________________ अंतिम दिवसात ऑक्सिजनवर, तरीही मुक्तहास्य.... पोहोचतात मात्र भावनांचे स्पंदन मुलाचा (किंवा कोणत्याही नातेवाईकाचा) मृत्यू झाल्यांनतर त्याच्या मागे चिंता केल्यामुळे त्याला दुःख होते. आपले लोक अज्ञानतेमुळे हे सर्व करतात. म्हणून तुम्हाला जसे आहे तसे समजून घेऊन शांततापूर्वक राहिले पाहिजे. व्यर्थ डोकेफोडी करण्यात काय अर्थ आहे? हे तर संसाराचे ऋणानुबंध आहेत, घेण्या-देण्याचा हिशोब आहे. मृत्यू होणे म्हणजे काय? वहीखात्यातील हिशोब पूर्ण होणे. आपल्याला जर त्याची खूप आठवण येत असेल तर काय करावे? वीतराग भगवंतांना सांगावे की, त्याला शांति द्या. आपण भावना केली तर ती भावना त्याच्यापर्यंत पोहोचतेच! -दादाश्री Printed in India dadabhagwan.org Price 10