________________
> दिगंबर जैन
अंक १] असें म्हणून त्यांनी-"जैनांचे २४ वे तीर्थकर आहे. मि. काळे यांनी जैनांचे २२ वे तीर्थकर जे महावीरस्वामी त्यां शिवाय बाकीचे तीर्थकर श्री नेमिनाथ व श्रीकृष्ण हे समकालीन होते झालेच नसून, ते ऐतिहासिक परुष नव्हते. अशा संबंधी व जैनग्रंथांवरून त्यांच्या काळाअसे मानण्याचीच युरोपियन पंडितांची आज
संबंधी निघणारी अनुमाने यां विषयी त्यांनी
स्वतः लिहिलेल्या 'भारतनिरीक्षण' या पर्यंत प्रवृत्ति होती; पण पार्श्वनाथांच्या अस्ति
ग्रंथांत चांगले विवेचन केले आहे व तो लवकत्वाविषयी व त्यांच्या काळाविषयी बळकट रच प्रसिद्ध होईल असेही सदरी लेखांत त्यांनी प्रमाण-तेही प्रत्यक्ष महावीरांच्या वेळचेंच म्हटले आहे, परंतु हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध होमिळाल्यावर ते तरी काय करणार ? त्यांना
प्याच्या अगोदरच त्यांचा गेल्या जुलै माहिन्यांत श्री पार्श्वनाथ मान्य करावेच लागले !"
अंत झाला ही फारच खेदाची गोष्ट आहे !
मि. काळे यांचा सदरहू ग्रंथ त्यांच्या चाहत्याकया प्रमाणे आपले स्पष्ट व प्रामाणिक मत नमूद
डून लवकर प्रसिद्ध होईल अशी मला केले आहे. शेवटी ते म्हणतात,"युरोपियन पंडित
आशा आहे. कोणत्याही बळकट प्रमाणां शिवाय कोणतीही
__या वरून ज्या श्री महावीरस्वामींच्या गोष्टं ग्राह्य धरीत नाहीत. आणि ही त्यांची
पूर्वीच्या एका तीर्थंकरोंचें-म्हणजे २३ वे तीर्थपद्धत ऐतिहासिक सत्याचा निर्णय करण्यास
कर जे श्री पार्श्वनाथ त्यांचे मुळीं अस्तित्वच फार उपयोगी पडते. सनातन धर्मीयांनी
कबूल करण्यास आजपर्यंत युरोपियन पंडित आपल्या परंपरेवरून निर्णित केलेला श्री कृष्णाचा तयार नव्हते त्यांना बळकट अशा ऐतिहासिक काळ इ. पू. ३१०० वर्षे (आज सुमारे ५००० पुराव्यांवरून श्री पार्श्वनाथांचे अस्तित्व आज वर्षे) व जैन परंपरे प्रमाणे ठरविण्यांत येणारा कबूल करणेच भाग पडले आहे. शिवाय मि. श्री कृष्णाचे समकालीन श्री नेमिनाथ यांचा
काळे हे तर २२ वे तर्थिकर श्री नेमिनाथांचे काळ ८८००० वर्षे यांच्यांत मेळ कसा घाला
आस्तित्व सुद्धां बलकट पुराव्यानिशीं कबूल वयाचा ? पहिलीच परंपरा (हिंदुधर्मीयांची)
करितात. तेव्हां आमच्या ग्रंथांतील व इतर
प्रमाणे प्रगट करून आमचे विद्वान आपल्या जेथे युरोपियन पंडित योग्य कारणांनी अतिशयोक्तीची मानीत आहेत, तेथे या दुसऱ्या
प्राचीन इतिहासाचे दरवाजे खुले करतील
तर आज नाहीं उद्या-कालांतराने का होईना परंपरेचा काय टिकाव लागणार ? इ. पू.
युरोपियन पंडितांना आमच्या बाकीच्या तीर्थ३१०० वर्षे हाच काळ जेथें ऐतिहासिक
करांचे अस्तित्व ही कबूल करावे लागेल व दृष्टीला मान्य होणे शक्य नाही, तेथे ८८०००
त्यामुळे आमच्या धर्माच्या प्राचीनतेस-कि वर्षे हा काळ तरी कसा मान्य होणार ?" असें
बहुना अनादि-निघनत्वास विद्वांनां मध्ये जास्त प्रतिपादन करून त्यांनी आपल्या पुराण ग्रंथांतील
बळकटी येईल अशी मला दृढ उमेद आहे. श्री कृष्णाच्या कालनिर्णयात्मक अशी पुष्कळ शिवाय मी दिलेल्या सदरी कालानणर्यातही ऐतिहासिक प्रमाणे वगैरे देऊन आपल्या सनातन- अन्य जैन ग्रंथांवरून फरक आढळल्यास धर्मीयांनी निर्णित केलेला इ. पू. ३१०० हा
आमच्या जैन विद्वानांनी तो सप्रमाण प्रसिद्ध काळ सुद्धा युक्तीस व प्रमाणांस धरून नाही करावा अशी प्रार्थना करून व सदरहु महत्वाच्या असें ठरवून श्री कृष्णाचा वास्तविक काळ विषयाकडे आणि मि. काळे यांचे म्हणणे कितपत इ. पू. १२००-१५०० च्या दरम्यान केव्हां- खरे आहे यांकडे आमच्या जैन विद्वानांचे पुनः तरी असावा असे ठरविण्याचा प्रयत्न केला एक वेळ दृष्टी वेधून मी आपली रजा घेतों,