________________
जो राग-द्वेष सोडतो तोच वीतरागी होऊ शकतो.
कषायामुळे फक्त आत्माच नव्हे तर मन आणि शरीर सुद्धा विकृत बनतात. 'रसामधील 'कषायला' एक रस आहे. ती तोंडात घालताच तोंड वेडेवाकडे होते. माकपायी माणूस कोणालाच आवडत नाही. प्रिय वाटत नाही. कपायामुळे
सद्गुणांचा नाश होतो.
"क्रोधप्रीतिचा नाश करतो." मान विनयाचा नाश करतो, माया-कपट मित्रताचा नाश करते, आणि लोभ सर्वच गुणांचा नाश करतो. ७१
सहा
कषाय आत्म्याचे आंतरिक शत्रू आहेत. मनुष्याच्या अंतःकरणात प्रवेश करून ते त्याचाच विनाश करतात. ज्या झाडावर बसतात त्याचीच फांदी कापून टाकतात. आत्म्याचे पतन करणारे हे कषाय आहेत, म्हणून कषाय जिंकायला पाहिजे.
विस्ताराने कषायाचे २५ प्रकार (भेद) आहेत.
१) अनन्तानुबंधी क्रोध नाही तसा क्रोध मरेपर्यंत जात नाही.
राहतो.
२) अनन्तानुबंधी मान
३) अनंतानुबंधी माया
४) अनंतानुबंधी लोभ
(२२८)
-
दगडाला पडलेली चीर पुन्हा कधीही साधली जात
चाकू शकतो.
दगडाच्या खांबासारखा जो कधी झुकत
नाही.
बांबूच्या मुळाप्रमाणे ज्याच्या गाठीत गाठ असते.
असा किरमिजी रंग जो जळून जातो पण रंग तसाच
ही अनन्तानुबंधी कषाय चौकडी उत्पन्न झाल्यानंतर जीवनाच्या अंतपर्यंत जात 'नाही. या कपायाने युक्त माणूस मृत्युप्राप्त करून नरकात जातो. ह्या कपायात असणारे
मिध्यात्वाच असतात.
५) अप्रत्याख्यानावरण क्रोध - जमिनीवर पडलेली चीर जी पाऊस पडल्यावर परत जुळून जाते.
६) अप्रत्याख्यानावरण मान
Sanny त
हाडांच्या खांबासारखे थोडा प्रयत्न केला तर
७) अप्रत्याख्यानावरण माया
मेंढीच्या शिंगाप्रमाणे बाकडी तिकडी विकृतीने युक्त.
८) अप्रत्याख्यानावरण लोभ - गाडीच्या चाकाला लावलेल्या वंगणासारखे साबण, क्षार इ. प्रयोगाने घालवू शकतो.
heade
7 Tale