________________ समजूतीने सावरा घरसंसार हे अक्रम विज्ञान तर पहा! फक्त पत्नीसोबतीच नव्हे, तर साऱ्या जगासोबतची भांडणे बंद होऊन जातात. भाडंणे मिटली अर्थात् आपण मुक्त झालो. घरातील आपला व्यवहार सुंदर केला पाहिजे. पत्नीला मनापासून असे वाटू लागेल की असे (उत्तम ) पती कधीच मिळणार नाहीत. आणि पतीला सुद्धा मनापासून असे वाटेल की अशी (उत्तम) पत्नी कधीच मिळणार नाही. असा हिशोब जुळवून आणला तर समजावे की आपण खरे. जर अशी समज फिट केली तर संपूर्ण जीवन खूप सुंदर प्रकारे व्यतित होईल. -दादाश्री NOTE-AL- - Printed in India dadabhagwan.org Price 25