________________
पणे रुदीच्या नांवानेहीपण हिला करितात. त्यावेळी हे देवी, जगतजननी, भगवती वगैरे शह उचारून तोस आळविताल, नगतजननी झणजे सर्व जगांतील प्राणीमात्रांची आई अपर अब होतो. तेव्हां जी आई स्वतःच्या मुलांचे रक्त पीते व मांस खाते तेव्हां ती जगन्माता कशी होऊ शकेल! वाममागासंबंधी येथे विचार करावयाचा नाही ह्मणून आपण आपल्या विषयाचा विचार कर. श्री महाभारत शांतीपर्वात अध्यात १५२ मध्ये असा स्पष्ट उल्लेख केला आहे की,
अद्रोहः सर्व भूतेषु कर्मणा मनसा गिरा। अनुग्रहश्च दानं च सतां धर्मसनातनः ॥
मन, वाणी आणि कर्मे करून कोणत्याही प्राणीमात्राचा द्रोह न करणे, दया ठेवणे, उपकार करणे हा ससुरुषांचा सनासन धर्म आहे. तसेच १९६ व्या अध्यायांत.
अहिंसा परमो धर्षस्तथाहिंसा परो दमः । अहिंसा परमं दानं हिंसा परमं तपः ॥
अहिंसा हाच उत्तम धर्म, उत्तम दम, उत्तम दान व उत्तम
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com