्मामध्ये ज्या स्थानावर तपश्चर्या करून संतमहात्म्ये सिद्धपणास किंवा मोक्षास गेले त्या स्थानाला सिद्धक्षेत्रे म्हणतात आणि अशा सिद्धक्षेत्रांना जैन समाजात अतिशय महत्त्व असून ते अतिशय प्राचीन मानले जातात. अशा तऱ्हेची प्राचीन सिद्धक्षेत्रे नाशिक जिल्ह्यातील गजपंथ, उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंथलगिरी, अमरावती जिल्ह्यातील मुक्तागिरी तथा नाशिकजवळील मांगीतुंगी येथे आहेत. अशा प्रकारची सिद्धक्षेत्रे दक्षिण भारतात कोठेही आढळून येत नाहीत. जैनांचे चोवीसावे तीर्थंकर भ. महावीर यांचा विहार महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात तेर-नातेपुते येथे झाला होता असे प्राकृत भाषेतील प्राचीन साहित्यावरून दिसून येते. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील पैठण-जिंतूर, विदर्भातील शिरपूर ही जैनांची प्रमुख अतिशय क्षेत्रे आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर-नांदणी, लातूरकारंजा - नागपूर ही महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रमुख शहरेदेखील जैनांच्या मान्यवर भट्टारक पीठांची केंद्रस्थाने म्हणून प्राचीन कालापासून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर प्राचीन जिनमंदिराचे अवशेष, शिलालेख इ. पाहावयास मिळतात. - डॉ. रावसाहेब पाटील फरकाने कायम होता. या प्रदीर्घ काळत जैन धर्माला महाराष्ट्रात सर्वत्र मान्यता व प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. आजही महाराष्ट्राचे सौभाग्यलंकार स्वरूप वेरूळ, धाराशिव, अंकाई-टंकाई, पाटण, चांभार लेणी आदी जैन स्थापत्य वैशिष्ट्यांनी नटलेली जैन लेणी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मराठीचे मांगल्यमय मातृत्व : जैन संस्कृतीकडे महाराष्ट्रात प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या जैन धर्माविषयीचे साहित्यदेखील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या विविध कालखंडात प्रचलित असलेल्या भाषेमधून झाले आहे असे दिसून येते. विशेष म्हणजे अशा कालखंडानुसार लिहिले गेलेले जैन साहित्य उपलब्ध आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात प्राकृत भाषेचा एक प्रकार असलेली महाराष्ट्री प्राकृत ही जनभाषा व राजभाषा म्हणून मान्यता पावली होती आणि पुढे कालांतराने या भाषेचे अपभ्रंश या लोकभाषेत रूपांतर झाले. साहजिकच महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या दोन्ही भाषेतून जैन आचार्यांनी ग्रंथ रचना केली व त्याचे महत्त्व एवढे वाढवले की अपभ्रंश भाषेतील उपलब्ध साहित्यापैकी तीन चतुर्थांश साहित्य ही फक्त जैन आचार्यांची निर्मिती आहे. या प्रतिष्ठित अपभ्रंश भाषेला राष्ट्रकुटकालीन मराठी असे नावही दिले जाते. जैनांचा महाराष्ट्रांशी व महाराष्ट्रीशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. महाराष्ट्रापासून सुदूर असलेल्या श्रवणबेळगोळ येथील गगनस्पर्शी गोमटेश्वराच्या चरणाशी Page #66 -------------------------------------------------------------------------- ________________ मराठीच्या जयंतीचे अभिलेख जैनांनीच उपदेशपर ग्रंथ आणि कविंद्रसेवक व महाराष्ट्राला मिळालेले योगदान बहुविध व कोरले. 'श्री चांमुडराये करवियले' असे ते महतीसागर यांचे अभंगग्रंथ विशेष उल्लेखनीय बहुआयामी आहे. महाराष्ट्रीय वैशिष्ट्याने भव्योत्तुंग शिल्प म्हणजे एक प्रकारे शिल्पात आहेत. भट्टारक व त्यांच्या शिष्यवर्गाकडून नटलेल्या विद्या, कला, उद्योग यात जैन गायलेली महामाहिम मराठीचे स्तोत्रच आहे. लिहिल्या गेलेल्या या सर्व मराठी जैन मंडळींची प्रगती लक्षणीय आहे. आगबोटी मराठीच्या माऊलीचे म्हणजे महाराष्ट्री अपभ्रंश ग्रंथावरून प्राचीन काळातील महाराष्ट्राचा बांधण्यापासून ते साखर कारखान्यापर्यंत, भाषेचे संगोपन जैनांनी अंतरीच्या जिव्हाळ्याने धार्मिक इतिहास समजण्यास अत्यंत मोलाची चित्रपट आणि अर्थशास्त्रापासून ते कृषी व केले. महाराष्ट्री अपभ्रंश भाषा ही जैन अपभ्रंश मदत होते. पत्रकारितेपर्यंत जैन प्रतिभेचा विस्तार पाहिला भाषा म्हणून ओळखली जाते. इतका जैनांचा भारतातील जैनांच्या २६,०६,६४६ या की मन थक्क होऊन जाते. महाराष्ट्रीशी संबंध आहे. एकूण लोकसंख्येपैकी (जुन्या जनगणनेनुसार) मराठी भाषिक जैन: तत्त्वज्ञानाचा ___कानडी भाषेचे आद्य जैन महाकवी पंप सर्वांत जास्त म्हणजे ७,०३,६६४ जागता पुरस्कर्ता यांनी इ.स. ९३२ साली लिहिलेल्या लोकसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. त्या मानवी स्वातंत्र्य: माणूस हा आपल्या 'विक्रमार्जुन विजय' या महाकाव्यात काही खालोखाल राजस्थान (५,१३,५४८) व अगंभूत गुणावर स्वत:चा विकास करून घेऊ मराठी वाक्यांचा उपयोग केल्याचे दिसून येते. मध्यप्रदेश (३४,२११) या राज्यात जैनांची शकतो यावर जैन धर्माने भर दिला आहे. शिवाय कानडी भाषेचे प्रथितयश जैन संख्या एकवटलेली आढळून येते. भारतातील माणूस हाच आपल्या भवितव्याचा शिल्पकार महाकवी रन्न यांनी इ.स. १२१० साली जैनांपैकी ७ लाख जैनांची संख्या किंवा आहे. प्रत्येक व्यक्तीचा आपला उत्कर्ष व्हावा रचलेल्या अनंतनाथ पुराण या अप्रतिम २७% जैनांची भाषा मराठी असून त्यापैकी असा अभंग विश्वास असणे हाच महाकाव्यात मधूनमधून मराठीचा उपयोग बहुतांश लोकांची मातृभाषीही मराठीच आहे. लोकशाहीचा किंवा मानवतावादाचा कणा केला आहे. त्याचप्रमाणे गुजराती भाषेतील या सात लाख जैनांपैकी सुमारे ४ लाख जैन हे आहे.या विचारामुळे जैन तत्त्वज्ञानाने महाकवी यशचंद्रा यांनी इ.स. ११२८ साली बृहनमुंबई (अडीच लाख), कोल्हापूर जिल्हा मानवतावादी विचाराला एक चांगला वारसा रचलेल्या “राजमती प्रबोध' या प्रसिद्ध ग्रंथात (एक लाख) व सांगली जिल्हा (८० हजार) दिला आहे. काही मराठी काव्यपंक्ती आढळून येतात. या नगर व ग्रामीण भागात केंद्रित झाला असून निरिश्वरवाद व पुरुषार्थ प्रधानतेचा याचा अर्थ मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज अशा मोठ्या प्रमाणामध्ये जैनांचे केंद्रिकरण पुरस्कार : जैन धर्म हा निरिश्वरवादी आहे. यांनी १२ व्या शतकात, संत ज्ञानेश्वर यांनी व भारताच्या इतर नगर व ग्रामीण भागात ईश्वराने हे जग निर्माण केले आहे हा विचार स्वामी चक्रधर यांनी १३ व्या शतकात श्रेष्ठ आढळून येत नाही तेव्हा भारतातील सात जैन धर्माला मान्य नाही. ईश्वरच नसल्यामुळे ग्रंथ रचना करण्याच्या आधीच्या काळापासून लाख जैनांचा आणि तोही नगर व ग्रामीण ईश्वराला शरण जाण्याचा प्रश्न निर्माण होत मराठी जैन साहित्य लिहिले जात होते. अशा दोन्ही भागातील जैनांचा सध्या मराठी नाही. यादृष्टीने जैन धर्माने आपल्या जैनांचा मराठीशी असणारा अत्यंत भाषेशी व साहित्याशी नित्याचा संबंध आहे. विकासासाठी कोणालाही शरण जाण्याचे जवळचा संबंध लक्षात घेण्यासाठी एक पुरातन काळापासून महाराष्ट्रातील जैन किंवा कोणाचीही प्रार्थना करण्याची गरज महत्त्वाचे प्रमाण महाराष्ट्रातल्या शिक्षणा- समाज येथील जनसामान्यांशी अगदी मिळून नसल्याचे प्रतिपादिले. विषयीचे आहे. महाराष्ट्रात देशी शिक्षणाला मिसळून गेला आणि त्यामुळे महाराष्ट्रात जैन अनेकांत व लोकशाही : भारतीय प्रारंभ मुळापासून होत असे. त्या पूर्वीही 'ओ धर्म कायमचा स्थिरावला व वाढला. त्या राज्यघटनेने लोकशाहीचे तत्त्वज्ञान ना मा सि धं' शिकावे लागे. या अपभ्रंश समाजात जैन साहित्याने मानवाला दिलेली स्वीकारलेले आहे. जैन धर्मातील अनेकांत शब्दाचे मूळरूप 'ओम नमः सिद्धम्' असे विशिष्ट जीवनदृष्टी, जीवनमूल्ये व जीवनपद्धती वादाचे तत्त्व हे लोकशाहीस सर्वात जवळचे आहे. सिद्ध हा जैनांचा पारिभाषिक शब्द आणि खास पुरस्कृत केलेली समतेची, आहे. अनेकांत वादामुळे सत्य हे सर्व बाजूने आहे. त्याला नमस्कार केल्याविना मुळाक्षरे एकात्मतेची व लोककल्याणाची भावना तपासण्याची भूमिका तयार होते. दुसऱ्याच्या शिकणेच सुरू होत नाही. स्पष्टपणे दिसून येते. जैन लोक भोवतालच्या म्हणण्यातही सत्य असू शकते अशी निष्ठा या उपलब्ध मराठी जैन साहित्याची निर्मिती हिंदू वा अन्य समाजापासून कधीही फटकून तत्त्वज्ञानापासून तयार होते. लोकशाही पाहता मध्ययुगीन काळातील ४०० वर्षांमध्ये राहिलेले नाहीत. उलट सामाजिक जीवनांच्या पद्धतीस हे तत्त्वज्ञान पोषक आहे. ६२ लेखकांनी रचलेले २०० मराठी जैन ग्रंथ वेगवेगळ्या क्षेत्रात इतरांच्या बरोबरीने याच तत्त्वज्ञानामुळे सर्वधर्म समभावाची उपलब्ध आहेत. त्यामध्ये ३ पुराणग्रंथ, २० नि:संकोचपणे त्यांनी भाग घेतलेला आहे. भावनाही निर्माण होते. सत्य ही फक्त माझ्याच काव्यग्रंथ,७ कथाग्रंथ, २६ व्रतकथाग्रंथ, ३० जैनधर्मीय अल्पसंख्य जरी असले तरी त्यांचे धर्माची मक्तेदारी आहे अशी भूमिका कोणीही ६४ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #67 -------------------------------------------------------------------------- ________________ घेऊ शकत नाही. जगातल्या सर्व धर्मामध्ये पुरस्कार करणारा जैन धर्म हा जगातला पहिला जैनांचे १६ संस्कार, वैदिक धर्म एक मूलभूत ऐक्य आहे. हे ऐक्य अनेकांत धर्म आहे. जैन धर्माच्या या प्रभावामुळे बौद्ध संस्काराहून भिन्नः गर्भ जन्म-मुंज, विद्या वाद्यालाच दिसू शकते. व वैदिक धर्मातही या शाकाहाराचा हळूहळू प्रारंभ, वाग्दिक्षा, विवाह, दीक्षा, मृत्यू आदि अहिंसादी व्रते : सूक्ष्मजीव विचाराची अंतर्भाव करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रसंगीचे जैन धर्मियांचे संस्कार व विधी स्वतंत्र दृश्य व ढोबळ परिणती. वारकरी संप्रदायामध्ये लाखो लोक व असून वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते सर्व विधी पाणी गाळून पिणे: जैन धर्मामध्ये माळकरी हे पूर्ण शाकाहारी असतात. हा आजही यथायोग्यपणे जैन धर्मीय पंडित वर्ग सूक्ष्मी जीवाचा विचार केला आहे. जैन धर्माने आहार संस्कार जैनांचाच प्रभाव असावा. पार पाडीत असतो. या सर्व विधींची रचना पाणी पिताना ते गाळून प्यावे असा दंडक जैनांनी २५०० शे वर्षांपूर्वी केलेला जैनांच्या मूल तत्त्वज्ञानास बाधा न येऊ देता घातला आहे. यामध्ये मुख्यतः पाण्यातील शाकाहाराचा पुरस्कार किती योग्य होता हे जैनाचार्यांनी केली असून विविध सूक्ष्म जंतू मरू नयेत व आपल्या पोटात जाऊ आधुनिक आहार व वैद्यक शास्त्राच्या काव्यालंकारांनी सजवून ती श्रावकवर्गात नयेत अशीच मुख्य भूमिका आहे. अभ्यासातून दिसून येतो. प्रस्थापित केली आहे. हे त्यांचे कौशल्य रात्री भोजन त्याग : जैन धर्माने पदयात्रा व प्रभावना: जैनांच्या साधूंना असाधारण व वाखाणण्यासारखे आहे. सूर्यास्तानंतर जेवण करू नये असे बंधन जैन विहारासाठी कोणत्याही यांत्रिक गोष्टींचा वापर महाराष्ट्राच्या जडणघडणीत जैनांचे धर्मियांवर घातलेले आहे. रात्री नकळत न करता पद विहाराच करावयाचा अशी सक्त योगदान: आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक, आपल्या जेवणातून हे सूक्ष्मजंतू पोटात जाऊन आज्ञा आहे. हजारो वर्षे जैन साधू संत सामाजिक, सांस्कृतिक जडणघहणीत त्यांची हिंसा होण्याचा धोका असतो. शरीर भारतभर विहार करत धर्म प्रचाराचे व प्रसाराचे कर्मवीर भाऊराव पाटील, दिवाण बहादूर स्वास्थ्य शास्त्राचा विचारही यात अंतर्भूत कार्य करत आहेत. गांधीजींच्या पदयात्रेवर आण्णासाहेब लठ्ठ, चित्रमहर्षी व्ही. शांताराम आहे. झोपण्यापूर्वी ३-४ तास अगोदर जेवावे तथा वारकरी संप्रदायाच्या दिंडी प्रक्रियेवर तथा उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद, असा स्वास्थ्य शास्त्राचाही दंडक आहे. जैनांच्या या पदविहाराचा निश्चितच प्रभाव नवलमल फिरोदिया या जैन सुपुत्रांनी मयूर पिंछी अहिंसेच्या साधकाचे असावयास हवा. धर्म वा नितीशास्त्राकडे निश्चितच महाराष्ट्राच्या जडणघडणीत एकमेव प्रतीक: जैन साधू नेहमी स्वत:जवळ लोक आकर्षित झाले नाहीत तर मोलाचा वाटा उचलला आहे. मोरपिसाची पिंछी वापरतात. कोणत्याही धर्मप्रचारकाने व नितीशास्त्राकाराने लोकांच्या ठिकाणी बसण्यापूर्वी बसण्याची जागा या घराघरात गेले पाहिजे व प्रभावनेचा मूळ गाभा पिंछीने साफ करतात. बसताना त्या जागेतील पदयात्रेत आहे. भगवान महावीर जयंती सूक्ष्म जंतूची नकळत हिंसा होऊ नये अशी जैनांचे सल्लेखना व्रत: जैन धर्माने स्मरणिका २००९ साठी प्रामाणिक भावना त्यामागे आहे. मोराची पिसे जगावे कसे हे सांगत असताना मरावे कसे आमच्या हार्दिक शुभेच्छा! अतिशय माजूक व मुलायम असून या याचेही मार्गदर्शन केले आहे. मृत्यू अटळ आहे मोरपिसाने हळूवारपणे जागा साफ करतात. तर त्याचा स्वीकार केला पाहिजे. निराकुल त्यामध्ये जंतू मरण्याचा संभव कमी असतो. व निर्मल होऊन शरीराचा त्याग करून नव्या विज्ञान व पर्यावरणाच्या संदर्भातही हा संसाराचा निरोप कसा घ्यावा याचा अतिसूक्ष्म सूक्ष्मजीव विचार महत्त्वाचा आहे. विधी व विवेचन जैन धर्माने सांगितले आहे. वनस्पती विचारः सूक्ष्म जंतूप्रमाणेच जैनांचे अनेक साधू संत श्रावक व श्राविका जैन धर्माने वनस्पतीचाही विचार केला आहे. या विधीनुसारच आपल्या जीवनाचा शेवट वनस्पतीलादेखील जीव असतो. म्हणून मृत्यूमहोत्सवाने करतात. वनस्पती, झाडे, मोडणे तोडणे -कापणे जैनांचे सण: महाराष्ट्रातील मराठी म्हणजे अप्रत्यक्षरित्या काही अंशी हिंसाच भाषिक जैन समाज महाराष्ट्राचे सर्व सण आहे असे जैन धर्माने सूचित केले आहे व एकरूपतेने साजरा करत असतो. स्वत:चे वनस्पतीही कापली वा तोडली जाऊ नये धार्मिक, आचरणात्मक व स्वभावात्मक यासाठी काही नियम साधूंनी श्रावकांसाठी वैशिष्ट्य जपत तो महाराष्ट्राची वेशभूषा, बनविले आहेत. भाषा, रितीरिवाज, सण तथा समाज व शाकाहाराचा पुरस्कारः शाकाहाराचा राजकारणाशी एकरूप झाला आहे. विशाल परमार ९९२१२२२१११ पुणे. भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ६५ Page #68 -------------------------------------------------------------------------- ________________ With Best Compliments From SNEH CONSTRUCTION GROUP Akshay Developers Akshay Park Dange Chowk Thergaon Akshay Chandan Thergaon Akshay Centers, S. No. 15/2, Aundh-Chinchwad Road, Near Santosh Mangal Karyalay, Thergaon, Pune - 411033 Tel.: 020-27272725 / 020-27272729 Mobile: 9922962170 Email: info@akshaydevelopers.com Website: www.akshaydevelopers.com ६६ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #69 -------------------------------------------------------------------------- ________________ महाराष्ट्रातील जैन लेणी - डॉ. म. के. ढवळीकर महाराष्ट्रात जैन धर्माचा प्रादुर्भाव भव्य आहे. त्याचा सभामंडप ६०' x ८०' यांच्या अभ्यासावरून त्याचे अजंठ्यातील इ.स.पू.१ ल्या शतकात झाला होता. असे असून त्यात ३२ स्तंभ आहेत. त्यात वाकाटककालीन बौद्ध लेण्याशी असलेले पाले (जि.पुणे) येथील कोरीव लेखावरून मध्यभागी बाग आणि अजंठा (क्र.६) साम्य विशेष नजरेत ठसते. फक्त त्याचे प्रकार वाटते. हे लेणे ओबडधोबड असून त्यात याप्रमाणे रंगमंडप आहे. बाजूच्या भिंतीत व नंतरच्या जैनमूर्ती या मूळ रचनेला धरू भिंतीवर 'ॐ नमो अरहंतनाम्' असा लेख भिक्षूसाठी ८ निवासस्थाने खोदलेली आहेत. ननसल्यामुळे विसंगत वाटतात. कोरलेला आहे. परंतु बौद्ध धर्मापुढे त्याचा मागील भिंतीत तशीच ६ निवासस्थाने यापुढील लेणे (क्र.३) आकाराने लहान फारसा निभाव लागला नाही. पुढे ५, ६ व्या आहेत. गर्भगृहात (१९ग १५) सिंहासनावर आहे. त्याच्या ओवरीच्या स्तंभांना शतकात लेणी कोरण्यास सुरुवात झाली. या विराजमान झालेल्या पद्मासन मुद्रेतील जोडणाऱ्या पट्टीत उत्कृष्ट कोरीव शिल्प होते. काळातील उत्कृष्ट जैन लेणी धाराशिव, जि. पार्श्वनाथांची भव्य मूर्ती आहे. त्याच्यामागे ते आता संपूर्ण नाश पावले आहे. त्याच्या (उस्मानाबाद) येथे आहेत. ही लेणी त्यांच्या दोन चामरधारी सेवक असून त्यांच्या वरच्या सभामंडपाची (५९' x ५९') रचनाही ५स्थापत्य वैशिष्ट्यांवरून अजंठ्याच्या बाजूस हातात माळा घातलेले गंधर्व आहेत. ६ व्या शतकातील बौद्ध लेण्यासारखीच वाकाटककालीन लेण्याच्या समकालीन पार्श्वनाथच्या मस्तकावर सप्त फण्यांचा नाग आहे. गर्भगृहाची रचना, त्यातील मूर्तीची आहेत एवढे सांगितले म्हणजे महत्त्व ध्यान्यात आहे. या सर्व मूर्तीवर चुन्याचा थर देऊन त्या मांडणी ही क्र.२ प्रमाणेच आहेत. महत्त्वाची यावे. रंगाने बरबटून टाकल्या आहेत. गोष्ट अशी की, मूर्तीच्या आसनावरील धाराशिव : धाराशिव लेण्यांचा लेण्यातील स्तंभाचा आकार, त्यांची धर्मचक्र येथे स्पष्ट दिसते. अभ्यास प्रथम जेम्स बर्जेस याने १८७५-७६ धाटणी व कोरीव काम अजंठा शैलीचे आहे. क्र.४ चे लेणे लहान असून त्याची बरीच मध्ये केला. त्यानंतर आजपर्यंत त्याकडे पार्श्वनाथांच्या सिंहासनावर समोरासमोर पडझड झाली आहे. परंतु तेही क्र.२ आणि कोणाचेही लक्ष गेले नाही. काही दिवसांपूर्वी बसलेली दोन हरणे आहेत. त्यांच्यामध्ये ३या लेण्यांबरोबरच खोदले गेले असावे असे तेर येथे पुरातत्त्व संशोधनाच्या निमित्ताने मी असलेली वस्तू नीटशी दिसत नाही. परंतु ते त्याच्या वास्तुशैलीवरून वाटते. गेलो असता ही लेणी पाहिली. त्यांच्या धर्मचक्र असावे असे वाटते. लेण्यांच्या वरील वर्णनावरून त्यांचे वास्तूशिल्पाच्या अभ्यासावरून एक गोष्ट या लेण्यांची ओवरी (Verandan) अजंठ्याच्या महान लेण्यांशी असलेले साम्य प्रामुख्याने माझ्या नजरेस आली ती ही की, सपूर्णपणे पडून गेली आहे. त्याच्या समोरील लक्षात येते. याउलट वेरूळच्या जैन लेण्यात प्राचीन लेण्यांच्या वास्तुशिल्पाच्या इतिहासात भागात खडक खोदून प्राकार (Count) आणि या लेण्याच बराच फरक आहे हेही या लेण्याचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. कोरण्यात आलेले आहे. त्यांच्या दर्शनी दिसून येते. वास्तुशिल्प शैलीवरून ही लेणी इतकेच नव्हे तर त्यासंबंधी जे प्रचलित ज्ञान भागावर एक जिनाची मूर्ती कोरलेली आहे. इ.स.७ व्या शतकाच्या मध्यातील असावीत आहे ते सर्वस्वी चुकीच्या माहितीवर, तिच्या दोन्ही बाजूस नाग आहेत. असे बर्जेसचे मत आहे. यावरून इ.स.च्या लेण्यांचा प्रत्यक्ष अभ्यास न करता ओवरीच्या पश्चिमेकडील टोकास एक ६-७ व्या शतकात उत्तर महाराष्ट्रात जैन आधारलेला आहे. पाण्याचे टाके आहे. त्याच्याजवळ काही धर्माचा बराच प्रभाव होता असे म्हणावे येथे एकूण ६ जैन लेणी आहेत, त्यातील सुट्या जैनमूर्ती पडलेल्या आहेत. त्यांच्या लागेल. चार डोंगरातील घळईच्या उत्तरेस आहेत शिल्प शैलीवरून ९-१० व्या शतकातल्या या लेण्यांचा उल्लेख प्राचीन जैन आणि दोन विरुद्ध दिशेने आहेत. त्यातील क्र. असाव्यात असे वाटते. लेण्यांचा एकंदर साहित्यात येतो. जैन मुनी कनकामर याच्या १चे लेणे अपूर्ण आहे. क्र. २ चे लेणे अत्यंत आकार, त्यांची मांडणी व वास्तूशिल्पशैली 'करकण्डचरिउ' या प्राकृत ग्रंथाच्या ४ थ्या भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ६७ Page #70 -------------------------------------------------------------------------- ________________ आणि पाचव्या भागात, तगर या गावाजवळ हे गाव आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. बाजूला एक अर्धवट कोरलेली ओवरी आहे. असलेल्या लेण्यासंबंधी उल्लेख आहेत. तेरजवळच्या उस्मानाबाद शहराच्या वायव्येत त्यात पार्श्वनाथ, गोम्मट, कुबेर, अंबिका, सुमारे इ.स. ११ व्या शतकातील या ग्रंथात ८ मैलांवर असलेल्या डोंगरात, धाराशिवची सुमतिनाथ आणि इतर तीर्थंकराच्या आणि करकण्ड नावाच्या एका राजासंबंधी माहिती लेणी आहेत. कनकामराने वर्णन केलेली यक्षमूर्ती आहेत. मुख्य लेण्याचा तळमजला दिलेली आहे. या राजाचा एकदा तेरापूरच्या लेणी हीच असावीत हे त्यांच्या तंतोतंत पूर्ण खोदलेला नाही. त्याच्या दर्शनी भागी दक्षिणेस असलेल्या अरण्यात मुक्काम पडला जुळणाऱ्या वर्णनावरून पटते. सध्या या स्तंभयुक्त ओवरी असून त्यातील एका होता आणि तेरापूरच्या शिवनामक राजाने लेण्यांची स्थिती अत्यंत शोचनीय आहे. अर्धस्तंभावर, एका नग्न तीर्थंकराची मूर्ती त्याची भेट घेऊन तेथे जवळच असलेल्या मानवी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांची कोरलेली आहे. तेथे आणखी दोन तीर्थंकर लेण्यासंबंधीची। हकीकत त्याला सादर केली. भयंकर नासधूस झालेली आहे. परंतु आजही आहेत. त्यापैकी एक शांतिनाथ आहेत. अत्यंत प्रेक्षणीय अशा या लेण्यात जे काही अवशेष तग धरून आहेत त्यावरून त्यांच्या बैठकीवरील लेखात तो सोहिल आश्चर्यचकित करून सोडणारे, हजारो स्तंभ या लेण्यांच प्राचीन वैभवाची साक्ष पटते. नावाच्या दिगंबर जैनाने दान दिली असा असून त्यात तेवीसाव्या तीर्थंकराची म्हणजेच वेरूळ : महाराष्ट्रात जैनधर्माला उल्लेख आहे. पार्श्वनाथांच्या मूर्तीची त्याने पूजा केली. राष्ट्र कुटांच्या कारकीर्दित ९-१० व्या या लेण्याचा वरचा मजला पूर्ण शिवाय त्या लेण्याचा त्याने जीर्णोद्धारही शतकात, राजाश्रय मिळाल्यामुळे त्याची कोरलेला आहे. वर जाण्यासाठी ओवरीच्या केला. येथील डोंगरमाथ्यावर त्याला भरभराट झाली. या काळात त्यांची सर्वोत्कृष्ट उजवीकडे जिना आहे. त्याचा आलेख वारुळात असलेली, आणखी एक लेणी वेरूळ (जि. औरंगाबाद) येथे कोरली वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे एक भव्य स्तंभयुक्त पार्श्वनाथांची मूर्ती सापडली. ती आणून त्याने गेली. याचे मुख्य कारण असे की काही दालन असून गर्भगृहात महावीराची मूर्ती आहे. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. इतकेच नव्हे राष्ट्रकुट राजांचा जैन धर्माकडे ओढा होता. त्याचे प्रवेशद्वार अत्यंत मनोहारी आहे. तर राजाने तेथे या लेण्याच्या वरील बाजूस अमोघवर्ष (इ.स. ८१४-८७८), कृष्ण दुसरा द्वारशंखावर मिथुने, कल्पलता, तीर्थंकर आणखी दोन लेणीही खोदली. (इ.स.८७८-९१४), इंद्र तिसरा इत्यादि उठावात कोरलेले आहेत. पूर्वेकडील तगरपुराजवळच्या या लेण्यांची मुनी (इ.स.९१४-२२) आणि इंद्र चवथा भागात जिन, कुबेर अंबिका दिसतात. कनकामराने दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची (९७३-८२) यांनी जैन धर्माला राजाश्रय ओवरीच्या कडेला दोन्ही बाजूस कुबेर आणि आहे. प्रा. हिरालाल जैन यांनी हा ग्रंथ दिला; आणि जैन मंदिराना दाने दिली. अंबिका यांच्या खूप मोठ्या मूर्ती आहेत. संपादित करून, ज्या लेण्यासंबंधीचे उल्लेख राष्ट्रकुटांच्या काही मांडलिकांनीही तोच तसेच या लेण्यात पार्श्वनाथ, सुमतिनाथ त्यात आलले आहेत ती लेणी तेर (प्राचीन कित्ता गिरवला. यामुळे वेरूळ येथे ९-१० इत्यादींच्याही मूर्ती आहेत. तगरपूर) जवळच असलेल्या धाराशिव व्या शतकात उत्कृष्ट वास्तुशिल्पाची निर्मिती प्रांगणाच्या वरच्या दोन्ही बाजूस छोटी येथील लेण्यासंबंधीचे असावेत असे अनुमान झाली. हा राजाश्रय पुढे यादवांच्या (इ.स. दालने आहेत. ती वरच्या मजल्याच्या केले आहे. ते बरोबर आहे यात शंका नाही. ११८७-१३१८) आणि शिलाहारांच्या पातळीवरच आहेत. तेथे जाण्यासाठी वरच्या कनकामराने नमून केल्याप्रमाणे ही लेणी फार (इ.स. ८१०-१२६०) कारकिर्दीतही चालू मुख्य लेण्यांतून रस्ता आहे. ही दोन्ही छोटी प्राचीन काळी नील आणि महानील या दोन राहिला. मंदिरे असून त्यात सुमतिनाथांच्या मूर्ती विद्याधर बंधूंनी खोदलेली होती. यावरून ती वेरूळ येथील एकूण ३४ लेण्यांपैकी आहेत. त्यांच्या भिंती आणि छतांवर पूर्वी प्राचीन काळी शिलाहार वंशाच्या कोणी क्र.१-१२ बौद्ध, १४-२९ हिंदू आणि ३०- सुंदर चित्रे रंगविलेली होती. त्यावर हजार अज्ञात राजाने कोरली असावीत असे प्रा.जैन ३४ जैन धर्मियांची आहेत. यातील इंद्रसभा वर्षांची काजळी आणि इतर घाण आहे. ती यांचे मत आहे. परंतु लेण्याचा आलेख, त्याची (क्र.२२) आणि जगन्नाथ सभा (क्र. ३३) स्वच्छ करण्याचे काम आता सुरु आहे. रचना आणि तेथील वास्तुशिल्प याचा ही अत्यंत मनोवेधक आहेत. इंद्रसभा हे जैनांचे अजंठ्याच्या चित्रकलेची परंपरा खंडित न साकल्याने आणि चिकित्सक दृष्टीने अभ्यास सुरुवातीचे लेणे, ते दुमजली आहे. याच्या होता कशी अबाधित राहिली हे त्यावरून केल्यास प्रा. जैन यांचे निष्कर्ष चुकीचे आहेत प्रांगणात एका खडकात कोरलेले छोटेसे समजते. या चित्रात प्रामुख्याने गंधर्व, हे पटण्यास वेळ लागणार नाही. बृहत्कथा मंदिर आहे. त्याच्या जवळच एक हत्ती आणि विद्याधर यांचे चित्रण आहे. परंतु छताच्या कोशातही अशा प्रकारची कथा आहे. कीर्तीस्तंभही कोरलेला आहे. या लेण्याचा मध्यभागी एक अष्टभुज देवाची मूर्ती । प्राचीन तगरपूर हे हल्लीचे प्रवेश एका गोपुरातून आहे. प्रांगणात एका रंगविलेली आहे. ती नृत्यमूर्ती आहे. मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर बाजूला एक स्तंभयुक्त मंडप व दुसऱ्या लेणे क्र. ३१ जगन्नाथ सभा या नावाने ६८ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #71 -------------------------------------------------------------------------- ________________ जी ओळखले जाते. त्याचा आलेक मूर्तीच्या बैठकीवर एक कोरीव लेख आहे. शतकातील असावीत. इंद्रसभेसारखाच आहे. परंतु इंद्रसभेइतके हे तो इ.स.सन १२३४-३५ मधील आहे. त्यात चांभार लेणी - नाशिकची प्रसिद्ध लेणे रेखीव नाही. तळमजल्यावर कुबेर आणि वर्धमानपुरवासी चक्रेश्वर नावाच्या एका पांडव लेणी बौद्ध धर्मियांची आहे. परंतु तेथील अंबिकेच्या मूर्ती आहेत. तसेच दालनाच्या गृहस्थाने या मूर्तीस दान दिल्याचा उल्लेख जैन लेणी लोकांना फारशी माहीत नाहीत. बाजूला भिंतीत देवकोष्ठात गोमटेश्वर, आहे. त्याने अनेक भव्य मूर्तीना दान दिल्याचे तेथील दोन लेण्यात ध्यानस्थ बसलेल्या पार्श्वनाथ आणि इतर तीर्थंकरांच्या मूर्ती म्हटले आहे. जीनांच्या मूर्ती असून त्यांच्यासमोर कुबेर आणि आहेत. गाभाऱ्यात सुमतिनाथाची मूर्ती आहे. पार्श्वनाथ लेण्यापासून पुढे उत्तरेस अंबिका आहेत. परंतु त्यांचे कोरीव काम या लेण्याच्या आग्नयेकडील कोपऱ्यात वर डोंगरात आणखी काही जैन लेणी आहेत. फारच कनिष्ठ प्रतीचे आहे. धुळ्यापासून ४५ जाण्यासाठी इंद्रसभेतून रस्ता आहे. वरच्या परंतु त्यात उल्लेखनीय असे काही नाही. कि.मी. अंतरावर असलेल्या भामेरच्या मजल्याचे कोरीव काम व बऱ्याच अंशी पूर्ण त्यांची पडझडही खूप झाली आहे. किल्ल्यात काही जैन लेणी आहेत. तेथे झालेले दिसते. मुख्य दालनातील १२ अंकाई-टंकाई - मनमाडपासून आठ पार्श्वनाथ आणि इतर जैनांच्या मूर्ती आहेत. स्तंभामुळे तो नवरंग मंडप झाला आहे. येथील किलोमीटर अंतरावर अंकाई येथे डोंगरात जैन परंतु त्या ओबडधोबड आहेत. स्तंभावरील कोरीव काम बहारीचे आहे. लेणी आहेत. ती अंकाई-टंकाईची लेणी महाराष्ट्रात जैन लेणी संख्येने थोडी येथेही जिन, कुबेर, अंबिका आणि इतर म्हणून ओळखली जातात. येथे एकूण सात असली तरी त्यातील काही कलापूर्ण आहेत. तीर्थंकराच्या मूर्ती आहेत. तसेच छतावर लेणी आहेत. त्यात शिल्पांची रेलचेल होती. वेरूळ येथील लेण्यात चित्रे आहेत. ती चित्रकलेचे अवशेष दिसतात. या लेण्यात परंतु ती आता खराब झाली आहेत. पहिले रासायनिक प्रक्रिया करून स्वच्छ केल्यास काही कानडी लेख आहेत. लेणे दुमजली असून त्याच्या तळमजल्यावर भारतीय चित्रकलेच्या इतिहासात मोलाची लेणे क्र.३० छोटा कैलास या नावाने दोन स्तंभ आहेत. मुख्य दालनात अनेक शिल्प भर पडेल. ओळखले जाते. कैलास (क्र.१६) आहेत. प्रवेशद्वारावर मिथुने, द्वारपाल, लेण्याप्रमाणेच हे स्थापत्य शिल्प आहे. परंतु तीर्थंकर इत्यादींचे कोरीव काम आहे. वरच्या ते अपूर्ण आहे आणि म्हणूनच ते कसे कोरले मजल्यावर असेच दालन आहे. परंतु त्यात (पान क्र. ७ वरून) गेले असावे याची कल्पना करता येते. फारसे शिल्प नाही. दुसरे लेणेही दोन मजली इस्लाम धर्म और जैन धर्म लेण्याचे खोदकाम वरून सुरू केल्यामुळे, आहे. येथेही कुबेर आणि अंबिकेच्या मूर्ती वरचा भाग पूर्ण झाला आहे आणि खालच्या आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या लेण्यात थोडे संलेखना आदि उपासना विधियों का प्रचलन भागाचे कोरीव काम अर्धवट स्थितीत आहे. कोरीव काम आहे. बाकीच्या लेण्यांची है। इसी प्रकार इस्लाम धर्म में पांच इबादतों जगन्नाथसभा आणि इंद्रसभा यांचेसुद्धा वरच्या नासधूस झाली आहे. को अनिवार्य माना गया है - नमाज, रोजा, मजल्याचे काम जवळजवळ पूर्ण असून पाटण - चाळीसगावापासून दहा जकात, हज और इस्लाम की सहायता। ब्याज खालचे मजले अपूर्ण आहेत. याचे कारण मैलांवर असलेल्या पाटण येथे दोन जैन लेणी नहीं लेना, यह भी एक इबादत है। संभव है नेमके हेच आहे. आहेत. त्यांची अनुक्रमे नागार्जुनाची कोठडी र पांचवी इबादत के स्थान पर इस गिना गया छोटा कैलासमध्ये गाभारा, मंडप आणि आणि सीतेची न्हानी अशी नावे आहेत. हा अंतराळ असून गाभाऱ्यात सुमतिनाथ आहे. नागार्जुनाच्या कोठडीमध्ये दिगंबर जैन मूर्ती इस्लाम धर्म में आस्था रखनेवाले लोग अंतराळ आणि मंडप यात अनेक शिल्प आहेत. ओवरीत (८४६) दोन स्तंभ आहेत. आहेत. ही सारी जैन लेणी ९ व्या १० व्या त्यांच्या शीर्षावर कोरीव काम दिसते. आतील भी धर्म में आस्था रखनेवाले लोग हों, उनमें शतकातील असून राष्ट्रकुटांच्या कारकिर्दीत बाजूस (२० x १६ फूट) मंडप आहे. त्यात यह विश्वास तो होना ही चाहिए कि वे जिस कोरली गेली यात शंका नाही. दोन स्तंभ आहेत. त्यावर स्त्री-पुरुषांच्या धर्म को स्वीकार कर चल रहे हैं, उसके वेरूळ येथे जैन लेण्यांपासून काही आकृती कोरलेल्या आहेत. त्या बहुतेक सिद्धान्तों को वे आदर्श मानें और अपनी अंतरावर, पार्श्वनाथ लेणे आहे. त्यावर आता कुबेरआणि अंबिके च्या असाव्यात. क्षमता को जगाकर उन सिद्धान्तों का पालन इमारत बांधली आहे. तेथे डोंगरात कोरलेली भागाऱ्यात रत्नजडित सिंहासनावर विराजमान करे। धर्म का उपयोग एक मार्ग के रूप में हो। पार्श्वनाथाची प्रचंड मूर्ती आहे. बसलेल्या या झालेली तीर्थंकराची मूर्ती आहे. बाजूच्या मार्ग तभी तक मार्ग रह सकता हैं, जब तक मूर्तीची उंची १६ फूट आणि रूंदी ९ फूट आहे. भिंतीवर जिनांच्या मूर्ती आहेत. दुसरे लेणे उस पर चला जाता है। त्यांच्या दोन्ही बाजूस भक्तगण उभे दिसतात. पडक्या स्थितीत आहे. ही लेणी दहाव्या भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ६९ Page #72 -------------------------------------------------------------------------- ________________ भगवान महावीर यांच्या . जयंती निमित्त कोटी कोटी वंदन जे युद्ध जिंकतात, त्यांना वीर म्हणतात जे युद्धापासून परावृत्त करतात त्यांना महावीर म्हणतात A) मानकः पथप्रदर्शक: शुध्दता जपणारी कलाकुसर ! चंदकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि. रविवार पेठ, फडके हौदाजवळ, पुणे १ २४४३१२४३, ४४ चापेकर चौक, चिंचवड १ २७३५१२४२, ४३ • महावीर पथ, बारामती : २२४८२०, २२५५२० __वसंत टॉकिज रोड, अहमदनगर • मेन रोड, करमाळा ७० । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #73 -------------------------------------------------------------------------- ________________ जैनधर्म आणि सिंधु संस्कृती - अॅड. श्री. प्र. रा. देशमुख जैन धर्माबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये असे वाटण्याचे कारण नाही. इतर प्रदेशाची उपलब्ध आहे. विदर्भात ज्या तेविसाव्या अत्यतं विकृत आणि चुकीचा समज गोष्ट सोडली तरी खुद्द व-हाडात जैन धर्माची आणि बाविसाव्या तीर्थंकरांची उपासना होत प्रचलित आहे. तो असा की जैन धर्म हा उपासना त्यांनी महावीरांची उपासना सुरू होती, त्यांच्याबद्दल ऐतिहासिक माहिती वैदिक धर्मातून फुटून निघालेला अगदी होण्याच्या फार पूर्वीच्या काळापासून, अगदीच नसल्यासारखी आहे. परंतु एक गोष्ट अलिकडच्या काळातील धर्म आहे. बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ व विशेषतः मात्र निश्चित दिसते की विदर्भात फार प्राचीन आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते ह्या श्रेष्ठ तेविसावे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचीच काळापासून जैन धर्म अस्तित्वात होता. भ. प्राचीन धर्माचे संस्थापक चोविसावे शेवटचे उपासना सर्वत्र प्रचारात होती. 'पारिसनाथ' पार्श्वनाथांचा काळ शिशुनाग वंशाचे तीर्थंकर भगवान महावीर आहेत असा आणि वसई' हे दोन्हीही सामान्य वाक्प्रचार बिंबिसार (श्रेणिक), अजातशत्रू (कुणीक) गैरसमज निर्माण करतात आणि आतापावेतो होते. जैन धर्मास राजाश्रय फार दीर्घ व त्याचा मुलगा उदयन यांच्या पूर्वीचा काळ वेदपूर्व प्राचीन पुरावा उपलब्ध नसल्यामुळे काळपर्यंत म्हणजे राष्ट्रकुटांचे मलखेड (इ.स.पूर्व ६ वे शतक) हा महावीर आणि व तसा पुरावा नाही आणि असू शकत नाही (मान्यखेट) येथील राज्य नाहीसे होईपर्यंत गौतम बुद्ध यांचा काळ. बिंबिसार हा बुद्ध असा समज असल्यामुळे आणि जैनांना (इ.स. १०५०पर्यंत) लाभला. शक, आणि महावीरांच्या समकालीन आहे. भ. आपले फार प्राचीन अस्तित्व दाखविण्याचे सातवाहन (शालिवाहन), गंग, राष्ट्रकुट हे पार्श्वनाथाचा काळ त्या पूर्वीचा काळ. साधन नसल्यामुळे भगवान महावीर आणि राजे प्रायः जैन धर्माचे असल्यामुळे जैन विदर्भात पार्श्वनाथांचीच उपासना रूढ वैशाली हेच जैन इतिहासाच्या सुरुवातीचे धर्मास फार मोठा राजाश्रय मिळाला. असल्याचे वर दाखविले आहे. विदर्भात टोक मानावे लागे. त्यामुळे जैन समाजालाही व-हाडात जैन धर्माचे पारिसनाथ व वसई हे वणी, केळापूर, कळंब, देवळी, नाचनगाव, आपले अस्तित्व त्या काळाच्या पूर्वी पर्याय होते. ही परिस्थिती विदर्भात आर्वी, भातकुली, रिथपूर असा एक पट्टा ऐतिहासिक पुराव्यावरून दाखवता येत शेवटपावेतो चालू होती. आहे. वणी तालुक्यात नवरगावाजवळ व नव्हते. एवढेच नव्हे तर अस्तित्वात प्राचीन काळी जैन धर्म हा सार्वत्रिक केळापूरपासून थोड्या अंतरावर वाई येथे असलेल्या सभोवतालच्या पुराव्याकडे श्रेष्ठ धर्म होता याची साक्ष देणारे जैन जंगलात जैनांच्या देवालयांचे व देवांचे पाहण्याची इतरांचीच नव्हे तर जैन देवालयाचे आणि भग्न मूर्तीचे अवशेष भग्नाशेष इतस्तत: पडलेले आहेत. त्यातील समाजाचीही दृष्टी नाहीशी झाली आहे हे विदर्भात फार मोठ्या प्रमाणावर व सर्वत्र वाई हे प्राचीन स्थान आजही प्रेक्षणीय आहे. दुर्दैवी बाब आहे. इतस्तत: विखुरलेले आढळतात. तेथे फार प्राचीन वसई असावी. वाई हे भगवान महावीरापूर्वी मराठवाड्यात तर ही परिस्थिती आर्यपूर्व नाव वसईशी संबंधित आहे. तेथे विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र, कर्नाटक, व-हाडापेक्षाही फार मोठ्या प्रमाणावर आहे. एक तलाव असून त्याचे काठी एक सुंदर आंध्र, तामिळनाडू या सर्व दक्षिणेकडील त्यांच्या साह्याने जैनांच्या प्राचीन ऐतिहासिक दगड बसविला आहे. त्यावर चंद्र, सूर्य, प्रदेशात भगवान महावीरांची उपासना सुरू अस्तित्व दर्शन पदचिन्हांच्या खुणा कुठवर घोडा आणि तलवार यांची चित्रे आहेत. होण्यापूर्वी जैन धर्माचा प्रसार आणि उपासना आणि कशा दिसतात ते पाहू. 'कळंब'चा बोलका इतिहास फार मोठ्या प्रमाणावर सुरू होती. विदर्भातील पुरातत्त्वावरून वर्धा-यवतमाळ मार्गावर चौदा भ.महावीरांची उपासना या भागात सार्वत्रिक विदर्भात आणि दक्षिणेत चावड्याचे 'कळंब' नावाचे प्राचीन गाव स्वरूपात कधी सुरूच झाली नाही असे भ.महावीरोत्तर अगदी पुसट व कोठे लुप्त आहे. त्याला फार प्राचीन इतिहास आहे. हे म्हटल्यास वस्तूस्थितीचा विपर्यास झाला असा फार थोडा इतिहास जैन धर्माबद्दल गाव प्राचीनकाळी फार मोठे आणि समृद्ध भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ७१ Page #74 -------------------------------------------------------------------------- ________________ होते. येथे हिऱ्याची खाण असल्याचा । एक गणराज्य तशी आणखी सोळा गणराज्ये 'यदू'वंश प्रायः जैनांचा उल्लेख ऐनी अकबरीत व गोंडाच्या भारतभर पसरली होती. वैशाली हे त्यापैकी भ. महावीरांपूर्वी तेविसावे तीर्थंकर भ. इतिहासात आहे. येथे गणपतीचे प्रमुख. ही सर्व गणराज्ये महावीरापूर्वीच्या जैन पार्श्वनाथ यांची व बाविसावे तीर्थंकर भ. 'चिंतामणी' नावाचे पुराणप्रसिद्ध स्थान धर्माची राज्ये असावीत. कथासरित्सागरात नेमिनाथ यांचीही उपासना विदर्भात सार्वत्रिक आहे. गणेशपुराणात इंद्राच्या अंगाला सहस्र त्यांच्या राज्यांना 'विद्याधरांची राज्ये' असे होती. कळंब हे वैशालीशी संबंधित राज्य भग पडले होते. तेव्हा त्याने तेथील म्हटले आहे. वैशालीशी संबंधित होते. त्याचा यदुशी संबंध असावा. विदर्भ तीर्थोदकाने स्नान केले व तो बरा झाला. गणराज्यांची नावे प्राचीन पालीत हा यदूशी आणि जैनांशी संबंधित प्राचीन त्याने तेथील चिंतामणी नावाच्या गणपतीची लिहिलेल्या कागदपत्रात आढळतात. प्रदेश आहे. बाविसावे तीर्थंकर भ. नेमिनाथ स्थापना केली अशी पौराणिक कथा आहे. त्याचा उल्लेख डॉ.मा.श्री. अणे यांच्या हे यादव होते. हिंदू समाजात बलराम आणि गणेशपुराणात शालिवाहनाचाही प्राचीन वैशालीवरील लेखात आढळतोत. त्यांच्या कृष्ण यांची उपासना रूढ झाली त्याच संबंध आहे. या गावासंबंधी इ.स. पाचव्या नावात 'कळम' हे नाव आढळते. भारतभर काळात किंवा थोड्याशा पूर्वीच्या काळात शतकातील एक ताम्रपट उपलब्ध आहे. तो जैन समाज विखुरला असून महावीरपूर्वकाळी भ. नेमिनाथ तीर्थंकरांची उपासना सुरू वाचला असून एपिग्राफिका इंडिकामध्ये त्यांची राज्येही होती. विदर्भात हा जैन झाली. विदर्भात ती मोठ्या प्रमाणावर रूढ प्रसिद्ध झाला आहे. म.म.मिराशी यांनी समाज प्रामुख्याने असावा. कळंब आणि होती. यदू हे वेदातील पंच जनांपैकी एक आपल्या संशोधन मुक्तावलीत' त्याचा वाई येथे सामान्य असणारी गोष्ट चंद्र, सूर्य होते. त्यांना वेदात 'याड्: अस्नातार:' उल्लेख केल आहे. हा ताम्रपट 'इंद्रनल' असलेल्या दगडाचे अस्तित्व ही होय. हे म्हणजे यदू हे राजे होण्यास अपात्र आहेत नावाच्या राजाचा काशीत दान केल्याचा प्राचीन धार्मिक जलस्थानाचे चिन्ह असून असे म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे ताम्रपट आहे. हे नाव नल राजाच्या ही जलस्थाने आर्यपूर्व वैल वइल' नावाच्या की यदू हे आर्य असले तरी सिंधु लोकांशी सत्तेखाली असून इकडील भागात त्याचे जलस्थानांशी संबंधित आहेत. इतके एकरूप झाले होते की वेदात त्यांना राज्य असावे याची काही चिन्हे अविशिष्ट जुनाट रोगाची शल्यचिकित्सा वैश्य आणि शूद्र यांचा दर्जा मिळून त्यांना आहेत. जवळच एका गावाचे नाव 'देवनल' वर निर्देशिलेल्या जैन समाजात यदूंची अलग करण्यात आले. भारतात आर्यांनी असे आहे. हे महत्त्वाचे चिन्ह आहे. शक्यता प्रामुख्याने गणना होत होती. ह्या सर्व आपली सत्ता प्रस्थापित करून भारतीय अशी आहे की या इंद्रनलाला गळीत कुष्ट समाजात परंपरागत प्राचीन सिंधू लोकांना कायमचे दास्यात ठेवण्यासाठी असावे व ते तेथील तीर्थोदकांच्या स्नानाने संस्कृतीतील चालिरिती चालत आल्या वर्णव्यवस्था निर्माण केली. त्यावेळी बरे झाले असावे. या घटनेबद्दल परंपरागत होत्या. भ. महावीरोत्तर जैन समाज आणि वर्णव्यवस्थेच्या कक्षेत न आलेला फार मोठा माहिती अशी आहे की, हल्ली चिंतामणीचे महावीरपूर्व जैन समाज यात जी अत्यंत वर्ग होता. तो आपल्या कल्पनेपेक्षा फार देवालय आहे तेथे जैनांची 'वसई' होती. महत्त्वाची आणि सर्वात प्रमुख गोष्ट आढळते मोठा वर्ग होता व त्याने सारे हिंदूस्थान व्यापले चिंतामणी या नावावरून ती पारिसनाथाची ती ही की प्राचीन जैन समाजात होते. पंचजनातील यदू हा त्यापैकी एक वर्ग वसई असाव असे अनुमान निघते. हिऱ्याची सिंधुकाळापासून काही विघातक प्रथा होता. हे लोक चातुर्वर्ण्यातील लोकांपासून खाण, चिंतामणी हे नाव, गणेश पुराणातील चालत आल्या होत्या. उदाहरणार्थ एक काहीसे भिन्न होते. ब्राह्मणी धर्मातील इंद्राच्या हातची स्थापना, वर निर्देशिलेला कुप्रथा-जवळच्या नात्यातील स्त्रीशी स्वत:ला राजे होण्याचा अधिकार आहे असे इ.स. ५००चा ताम्रपट इत्यादी महत्त्वाच्या विवाह. अशा समाजविघातक प्रथा मोडून मानणारे जरासंध-शिशुपालादी क्षत्रिय पुराव्याखेरीज हे जैनांशी संबंधित फार टाकण्यासाठी व प्राचीन जैन धर्माचा शाक्त त्यांना कमी प्रतीचे लेखत. या यदूपैकी बरेच महत्त्वाचे स्थान होते यासंबंधी इतरत्रही धर्माशी असलेला संबंध तोडून लोक जैन होते. कृष्णाचा पिता वसुदेव महत्त्वाचा उल्लेख आढळतो. टाकण्यासाठी भ. महावीरांनी काही जैनधर्मी असण्याची फार मोठी शक्यता विद्याधरांची राज्ये आवश्यक गोष्टींची फेररचना केली ती एक आहे. चेतक हा वैशालीचा शेवटचा राजा फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या रित्यपूर हे भ.नेमिनाथांचे स्थान होता. त्याचे राज्य त्याचा नातू अजातशत्रू रोगाची शल्य चिकित्सा होती. त्याने प्राचीन सोमदेवाचे कथासरित्सागर याने आपल्या राज्यास जोडले. चेतक हा जैन समाजास निकोपताच दिली नाही, तर गुणाढ्याच्या कथासरित्सागरावर नागराजा होता. भ. महावीरांची आई जैन धर्माला जगातील सर्व धर्मात प्रथम आधारलेले आहे. त्याच्या फार पूर्वी त्रिशलादेवी चेतकाची मुलगी. वैशाली जसे स्थान मिळवून दिले. गुणाढ्याच्या कथासरित्सागरातील ७२ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #75 -------------------------------------------------------------------------- ________________ नरवाहनदत्ताच्या कथासारख्या निरनिराळ्या भोजकट' असे आहे. भोजकट हे फार हा केवळ योगायोग नव्हे देशातून स्त्रिया मिळविणाऱ्या उदयनाच्या प्राचीन गाव आहे. येथे भोजकटांचे राज्य डॉ. मा. श्री. अणे यांनी आपल्या कथा असाव्या. कालिदासाने त्याचा होते. महाभारतात त्याचा उल्लेख या नावाने वैशालीवरीला लेखात लिहिले आहे, उल्लेख 'उदयन-कथा-कोविद-ग्रामवृद्धा' आहे. पांडवांपैकी मादिपुत्र सहदेव दक्षिण 'जुन्या पाली कागदपत्रात लिच्छ वी असा अवंतीच्या लोकांना उद्देशून केला दिग्विजयासाठी तेथे आला होता व तेथील घराण्याचा उल्लेख आहे. पंधरा मांडलिक आहे. 'वासुदेव हिंडी' असेच वासुदेवाच्या भीष्मक राजाशी दोन दिवस युद्ध करून राज्यापैकी हे एक राज्य होते. शाक्य, बळी, बायका मिळविण्याच्या कथांचे जैनांशी राजसूय यज्ञासाठी द्रव्य मिळविल्याचे कळम, मग, कोळिय, पाव्याचे मल्ल, संबंधित पुस्तक आहे. वासुदेव हिंडीतही महाभारतात वर्णन आहे. भोजकट याचा कुशीनगरचे मल्ल, मौर्य आणि लिच्छवी या स्त्रियांचा लाभ म्हणजे लम्भ आहे. वासुदेव संस्कृत प्रतिशब्द 'भूर्जकंटक' असा आहे. राज्यांनी इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात हिंडीत 'रोहिणी लम्भ' नावाची कथा आहे. भूर्जकंटक प्रथम ब्राह्मण होते. ते ब्राह्मणांच्या कोशलच्या पूर्वेपासून गंगेपर्यंत भूभाग ही रोहिणी रिठ्ठपूरच्या रूधिर (रुद्धि) राजाची अदर्शनामुळे व क्रियालोपामुळे क्षुद्र झाले व्यापला होता. ही सर्व मांडलिक राज्ये मुलगी. तिच्या बापाने तिचे स्वयंवर ठरविले. असे मनुस्मृतीत वर्णन आहे. येथील भीष्मक होती.' वरील अवतरणात मांडलिक त्यास उत्तर भारतातील तत्कालीन राजे राजाच्या 'रुक्मिणी' नवाच्या मुलीला म्हटलेली राज्ये गणराज्ये होत. ती लिच्छवी उपस्थित होते. ती कोणालाही माळ घालेना. श्रीकृष्णाने पळवून नेले व तिला आपली गणराज्याच्या म्हणजे वैशालीजवळ कुठेतरी तेवढ्यात एक ढोलकेवाला तेथे आला. पट्टराणी केले. कृष्णाची उपासना फार वसलेली लहान राज्ये असावी असा प्रस्तुत त्याने ढोलके वाजविले. तिने त्याला माळ अलीकडील काळात सुरू झाली. त्यापूर्वी लेखाचा समज होता. परंतु आता हे स्पष्ट घातली. हा ढोलकेवाला वासुदेव निघाला. बलदेव संकर्षणाची उपासना सुरू होती. झाले आहे की ही गणराज्ये भारतात दूरवर रोहिणी ही विदर्भातील रिठ्ठपूरच्या भासाच्या नाटकांच्या नांदीत बलदेव पसरली होती. मल्ल यादव यदूशी व (रिथपूरच्या) रूधिर (रुद्धि) राजाची मुलगी संकर्षणाची स्तुती आहे. तसेच कौटिल्याचे गणराज्याशी संबंधित असावेत. मध्य होती. ही बलरामाची आई रोहिणी. रित्थपूर अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र व भारतात ग्वालियरपासून असिरगडपर्यंत हे जैनांचे भ. नेमिनाथांचे स्थान. यदू वंशात भारताचे नाट्यशास्त्र या तीन प्राचीन यदूचे मोठे राज्य असावे. जेथे जेथे यदूंची नेमिनाथ तीर्थंकर झाले व जैनात त्यांची पुस्तकांपैकी पहिल्या दोहोत बलदेव राज्ये होती तेथेच जैनांचे सर्वात प्राचीनतम उपासना सुरू झाली. भ. नेमिनाथ कृष्णाचे संकर्षणाच्या उपासनेचा उल्लेख आहे. अवशेष दृष्टिस पडतात हा केवळ योगायोग चुलत बंधू. रित्थपूर हे रोहिणीचे माहेर. ते बलदेव संकर्षणाची उपासना विदर्भातील नव्हे. त्याबद्दल थोडा पुरावा खालील मुद्रेत नेमिनाथांचे स्थान आहे. येथे जवळच गवळी लोकात प्रचलित आहे. ते आपल्या मिळतो. इ.स. १९६६ टाइम्सच्या टेकडीवर पिंगलाई देवीचे स्थान आहे. ही देवाला भालदेव (बलदेव) म्हणतात. 'इलस्ट्रेटेड वुइक्ली'च्या खास दिवाळी देवी मुळात जैनांची पद्मावती असावी. हे बलदेव संकर्षणाच्या उपासनेचे 'रामटेक' हे अंकात डी.बी. कोसांबी यांनी कृष्णावर एक स्थान पिंगल गणधरांच्या नावाशी संबंधित स्थान होते. रामटेक येथील देऊळ रामाचे लेख लिहिला. त्याबरोबर माळव्यातील असावे. रित्थपूर येथे मुळात जैनांची भ. म्हणज बलरामाचे आहे. येथेही जैनांचे फार एका गुहेत सापडलेली व कोणीही न नेमिनाथांची वसई असावी. तेथे आजही मोठे स्थान आहे. गुजराथेतील राजपुत्र वाचलेली एक मुद्राही त्यांनी प्रकाशित केली खुणा कायम आहेत. त्यावेळी जैनांचे हरपाळदेव (चक्रधर स्वामी) प्रथम रामटेकास होती. प्रस्तुत लेखकाने ती वाचली आहे. चातुर्वण्यात जाणे अथवा चातुर्वर्ण्यातील व नंतर रित्थपुरास आला याचेही कारण उघड तिचे वाचन असे आहे. 'गोपिका जसो गण लोकांनी जैन होणे ही फार कठीण गोष्ट आहे. कृष्णाची उपासना बलरामाच्या माल्लवम्' ह्यावरून जे निष्कर्ष निघतात ते नव्हती असे दिसते. बरेच ब्राह्मण राजेही उपासनेनंतरची व अत्याधुनिक आहे. त्या असे-मल्ल आणि माल्लव हे दोन्ही शब्द आपल्या मुलींचे स्ययंवर करत होते असे उपासनेवर जैन धर्माचा फार प्रभाव आहे. यदूशी संबंधित आहेत. माळव्यात गोपिका दिसते. कृष्णाची उपासना मांस आणि मदिरा या जसे गण नावाचे गणराज्य असावे. त्याच्या बलराम व कृष्णभक्तीवर दोहोचाही निषेषध करते. प्रेमाचीही कल्पना नावावरून कदाचित ते स्त्री-गणराज्य जैनधर्माचा प्रभाव अत्यंत उच्च म्हणजे ब्रह्मचर्याच्या असावे. वरील गणराज्यांच्या नावांपैकी माग विदर्भात अमरावती जिल्हयात कल्पनेच्या एवढीच श्रेष्ठ आणि व्यापक (घ) याचाही अर्थ गवळी असाच आहे. वर 'भातुकली' नावाचे जैनांचे स्थान आहे. तेही आहे. जैनधर्माचा फार प्रभाव असलेली निर्देशिलेली सर्व गणराज्ये यदूशी संबंधित यदूशी संबंधित आहे. त्याचे प्राचीन नाव कृष्णभक्ती चक्रधरांचा महानुभाव धर्म आहे. व प्राचीन जैन धर्माची होती. परंतु यदूंनी भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ७३ Page #76 -------------------------------------------------------------------------- ________________ कृष्णाची उपासना स्त्री व शुद्रांसाठी देव आहे. खारवेल ह्याचा अर्थ खारवेलला परत,' 'सइ' याचा अर्थ (परतीच्या बोलीने म्हणून स्वीकारल्यावर ती ब्राह्मणी धर्माचा अथवा त्याच्या आईबापांना कोणालाही नव्हे तर) 'खरोखरी.' 'वसई' म्हणजे दे खरे एक भाग झाला. परंतु बहुतेक यादव माहीत असणे कठीण वाटते. ते कदाचित् इ. (फुकट.)' 'वसई' हे खरे दान करण्याचे आपल्या प्राचीन धर्माचेच राहिले असावेत. एक परंपरागत चालत आलेले नाव असावे. स्थान. वर जी गणराज्ये निर्देशिली आहेत ती सर्व सिंधु-मुद्रांच्या वाचनामुळे त्याचा अर्थ आणि जैनधर्माचे प्राचीनत्व यदूशी संबंधित आहेत. इ.स.पूर्व दुसऱ्या त्याचा फार प्राचीन संबंध कळतो. आर्यांनी सिंधु शहरे जाळली. सिंधू शतकात मगधात ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व जगातील पहिली अक्षरे लोकांच्या फार मोठ्या प्रमाणावर कत्तली वाढले. ते वाढविण्यासाठी ज्या चंद्रगुप्ताने केल्या. त्यांना कायमचे दास्यात अपरोक्ष मदत केली, त्यानेही शेवटी जैन वेदातही ती एक फार प्राचीन गोष्ट म्हणून ठेवण्यासाठी वर्णव्यवस्था निर्माण केली. धर्माची दीक्षा घेतली. सांगितली आहे. वेदाबद्दलचे प्रचलित समज त्यांची वैल (धर्म) स्थाने फार मोठ्या कलिंग : जैन धर्माचे पुरातन केंद्र फार चुकीचे आहेत. ऋचांची निर्मिती प्रमाणावर फोडली. या सर्वांची वर्णने वेदात आणि खारवेल आर्यांनी तटबंदीची सिंधु शहरे जाळल्यानंतर आहेत. पंच जन आर्य इकडील सिंधू लोकांत इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात जैनांचे केंद्र सात-आठशे वर्षांनी भारतात झाली. खारवेल मिसळून गेले होते. त्यांची राज्ये होती. कलिंग झाले. कलिंगही फार प्राचीन या नावाचे 'कालव-इल' व 'कालवइल' त्यांच्यात प्राचीन सिंधू सातत्याने कायम काळापासून जैन धर्माचे केंद्र होते. असे पर्यायी शब्द दिले आहेत. त्या दोन्ही राहिले. त्याचे रूप जैन आणि बौद्ध हे होते. खारवेलाच्या काळात ते भारतातील सर्वात गावात पाच शब्द अथवा अक्षरे आहेत. त्यात त्यात जैन प्राचीन व तत्त्वाशी तडजोड न प्रमुख केंद्र होते. वरील राज्यात कलिंगचे ल हे अक्षर दोनदा आले आह. म्हणजे चारच करणारे. सिंधु लोकांचे चातुवर्ध्यात रूपांतर नाव नाही. परंतु कलिंग हेही वरील अक्षरे आहेत. प्रत्येक अक्षर स्वयंपूर्ण शब्द झाल्यावर खालच्या दोन वर्णाचे धर्मही राज्यांइतकेच किंबहूना त्याहूनही प्राचीन आहे. म्हणजे ते एकाक्षरी शब्द आहेत. सिंधु-धर्म झाले. यावरून हे दिसेल की जैन असावे. त्याचा संबंध यदूशी नाही. खारवेल मुळातली सिंधु अक्षरे वाचणाराच्या धर्म हा अर्वाचीन धर्म नव्हे. जैन धर्माचे या नावावरून त्याचा संबंध आर्यपूर्व उजवीकडून डावीकडे म्हणजे उर्दूसारखी प्राचीनत्व 'वइल', 'वसई' या शब्दांवरून पंचजनांपैकी पुरूशी लागतो. 'खारवेल' वाचावयाची असतात. ती फक्त सातच सिद्ध होते. 'जिन' आणि 'जैन' (जइन) हेही यात 'खारव' इल' असे शब्द आहेत. वेदात आहेत. परंतु आज विसाव्या शतकातही ते शब्द तसेच अत्यंच प्राचीन आहेत. परंतु पुरूरवा आणि उर्वशीचे सूक्त आहे. हा जगातील मोठे आश्चर्य आहे. जगातील काळाच्या ओघात ते कायम राहिले असले पुरूरवा इलाचा मुलगा. तो फार शूर होता. पहिली अक्षरे भारतीयांनी केली. त्यांचे चार तरी वरील शब्दांप्रमाणे त्यांचे खरे अर्थ उर्वशी म्हणजे सुमेरमधून उर प्रदेशात हजार लेख आहेत. आतापावेतो जगात ती नाहीसे होऊन त्यांना वेगळेच अर्थ चिकटले आलेली स्त्री, त्याने चार वर्षाच्या कराराने दुसऱ्या कोणालाही वाचता आली नाही. त्या आहेत. हल्ली जिन आणि जैन हे दोन्ही शब्द घेतली. या काळात तिला दोन मुले झाली. शब्दाचे अर्थ अनुक्रमे १) का = पाणी (पिणे) संस्कृत 'जिजये' या धातूवरून सिद्ध करून तिसरे मूल गर्भात असताना तिचा चार २) ल = घे, ३) व = दे, ४) ल - परत. हे जिन याचा अर्थ 'ज्याने जिंकले आहे तो' वर्षांचा कार्यकाळ संपला व तशाच स्थितीत शब्द एकापुढे एक आले म्हणजे त्याची वेगळी असा करतात. संस्कारित भाषा अलीकडील ती निघून गेली. तिला मुलगा झाला. अक्षरे होतात. काल वइल' याचा अर्थ 'पाणी भाषा आहे. ती आर्यांदी देशी शब्दांवर पुरुरव्याने त्याला परत आणले तोच भरत. घे दे परत घेतलेले' किंवा 'पाणी घे दे पाणी' संस्कार करून ऋचा रचण्यासाठी व यज्ञात भरत हा इल वंशाचा होता. खारव हे नाव असा होता. 'इल' याचा अर्थ 'पाणी' असा उपयोगात आणण्यासाठी त्यांच्यापुरती मुळात इल नावासारखे कालव' व त्याचा होतो. 'काल' व 'इल' याचा अर्थ 'पिणे घे सीमीत ठेवलेली भाषा आहे. देशी भाषातील अर्थ इल सारखाच आहे. या दोन्ही नावावरून दे पाणी' असा आहे. हे नाव काइलशी शब्दांतही जय या अर्थी जिक, जित, जिण त्यांचा सिंधु लोकांच्या वैल ‘वइल' संबंधित आहे. सिंधु लोकांची 'कालई' असे शब्द आहेत. परंतु जय (जिण) व नावाच्या जलनियंत्रणाच्या धर्माशी व सिंधु अथवा ‘वइल' नावाची धर्मस्थाने होती. शत्रूला मारणारा (णमोकार मंत्रात असलेला लोकांशी संबंध जुळतो. खारवेल हे नाव त्यांची कल्पना अशी होती की समाजात अरिहन्ताणं) असे शब्द दिसत असले तरी 'काल वइल' असेही तोडता येते व त्यातही अडचण पडेल त्यावेळी वस्तू घेऊन जावी. त्याचे मूळ रूप आणि अर्थ अत्यंत भिन्न तोच अर्थ कायम राहतो. प्रस्तुत लेखकाला काम होताच परत करावी.''लई' आणि 'सई' आहेत. भौतिक जयाची कल्पनाच जैन सिंधुमुद्रा वाचण्यात सफलता प्राप्त झाली यात 'लई'चा अर्थ 'घे परत' अथवा घेतलेले धर्मात नाही. मग शत्रूला ठार मारण्याची ७४ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #77 -------------------------------------------------------------------------- ________________ कल्पना तर फारच दूर. शब्दात अनुक्रमे समाजाची धारणा व कर्मवाद व मोक्ष ही जैनधर्माची देन त्यासाठी त्याग ह्याच कल्पना त्यांच्या जैन धर्म, कर्म आणि त्याग यावर मुळाशी आहेत. जैन हे रूप संस्कृत आहे. आधारलेला आहे. एका एका गोष्टीचा त्याग प्राकृतात ऐ येत नाही त्याच्याऐवजी 'अई' करून शेवटी सर्वस्वाचा त्याग हे तत्त्वज्ञान येते. जैन हे रूप ‘जइन' असे होते. मूळभाषेत मूळ कर्मत्याग आणि मोक्ष या सिद्धांतावर व आणि ज अभेद आहेत. ते 'दइन' असे आधारलेले आहे. हिंदूधर्मात कर्मवाद आणि होते. 'द', 'इ', आणि 'न' हे तिन्ही 'त्याग' मोक्ष हे दोन्ही सिद्धांत जैनांची देन होय. याअर्थी पूर्ण शब्द आहेत. ते मूळ भाषेतील 'आत्मा', 'कर्मबंधन', 'मोक्ष' या हिंदू शब्द आहेत. त्यापैकी प्रत्येकाचा व तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या गोष्टी मुळात त्यापासून झालेला संयुक्त शब्दाचा अर्थ जैनांच्या आहेत. त्या संबंधी आपण इतरत्र त्याग असा आहे. धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग विस्ताराने विचार केलेला आहे. हा जैन धर्माला चिरकाल टिकविणारा श्रेष्ठ जैन धर्माला चिरकाल टिकविणारा सिद्धांत आहे. श्रेष्ठ सिद्धांत 'त्याग' 'वइल' आणि 'वसई' या दोन्ही आपण हे पाहू शकता, पण काही लोक पाहू शकत नाहीत मृत्यूनंतर नेत्रदान करा! नेत्रदान श्रेष्ठदान DONATE EYES For More Information www.donateeyes.org 9422203645 (Kishor Soni) भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा! अॅनिमल हेल्पलाईन, पुणे ANIMAL HELPLINE, PUNE ९८९०७९३८५३ महावीर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ___ बापु भिकाजी भुजबळ (स्टॉकिस्ट व ग्रुप मॅनेजर) कोनी बायो हेल्थ केअर (इंडिया) प्रा. लि. औरंगाबाद स्टॉक पॉईंट फार इन्फ्रारेड रेज प्रॉडक्टस् मधील अग्रणी ओ५, देवगिरी व्हॅली, नाशिक रोड, मच्छिंद्रनाथ मंदीर जवळ, औरंगाबाद. मोबा. : ९८५०६५९७७६, ९९२११६९४१४ महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !! रसिकलाल सी. सुरपुरीया सुमन र. सुरपुरीया संदीप र. सुरपुरीया आणि सुरपुरीया परिवार भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ७५ Page #78 -------------------------------------------------------------------------- ________________ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा ! ओसवाल बंधू समाज, पुणे 'वर्धमान' स. नं. ३२१/ए/२ व ३, जवाहरलाल नेहरू मार्ग, सेवन लव्ह चौक, पुणे ४११०४० संस्थेद्वारा प्रचलित सामाजिक व सार्वजनिक कामांची रूपरेषा • सामाजिक, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमासाठी दोन मोठी सभागृहे व सर्व सोईंनी युक्त अशा राहण्यासाठी १३ खोल्या अल्पदराने उपलब्ध • सर्व समाजासाठी हृदयशस्त्रक्रिया व किडनी पुनर्रोपण शस्त्रक्रिया यांच्यासाठी दुर्बल घटकातील रुग्णांना मदत • जैन समाजातील गरजू व सुयोग्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पदवी परीक्षा व पदव्युत्तर परीक्षांसाठी आर्थिक मदत • परदेशी उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या जैन समाजातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मदत • जैन समाजातील विवाह इच्छुक उमेदवारासाठी वधूवर सूचक मंडळ • देशातील आपत्तिजन्य प्रसंगामध्ये योग्य प्रमाणात मदतकार्य • सामाजिक उत्थानासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पामध्ये सहभाग संस्थेचा कारभार ट्रस्टीजद्वारा चालविण्यात येतो. वर्तमान कार्यकारिणी सदस्य श्री. कचरदास देविचंदजी पोरवाल अध्यक्ष - श्री. गुलाबचंदजी चंदुलालजी बाफना - कोषाध्यक्ष श्री. हरकचंदजी केशरचंदजी पारख सदस्य श्री. हरकचंदजी रूपचंदजी गुंदेचा - सदस्य श्री. चंदुलालजी मोतीलालजी तालेरा सदस्य श्री. सुरेशजी मोतीलालजी तालेरा - सदस्य श्री. शांतीलालजी मोतीलालजी कोठारी - सदस्य - श्री. वालचंदजी देविचंदजी संचेती - उपाध्यक्ष श्री. जयकुमारजी उत्तमचंदजी पोकरना - सचिव श्री. बन्सीलालजी पन्नालालजी गुंदेचा सदस्य श्री. अमिचंदजी खुमजी संघवी - सदस्य श्री. बाळासाहेब फुलचंदजी कर्नावट सदस्य श्री. कांतीलालजी नथमलजी बलदोटा - सदस्य श्री. कुंदनमलजी चुनिलालजी खिंवसरा - सदस्य ७६ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ - - Page #79 -------------------------------------------------------------------------- ________________ कलिंग सम्राट खारवेल - प्रा. डॉ. गजकुमार शहा ओरिसामध्ये सम्राट खारवेल याचा राजाची दखल घेऊ नये, त्याच्या कार्याचे फुट रूंद आणि ११.९ फूट उंच आहे. बहुधा द्विसहस्त्र-शताब्दी महोत्सव मागील वर्षी स्मरण करू नये हे अयोग्य वाटते. तेव्हा या या गुंफेची निर्मिती सभागृह म्हणून करण्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. पण लेखातून सम्राट खालवेलाची ओळख करून आली असावी. जेव्हा खारवेल गादीवर याची दखल महाराष्ट्रातील लोकांनी फारशी द्यावयाचे ठरवले आहे. बसला तेव्हा ही आणि इतर काही गुंफा ह्या घेतली नाही. सम्राट खारवेल कोण होता, तो खारवेलाचा प्रसिद्ध शिलालेख पूर्वीच तयार केलेल्या असाव्यात. शिलालेख केव्हा होऊन गेला, त्याने कोणते महत्त्वाचे सम्राट खारवेलाची माहिती आपणास कोरण्यासाठी याच गुंफेचा का उपयोग केला? विजय मिळवले, राज्यात कोणत्या सुधारणा त्याने कोरून ठेवलेल्या हाथीगुंफेच्या तर ही गुंफा इतर गुंफेपेक्षा कोणत्या तरी केल्या, प्रजेसाठी त्याने काय केले, शिलालेखावरून कळते. हा शिलालेख कारणाने महत्त्वाची असावी म्हणून हा त्याच्याबद्दल माहिती देणारी साधने कोणती केवळ १७ ओळींचा आहे व त्यातील बरीच शिलालेख कोरण्यासाठी याच गुंफेचा वापर उपलब्ध आहेत, इत्यादी गोष्टींची चर्चा अक्षरे आणि ओळी ह्या अस्पष्ट झाल्याने त्या करण्यात आला. महाराष्ट्रात व्हायला हवी होती. पण ती फारशी वाचता येत नाहीत. ज्या काही ओळी आणि हाथी गुंफेतील शिलाले खाने झाली नारही. अक्षरे वाचता आली त्याच्याच आधारे सम्राट जवळजवळ ८४ फूटांचे क्षेत्रफळ व्यापले सम्राट खारवेलच्या राज्याच्या सीमा खारवेलाच्या कारकिर्दीची माहिती आपणास आहे. १५.१ फूट लांब आणि ५.६ फूट रूंद महाराष्ट्रापर्यंत भिडल्या होत्या काय किंवा मिळते. दुसरे म्हणजे ह्या शिलालेखात त्याने असा हा शिलालेख आहे. शिलालेखात महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशावर त्याने केवळ आपल्या तेराच वर्षांच्या कारकिर्दीची एकूण १७ ओळी असून प्रत्येक ओळींत ९० आक्रमण केले या गोष्टीची तरी चर्चा व्हायला माहिती दिली आहे. पुढील वर्षांची माहिती ते १०० अक्षरे आहेत. हवी होती. पण तीदेखील फारशी झाली नाही या शिलालेखात तर नाहीच पण इतरही ती शिलालेखाचे वाचन कसे करण्यात हे आपले दुर्दैव होय. कोठे उपलब्ध नाही. त्यामुळे तेरा वर्षांनंतर आले? खारवेल हा जैन धर्माचा निस्सिम कोणत्या घटना घडल्या किंवा सम्राट हाथीगुंफेतील शिलालेख हा पहिल्या उपासक होता. त्याने मगध देशावर आकम्रण खारवेलाचा उत्तराधिकारी कोण होता, प्रथम इ.स. १८२० मध्ये ए. स्टर्लिंग याने करून मगध राजांनी कलिंगमधून जी जिनमूर्ती खारवेलाचा वंश किती वर्षे सत्तेत होता किंवा शोधून काढला व कर्नल मॅकन्जी याच्या लुटीत नेली हाती ती जिनमूर्ती त्याने मगधच्या त्याचा मृत्यू केव्हा झाला याची काहीच साहाय्याने या शिलालेखाची एक प्रत तयार राजाचा पराभव करून स्वत:च्या हिमतीवर माहिती आपणास मिळत नाही. करण्यात आली व ती इ.स. १८२७ मध्ये कलिंगमध्ये पुन्हा आणली आणि तिची सम्राट खारवेलाची माहिती ज्या प्रकाशित करण्यात आली. पण तिच्याबरोबर पुन:प्रतिष्ठापना केली. जैन साधूंसाठी त्याने हाथीगुंफेच्या शिलालेखावरून आपणास कोणताही अनवाद प्रकाशित करण्यात आला विहार बांधले. त्यांची उपासना निर्वेध व्हावी मिळते तो हाथीगुंफा शिलालेख ओरिसा नव्हता. नंतर या शिलालेखाची पूर्वीपेक्षा म्हणून त्याने त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली. राज्यातील पुरी जिल्ह्यात भुवनेश्वरापासून तीन चांगली प्रत किट्टो यांनी तयार केली आणि त्याची अग्रमहिषी ही सुद्धा जैन धर्माची कट्टर मैल अंतरावर पश्चिमेकडे असलेल्या खंडगिरी ती जेम्स प्रिंसेस यांनी इ.स. १८३७ मध्ये उपासक होती. तिनेही खारवेलाच्या पाऊलावर नावाच्या डोंगरात असलेल्या प्राचीन गुंफेत प्रकाशित केली. इ.स १८७७ मध्ये कॅनिंगहॅम पाऊल टाकून जैन साधूंसाठी विहार उभारले. आहे. ही गुंफा हाथीगुंफा या नावाने ओळखली याने कार्पसमध्ये ती शिळा प्रेसद्वारे छापून एवढे महत्त्वाचे कार्य सम्राट खारवेलाने सुमारे जाते. ही गुंफा लालसर दगडांनी तयार प्रकाशित केली. इ.स. १८६६ मध्ये दोन हजार वर्षांपूर्वी करूनही जैन लोकांनी ह्या झालेली असून ती ५७ फूट लांब आणि २८ डॉ.भगवानलाल इंद्र हे स्वतः खण्डगिरी येथे भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ७७ Page #80 -------------------------------------------------------------------------- ________________ गेले आणि त्यांनी शिलालेखाची एक प्रत मजकूराबद्दल पुन्हा काही शंका उपस्थित त्यावरील भाषा आणि माहितीवरून असे करून ती इ.स. १८८३ मध्ये ६ व्या प्राच्य केल्या. वाटते की, या शिलालेखाचा लेखक विद्या परिषदेच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या डॉ.स्टेनकोनोने यांनी उपस्थित केलेल्या कोणीतरी वृद्ध आणि ज्येष्ठ व्यक्ती असावी मासिकात प्रकाशित केली. डॉ.भगवानलाल काही शंका गृहित धरून इ.स. १९२४ मध्ये की जिने खारवेलाचे बालपण आणि इंद्र यांनी केलेले हे वाचन इ.स. १९१० पर्यंत डॉ. जायस्वाल आणि डॉ.राखालदास बॅनर्जी राज्यकारभाराचा काही काळ पाहिलेला सर्वत्र प्रमाणभूत मानले जात होते. परंतु या दोघांनी एकत्र मिळून हाथीगुंफेला भेट असावा. त्याचे राजघराण्याशी घनिष्ठ संबंध याचवेळी इतरही काही विद्वान या दिली. त्यावेळी दोघांनी मिळून प्रत्येक असावेत असे वाटते. या शिलालेखाची भाषा शिलालेखाचे वाचन करत होते. इ.स. अक्षराचे स्वतंत्रपणे निरीक्षण केले आणि ही प्रचलित भाषेशी मिळतीजुळती प्राकृत १८९५ आणि इ.स. १८९८ मध्ये स्व. होफार्म त्यातून इ.स. १९२४ मध्ये नवा पाठ प्रकाशित अशी आहे. या शिलालेखात वापरलेले शब्द आणि डॉ. जॉर्ज ब्युलर यांनी पूर्वीच्या करण्यात आला. त्यानंतर आणखी तीन फार जपून वापरले आहेत. ते सूत्रशैलीची वाचनात काही बदल सूचविले. इ.स. १८९६ वर्षांनी म्हणजे १९२७ मध्ये पूर्वीच्या आठवण करून देतात. मध्ये या शिलालेखाचे शाईच्या साहाय्याने ठसे वाचनात काही दुरुस्त्या सुचवून पुन्हा त्यांनी हाथीगुंफा शिलालेखाचे महत्त्व घेऊन त्याची एक प्रत डॉ. ब्लाख यांच्या नवे वाचन प्रकाशित केले. अशा रितीने हा हिंदुस्थानच्या इतिहासात हाथीगुंफेचा नेतृत्वाखाली तयार करण्यात आली. आणि शिलालेख वाचण्यासाठी सुमारे १०० वर्षे शिलालेख हा महत्त्वाचा मानला जातो. कारण ती प्रो. कील हार्न यांच्याकडे पाठविण्यात इतिहास तज्ज्ञांना धडपड करावी लागली. हा शिलालेख हिंदुस्थानातील प्राचीनतम आली. इ.स. १९१० मध्ये प्रो. लुडर्स यांनी तेव्हा कुठे त्यातील काही भागांचे रहस्य शिलालेखापैकी मानला जातो. ह्या या शिलालेखाचा सारांश प्रकाशित केला व उलगडले तर काही शब्दांचा अर्थ अजूनही शिलालेखापेक्षा केवळ नासिकचाच पहिल्या प्रथम हे स्पष्ट केले की हा शिलालेख लागत नाही. कारण त्यातील बरीच अक्षरे शिलालेख हा प्राचीन मानला जातो. हा तारीख विरहित आहे. याच वर्षी डॉ. फ्लीट झिजली आहेत. तर काही ऊनपाण्याने खराब शिलालेख राज प्रशस्ति स्वरूपाचा आहे. यांनी या शिलालेखावर दोन टिपण्या प्रकाशित झाली आहेत. वटवाघूळ आणि मधमाशा हाथीगुंफेचा शिलालेख हा अशोकाच्या केल्या. इ.स. १९१३ मध्ये डॉ. राखालदास यांनी येथे पोळे तयार केल्याने ही या शिलालेखापेक्षा वेगळा आहे. अशोकाच्या बॅनर्जी ह्यांनी या स्थळाला स्वतः भेट देऊन शिलालेखाचा काही भाग अवाचनीय झाला शिलालेखात त्याचे वैयक्तिक विचार विवादास्पद भागाचे परीक्षण केले. इ.स. आहे. अभिव्यक्त झालेले आपणास दिसतात. परंतु १९१७ मध्ये डॉ. कालिदास नाग हाथीगुंफा शिलालेखाचा उद्देश हाथीगुंफेच्या शिलालेखात खारवेलच्या यांच्याबरोबर पुन्हा दुसऱ्यांदा डॉ.राखालदास या शिलालेखाचा प्रारंभ जरी अरिहंत व कारकिर्दीत घडलेल्या घटनांची वर्षवार बॅनर्जी हे या स्थळी आले. त्यांनी पुन्हा या सिद्धांना (णमो अरहंतानं । णमो सव माहिती आहे. म्हणून हा शिलालेख शिलालेखाचे शाईच्या साहाय्याने दोन ठसे सिधानं ।) नमस्कार करून केला असला तरी समुद्रगुप्ताच्या प्रशस्तिलेखाशी मिळताजुळता तयार करून त्यांच्या दोन प्रती तयार करून हा शिलालेख कोरण्याचा उद्देश धार्मिक वाटतो. काही बाबतीत मात्र तो पूर्णतः भिन्न त्याच्या आधारे या शिलालेखाचे वाचन स्वरूपाचा नव्हता तर, त्याचा उद्देश लौकिक वाटतो यात संशय नाही. समुद्रगुप्त प्रशस्तीत करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी डॉ. स्वरूपाचा होता. आपल्या कारकिर्दीत त्याच्या घराण्याची विस्तृत वंशावळी जायस्वाल यांनी इ.स. १९१७ मध्ये या घडलेल्या माहितीची नोंद व्हावी ह्या उद्देशाने सांगितली आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीत शिलालेखाचे वाचन करून आपल्या हा शिलालेख कोरण्यात आला होता यात घडलेल्या घटनांची विषयावर माहिती आहे. वाचनावर आधारित पाठ प्रकाशित केला. पण संशय नाही. तसेच त्याने कोणत्या राजांचा पराभव केला यात पुन्हा काही चुका राहिल्या आहेत काय शिलालेखाची लिपी व भाषा आणि पराजित राज्याच्या बाबतीत त्याने याची त्यांना शंका आल्याने ते पुन्हा खण्डगिरी हा शिलालेख ब्राह्मी लिपीत कोरलेला कोणते धोरण स्वीकारले याची नोंद आहे. येथे गेले व त्यांनी नवीन भेटीच्या आधारे नवा आहे. हा केव्हा कोरण्यात आला या बाबतची परंतु खारवेलाच्या शिलालेखात त्याने पाठ प्रकाशित केला. अशा प्रकारे या कोणतीच तारीख या शिलालेखात आढळत आपल्या घराण्याची वंशावळ दिली नाही शिलालेखाच्या काही भागाचे वाचन १९ व्या नाही. पण लिपीवरून हा शिलालेख किंवा विषयावर घटनांचे वर्णन केलेले नाही. शतकात झाले होते तर उरलेले १९१७ पर्यंत मौर्योत्तरकालीन असावा असे स्पष्ट वाटते. ह्या तर त्याने कोणत्या वर्षी काय घडले यांची पूर्ण झालेले नव्हते. इ.स. १९२३ मध्ये डॉ. शिलालेखाचा लेखक कोण असावा याचीही नोंद आपल्या शिलालेखात केली आहे. असे स्टेनकोनोने यांनी या शिलालेखातील माहिती किंवा नोंद कुठे आढळत नाही. पण असले तरी कलिंगमधील हा सर्वात प्राचीन ७८ । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #81 -------------------------------------------------------------------------- ________________ शिलालेख मानला जातो. या शिलालेखापेक्षा वर्षी त्याने पश्चिम दिशेवर आक्रमण केले. पराभव केला व त्याच्याकडून लाखो रुपयांची प्राचीन असलेले अशोकचे शिलालेख आक्रमणाचे लक्ष्य रठिक आणि भोजक हे संपत्ती कलिंग देशात आणली. अनुक्रमे जौगड आणि घौली येथे सापडले होते. खारवेलाने या राजांची छत्रे आणि यावरून आपणास असे दिसते की सम्राट आहेत. पण ते धर्मलेख आहेत. सुवर्णपात्रे लुटून आणली. रत्न, हिरे, माणके खारवेल हा मोठा पराक्रमी राजा असला लिपीशास्त्राच्या दृष्टीने हा शिलालेख नाणे तर त्याने आपल्या सोबत आणलीच पण पाहिजे. त्याने मगधच्या राजांनी केलेल्या घाटातील शिलालेखाशी मिळताजुळता तेथील राजांना आपल्या पायाशी नतमस्तक कलिंगच्या राजाच्या पराभवाचा कलंक धुवून वाटतो. व्हायला लावले. कारकिर्दीच्या आठव्या वर्षी काढला. इतकेच नव्हे तर पूर्वीच्या नंद राजाने खारवेलाचे शिक्षण व राज्याभिषेक त्याने शेजारील राज्यावर आक्रमण केले. या कलिंगमधून पळवून नेलेली जिनमूर्ती त्याने या शिलालेखात म्हटले आहे की आक्रमणाचे लक्ष्य मगध हा देश होता. या पुन्हा कलिंगमध्ये आणली व तिची पुनः वयाच्या १५ वर्षांपर्यंत खारवेलाने आपले वर्षी त्याने प्रचंड लष्कर बरोबर घेऊन प्रतिष्ठापना केली. ही जिनमूर्ती कलिंगमध्ये बालपण, खेळ, क्रिडा आदि गोष्टीत व्यतीत गोरक्षगिरी जिंकून घेतला आणि राजगृहात परत आणणे हेच कदाचित त्याच्या युद्धाचे केले. त्याचवेळी त्याला शिक्षणही दिले जात प्रचंड गोंधळ घातला. त्याच्या शौर्याची व अंतिम ध्येय असावे. हे त्यांचे अतिम ध्येय असले पाहिजे. त्याने लेख, रूप, गणना, विधी पराक्रमाची माहिती यवन राजा डिमिट्रियस पूर्ण होताच त्याने पुढे युद्धे केली किंवा नाही आणि सर्व विद्यांचे शिक्षण घेतल्याचे म्हटले याला कळताच तो घाबरून मथुरेला पळून याचा काहीच उल्लेख या शिलालेखात आहे. त्याचे हे सारे शिक्षण त्याने गेला. दहाव्या वर्षी त्याने उत्तर भारतावर आढळत नाही. एवढे मात्र खरे की त्याची कलिंगमध्येच घेतलेले दिसते. त्यासाठी तो आक्रमण केले. उत्तर भारतात त्याने कोणत्या कारकीर्द झंझावाताप्रमाणे होती. दक्षिणेकडे बाहेरच्या प्रसिद्ध विद्यापीठात गेला नव्हता हे राजावर आक्रमण केले आणि या पांड्य राजापर्यंत पोहोचणारा व उत्तरेकडे विशेष होय. १५ ते २४ या काळात तो युवराज आक्रमणाचा नक्की काय परिणाम झाला हे मगधापर्यंतच्या राजांचे गर्वहरण करणारा तो होता. आणि त्यानंतर त्याचा राज्याभिषेक सांगणे कठीण आहे. अकराव्या वर्षी त्याने राजा होता यात संशय नाही. म्हणूनच या झाला. तो कलिंगचा राजा बनला. दक्षिण हिंदुस्थानकडे लक्ष कळविले आणि शिलालेखात तो स्वत:ला महाराजा असे खारवेलाने मिळवलेले विजय पिधुंडनगरचा विध्वंस केला. आपण या म्हणवून घेतो. हिंदुस्थानात स्वत:ला महाराजा हाथीगुंफेच्या शिलालेखावरून आपणास नगरावरून गाढवाचा नांगर फिरवला असे म्हणवून घेणारा सम्राट खारवेल हाच पहिला असे दिसते की, खारवेलाने गादीवर मोठ्या दर्पोक्तीने तो शिलालेखात म्हणतो. राजा होय हे आपणास विसरून चालणार बसल्यानंतर आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या यावरून त्याचा हा विजय खूपच महत्त्वाचा नाही. वर्षापासूनच साम्राज्य विस्तारास प्रारंभ केला. असावा असे वाटते. पळून गेलेल्या शत्रूकडून खारवेलाचा धर्म आणि धर्मनिती दुसऱ्या वर्षापासून त्याने युद्ध मोहिमा काढल्या. त्याने प्रचंड प्रमाणात संपत्ती मिळविली. त्याने खारवेल हा जैनधर्माचा नि:स्सिम साधारणत: आपणास असे दिसते की, तो एक ११३ वर्षांचा जुना तामिळ राजांचा संघ मोडून उपासक होता. यात शंकाच नाही. कारण या वर्ष आक्रमण करत असे व दुसऱ्या वर्षी काढला की ज्याच्यापासून कलिंग देशाला शिलालेखाचा प्रारंभच जैन साधूंना वंदन आपल्या सैन्याला विश्रांती देत असे. त्या धोका निर्माण होऊ शकत होता. बाराव्या वर्षी (णमो अरहंतानं । नमो सवसिधानं ।।) करून पद्धतीने त्याने आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या, त्याने उत्तर भारताच्या पूर्व प्रदेशावर पुन्हा केलेला आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की, चवथ्या, आठव्या, दहाव्या, अकराव्या आणि आक्रमण केले. यावर्षी त्याने उत्तरेकडील त्याने इतर धर्मांकडे लक्ष दिले नाही किंवा बाराव्या वर्षी आक्रमणे केली, युद्धमोहिमा राज्यात दहशत निर्माण केली. मगधवासियांना धर्माच्या बाबतीत त्याची दृष्टी ही संकुचित काढल्या. धूळ चारली आणि आपल्या हत्तींना गंगेचे होती. तो स्वत:ला धम्म राजा भिक्खू राजा आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी पाणी पाजले. मगधचा राजा बृहस्पती याला असे म्हणवितो पण त्याचबरोबर इतर सातकर्णीची पर्वा न करता पश्चिम दिशेला त्याने आपल्या पायाशी लोळण घेण्यास भाग धर्मीयांनाही तो सन्मानाची वागणूक देतो. हत्ती, घोडे, रथ व पायदळ असे चतुरंग सैन्य पाडले. पूर्वीच्या नंदवंशीय राजाने कलिंगमधून त्याच्या बाबतीत त्याच्याच शिलालेखात पाठविले. हे सैन्य कन्हबेला नदीपर्यंत गेले जैनांची जी जिनमूर्ती पळवून नेली होती ती अनेक उदाहरणे आपणास दिसतात. नवव्या आणि त्यांनी अशिकनगर उद्ध्वस्त केले. त्याने मगधचा पराभव करून कलिंगमध्ये परत वर्षी त्याने ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात दान सातकर्णीची त्याने पर्वा केली नाही. याचा आणली आणि तिची पुनःप्रतिष्ठापना केली. दिले किंवा त्यांच्यावरील कर माफ केले. तर अर्थ खारवेल हा तत्कालीन सातवाहन या जिनमूर्तीशिवाय त्याने मगधहून अगणित त्याच्या अगोदरच्या वर्षी त्याने उद्ध्वस्त सत्तेपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानत होता. चवथ्या संपत्ती कलिंगमध्ये आणली. पांड्य राजाचा मंदिरांची दुरुस्ती केली. जैन धर्म हा भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ । ७९ Page #82 -------------------------------------------------------------------------- ________________ अहिंसावादी आहे पण युद्ध करताना त्याने हे करणारा इतिहासाला माहित असलेला मिळविले नाही असे गोयल म्हणतात. अहिंसेचे तत्त्व बाजूला ठेवले. रक्त सांडताना एकमेव खारवेल हाच राजा आपणास दिसतो. त्यांच्या त्या म्हणण्यात तथ्यांश आहे असे तो कुठेही विचलित झाला नाही किंवा ब्राह्मणांना त्याने दान देऊन त्यांच्या गुणांची जरी आपण गृहित धरले तरी आपण येथे हेही अशोकाप्रमाणे रणांगणातील हिंसाचार पाहून कदर केली. आमचे तर म्हरणे असे आहे की लक्षात ठेवले पाहिजे की, कदाचित यापुढे मी युद्ध करणार नाही असे कुठेही खारवेल हा संपत्तीच्या बाबतीत जैन खारवेलला नवीन साम्राज्याची जबाबदारी नको म्हणताना दिसत नाही. यावरून आपणास पंचाणुव्रताप्रमाणे वागला. पंचाणुव्रतातील असेल. ती राज्ये पुन्हा बंडे करतील, युद्धे असे दिसते की त्याने राजधर्म मोठ्या हिंमतीने चवथे तत्त्व हे परिग्रहप्रमाण हे आहे. याचा करतील, आपल्याला कलिंगवरून त्यांचे सांभाळला. अर्थ प्रत्येक व्यक्तीने आपल्या जवळ नियंत्रण करता येईल काय या सर्व दृष्टिकोनातून परोपकारी कामे आवश्यक तेवढी संपत्ती ठेवावी व बाकीची खारवेलने विचार करून कदाचित या राज्यांना खारवेलाने युद्ध केल्यानंतर जी संपत्ती संपत्ती ही वाटून द्यावी किंवा त्याचा त्याग आहे याच परिस्थितीत राहू द्यायचे व त्यांना लुटून आणली त्या संपत्तीचा उपयोग त्याने करावा. या तत्त्वाप्रमाणे खारवेलाने राजा या केवळ पराजय स्वीकारण्यास भाग पाडावयाचे राज्य आणि राज्यातील प्रजेसाठी केलेला नात्याने परप्रदेशातून प्रचंड संपत्ती आणली व हाही दृष्टकोन कदाचित खारवेलाचा असेल आपणास दिसून येतो. त्याने रठिक, भोजक, तिचा विनियोग आपल्या राज्यासाठी केला. म्हणून तो कमी प्रतीचा राजा वाटतो असे मगध, अंग, पांड्य या राजांकडून त्यांना दंड याच्यात त्याचे काय चुकले? उद्ध्वस्त म्हणणे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे म्हणून मोठ्या प्रमाणात संपत्ती आणली. राजधानी दुरुस्त करण्यासाठी, कालवा होईल. एवढे मात्र खरे की, त्याची कारकीर्द म्हणून श्रीराम गोयल सारखे काही लेखक वाढविण्यासाठी, महाविजय राजवाडा ही एखाद्या उल्केप्रमाणे होऊन गेली. काही म्हणतात की, खारवेल हा लोभी राजा होता. बांधण्यासाठी, संगीत सभेचे आयोजन काळ हिंदुस्थानच्या इतिहासाला ती दिपवून परंतु हे म्हणणे मला योग्य वाटत नाही. कारण करण्यासाठी, साधूंचे विहार बांधण्यासाठी, गेली यात शंका नाही. राज्यावर बसल्याबरोबर पहिल्या वर्षी कलिंग ब्राह्मणांना दान देण्यासाठी, प्रजेचे कर कमी । नगरी ही वादळाने उद्ध्वस्त झाली तेव्हा करण्यासाठी त्याने जो पैसा खर्च केला ते खारवेलाने ताबडतोब आपल्या राजधानीची समाजहितासाठी उपयुक्त होता असे वाटते. ता असे वाटते. (पान क्र. ५७ वरून) दुरुस्ती केली. तिसऱ्या वर्षी त्याने मोठे उत्सव आम्हाला तर असे वाटते की त्याच्याजवळ साजरे करून प्रजेचे मनोरंजन केले. पाचव्या प्राकृत साहित्य की... वर्षी नंद राजाच्या कारकिर्दीत बांधलेला त्याच्याजवळ सामाजिक दृष्टिकोन होता जिनचन्द्रसरि आदि ग्रंथों में तथा विविध लेखों कालवा आपल्या राजधानीपर्यंत त्याने अन्यथा सर्व सामान्य प्रजेला तो न्यायच देऊ में प्रकाशित करने का प्रयास किया है। हमारा वाढविला. नवव्या वर्षी त्याने ब्राह्मणांना शकला नसता. प्राचीन भारतातील सामाजिक अभी एक ऐसा संग्रह ग्रंथ ला. द. भारतीय दानधर्म केला आणि महाविजय नावाचा न्यायाचा तो प्रवर्तक होता असे म्हणणे अधिक संस्कति विद्या मंदिर अहमदाबाद से छप रहा राजप्रासाद बांधला. बाराव्या वर्षी मगधहून संयुक्तिक वाटते. है। इससे प्राचीन काव्य रूपों और भाषा के जिनमूर्ती परत आणली. तर तेराव्या वर्षी श्रीराम गोयल यांचा आणखी त्याच्यावर विकास के अध्ययन में अवश्य ही सहायता कुमारी पर्वतावर जैन साधूसाठी विहार बांधले. आक्षेप आहे. तो म्हणजे त्याने कोणतेही राज्य मिलेगी। यावरून आपणास असे स्पष्ट दिसते की, हा आपल्या राज्यात सामील केले किंवा नाही राजा धर्मसहिष्णु आणि परोपकारी सम्राट याचा शिलालेखात काहीच उल्लेख नाही. है। ज्यों-त्यों खोज की जाती है. नित्य नई होता. तो लोभी राजा तर मुळीच नव्हता. जर समुद्रगुप्त प्रशस्तीत जसे स्पष्ट म्हटले आहे जानकारी मिलती रहती है। अभी-अभी हमें त्याने ती सपंत्ती स्वत:च्या खजिन्यात महंमद की, जिंकलेल्या राज्यांच्या बाबतीत त्याने भद्रबाहू की अज्ञात रचनाएँ मिली हैं, कई ग्रंथों गझनीप्रमाणे गोळा करून ठेवली असती, कोणते धोरण स्विकारले याचा उल्लेख की अपूर्ण एवं त्रुटित प्रतियाँ मिली हैं, तिचा उपयोग प्रजेसाठी केला नसता कर समुद्रगुप्त प्रशस्तीत येतो तसा उल्लेख खारवेल आवश्यकता है प्राकत भाषा एवं साहित्य कदाचित तो लोभी या संज्ञेत मोडला असता. हा आपल्या हाथीगुंफा शिलालेखात करीत सम्बंधी एक त्रैमासिक पत्रिका की, जिसमें आमच्या मते त्याने पराक्रमाची तर पताका नाही. रत्न, माणके, हत्ती, घोडे आणल्याचा छोटी-छोटी रचनाएँ व बडे ग्रंथों की जानकारी फडकवलीच पण त्याचरोबर परोपकाराचाही उल्लेख तो करतो. पण एखादे राज्य आपल्या प्रकाश में लाई जाती रहे। ध्वज त्याने फडकवला. प्रजेवरील कर माफ साम्राज्यात विलीन केले असे तो कोठेही केले. प्राचीन काळामध्ये प्रजेवरील कर माफ म्हणत नाही. याचा अर्थ त्याने नवीन राज्यच ८० । भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ Page #83 -------------------------------------------------------------------------- ________________ सुनालेवपतियात "श्री चामुंडराये करवियले मराठी भाषेतील पहिला शिलालेख श्रवणबेळगोळ इ. सं. २ PRA Page #84 -------------------------------------------------------------------------- ________________ ennovata BPO Testing Training Websites Web/Software Development RPO Recruitment Marketing SEO SAIS Satullo cnnovata - An Indian Software Development, Web Services & Business Processes Outsourcing Company 86-2-B, Lane Nsi. 4. Maharashtra ney. Jayalkar Nagar, Pimpalsuav, Pune - 411027 mail-in for a month.com Web-enovali.cum O-020 2727 7893 M-98907 93853 {Dhiraj Jatin) Dhiraj Fertilizers & Suswani Caments, Vadhar (KL. Malegaon - 423 205 einail - kancial @susanilom Web-guswali.com -02554 277894 V-94222 52681 (Kantial Jain Kimaya Constructions, Kangon, Kalyan-421311 email - kishore djain.com Web-djain.com M - 98223 531X1 Dr. Kixhor Jain) :: C ILI