Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 336
________________ तत्त्वार्थसार अधिकार ७ वा ४५ होतो. शरीराचा संयोग सुटल्यामुळे संसाराच्या अन्त्यसमयी ते ज्या शरीरातून मुक्त होतात तसाच त्यांचा आकार (किंचित् न्यून आकार) होऊन हातापायाच्या बोटाची. नाक कानाची मधली पोकळी कमी होऊन) कायम राहतो. शरीराचा संयोग नसल्यामुळे त्यांच्या आत्म प्रदेशाच्या आकारामध्ये संकोच विस्तार क्रिया बंद होते त्यांचा आकार पूर्वीशरीराचे आकाराचा राहतो. सर्व सिद्धजीबांचा आकार समान नसतो. वृषभनाथाचे शरीर ५०० धनुष्य व त्यांचा आकार ५०० धनुष्य तर महावीर स्वामीचे शरीर व त्याचा आकार ३३. हात याप्रमाणे सिद्ध जीवाना प्रत्येकाचा स्वतंत्र आकार असल्यामुळे त्यांचे अस्तित्व नष्ट होत नाही. कालाच्या अंता पर्यत अनंत काल पर्यत ते ध्रुवसत् रुपाने सदा तेथेच विराज मान असतात. सिध्द जीवाचे प्रदेश लोककाश प्रमाण असुन ही लोकाकाशभर पसरत नाहीत. शरीरानुविधायित्वे तदभावाद् विसर्पणं । लोकाकाश प्रमाणस्य तावन्नाकारणत्वतः ॥ १६ ।। अर्थ- पद्यापि प्रत्येक जीवाचे प्रदेश लोकाकाश प्रमाण असंख्यात असतात तथापि संमार अवस्थेत लहान मोठया शरीराच्या आकार झाल्या मुळे त्यांचे प्रदेश लोकाकाशभर पसरत नाहीत, यद्यपि त्यांचे प्रदेशामध्ये संकोच विस्तार शक्ती असते तथापि ती शक्ती शरीराच्या संयोगात व संकोच विस्तारने कार्य करते शरीराचा संपर्ग नसल्यामुळे ते सकोच विस्तारन करता पूर्वीशरीराच्या आकाराने च सदाकाल राहतात. दृष्टांत शरावाचंद्र शालादि द्रव्यावष्ट म्भयोगतः । अल्पो महांश्च दीपस्य प्रकाशो जायते यथा ।। १७ ।। संहारेच विसर्पच तथाऽऽत्माऽनात्मयोगतः : तदभावात् तु मुक्तस्य न संहार-विसर्पणे ॥ १८ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 334 335 336 337 338 339 340 341 342 343 344 345 346 347 348 349 350 351 352 353 354 355 356