________________
[३३] जो संसार सुखातीतु, आणि वैराग्य युक्तु, तो करावा तप्तु, येरां सांघावे नां ॥ ३८ ॥
जेया विषयसुख न सरे, वैराग्य नाहिं पुरे, सांघितलेयांहि न पुरे, कांहिं केलें ॥ ३९ ॥
म्हणौनि तें सर्व गोप्य करावे, तुवांचि जाणावें, गुरु म्हणे न सांघावे, कव्हणा प्रति ॥ ४० ॥
ऐसेंहि जरि सांघितले, तरि तुवां काये जाणितलें, मूर्खासि येइल वहिले, प्रतीति कां ॥ ११ ॥ __ जे विषयसुषे भुलति, ते ब्रह्म केवि जाणति, बापुडे ठाकति, चोचावले ॥ ४२ ॥
म्हणौनु सांघितले नेणति, विचंबले ठाकति, भ्रष्टाभ्रष्टिं सिणति, गर्भवासिं ते ॥ ४३ ॥ ___ आतां जाणावें निगुते, नेणणें रिगों नेदावें तेथें, एहावें गर्भवासि बहुतें, दुःखें असति ॥ ४४ ॥
प्रश्न
गुरु ब्रह्मोपदेशु करिति, एर ते सवेंचि विसरति, तयां कवणि गति, शिष्यु पुसे ॥ ४५ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com