________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
माचे काहीही घेतले नाही.' तेव्हा चोर असे म्हाणला. ३४. 'महाराज, वाट (चाली) च्या श्रमाने खिन्न होऊन मी
गाढ झोपलो होतो. यानेच माझे नाक, (ओठ) आणि कान कापले.
३५,३६. 'तेव्हा याने माझे कान, बगैरे देऊन आपले द्रव्य घ्यावे.'
असे म्हटल्यावर तो श्रेष्ठी आश्चर्याने (स्तब्ध) राहिला. ' श्रेष्ठी, जेव्हा यास कान, वगैरे देशील, तेव्हा ते द्रव्य तुला मिळेल.' असे म्हणूण राजाने दोघांनाही तेथून (श. येथून)
(बाहेर) घालविले. ३७. तेव्हा वैराग्य उत्यन्न झालेला श्रेष्ठी घरी येताच मुलाला
उपदेश करू लागला, 'बाळ, ज्याप्रमाणे क्षणात संपत्ती गेली, तसे जीवन जाईल.
३८. जगामध्ये प्राण्यांना जन्मातून म्हातारपण आणि म्हातार.
पणातून मरण निश्चित येते. म्हणून मृत्यूच्या मुखात गेलेले
जीव थोडे दिवस जगतात. ११ नेव्हा जर ते सद्धर्माची शिदोरी घेऊन परलोकाला जातील
तर तेथे गेल्यावर निश्चितपणे त्यांना शोक करावा लागणार नाही व ते सुखी होतील.'
०००
For Private And Personal Use Only