________________
प्रस्तावना
३३
जीवराज गौतमचन्द जी दोशीके द्वारा पं. टोडरमल जी की टीकाके आधारसे लिखी गई है और वह प्रकाशित (वीर नि. सं. २४३५) भी हो चुकी है।
पं. टोडरमल जी की टीकाके समान इस टीकामें भी श्लोक ३२ के 'अनुग्रहः खलु हरेः' का अर्थ 'व ज्यास हरि म्हणजे परमेश्वराचा अनुग्रह म्हणजे सहाय' किया गया है तथा भावार्थमें यह सूचित कर दिया है" या ठिकाणी वैष्णव मताच्या अपेक्षेने दृष्टांत मांगितला आहे की सर्व देवांमधे इन्द्र हा बलवान आहे. त्यांच्या युद्धांत दैत्यांनी पराभव केला. तेव्हां देवापुढे कोणाचा इलाज नाहीं । आतां याच श्लोकाचा आमच्या आम्नायाप्रमाणे अर्थ केला तर इन्द्र हे नांव विद्याधरालाहि आहे. त्या विद्याधराने आपल्या मंत्र्याचे नांव बृहस्पति वगैरे ठेवले होते व तो अतिशय पराक्रमी होता. परन्तु रावणाने त्याचा पराजय केला." यह पं. टोडरमल जी के भावार्थका ही प्रायः अनुवाद है।
श्लोक २१६ की टीकामें यहां 'हरेण' का अर्थ 'शंकराने ' ही किया है । परन्तु नीचे टिप्पणमें यह सूचना अवश्य कर दी है- या ठिकाणी गुणभद्र स्वामींनी वैष्णवमताचा दृष्टांत घेऊन क्रोध अकल्याणकारी आहे असे सिद्ध केले आहे. म्हणून कोणी शंका घेण्याचे कारण नाही. कारण कवींचा अभिप्राय आपले प्रयोजन सिद्ध करण्याकडे असल्यामुळे असा दृष्टांत दिला आहे. यांत फक्त क्रोधाने कशी हानि होते एवढ्यावरच दृष्टि ठेवावी.
श्लोक २२० की टीकामें यहां भी पं. टोडरमल जी की टीकाके समान ‘स कृष्णः कृष्णोऽभूत् कपटबटुवेषेण नितराम् ' का अर्थ छोड दिया गया व भावार्थ भी लगभग वैसा ही लिखा गया है। .
इस प्रकार यह टीका पं. टोडरमल जी की टीकाका प्रायः मराठी अनुवाद मात्र है। आ. प्र.३