________________
(१६०)
यात्त्विक आणि निर्मळ असे हे विचार आहेत ! शत्रुभावनेच्या ये बीज ह्यात सम्यक् प्रकाराने पेरले गेले आहे.
देण्याची आणि घेण्याची खरी प्रक्रिया साधल्यानंतर 'सर्व प्राणिमात्रांबरोबर 4 आहे' ह्या शब्दांद्वारे जीव आपली मैत्री भावना प्रकट करतो. हा आपल्या चित्तामध्ये अधिक निर्मलता आणि समुज्ज्वलता आणण्यासाठी
भावना ठेवतो की माझा कोणाच्याहीबरोबर वैरभाव अथवा शत्रत्व मी सर्वधा निर्वैर आहे.
जर प्रस्तुत गाथेमध्ये आलेले उदात्त विचार केवळ शाब्दिक उच्चारणापर्यंतच न राहता दैनिक जीवनामध्ये व्याप्त झाले तर हा संसार स्वर्ग होऊ शकेल परंतु त्यंत द.खाचा विषय असा आहे की आज मानवाच्या वचन आणि कर्मामध्ये खूप विपर्यास झालेला आहे. तो जे वाणीद्वारे उच्चारतो ते कितपत कृतीमध्ये उतरवतो हे सांगता
सहदवतेने अशी भावना ठेवतो की मार
ही एक फार मोठी विडंबना आहे की आदर्श आणि सिद्धांताला एक प्रथा अथवा परंपरेचे रूप दिले आहे. परंतु त्यात निहित साध्याचा लोप झाला आहे असे दिसते. म्हणूनच का उच कोटीच्या सिद्धांताद्वारे जीवनामध्ये जे साध्य केले पाहिजे ते साध्य होत नाही.
धार्मिक जगाने ह्यावर अत्यंत खोलवर विचार केला पाहिजे. धर्मसाधना म्हणजे सही रूदी अथवा प्रथा नाही. ही तर जीवनाची एक जागृत प्रक्रिया आहे. परंतु वाईट पाचे वाटते की धर्मसाधना आज मूर्छितासारखी झाली आहे. त्या मूर्छला नष्ट करावी समेत तरच धर्मसाधना सिद्ध होईल. मैत्रीभावनेबरोबर ह्या विचारांना जोडले तर किती पागले होईल. मनुष्य दान आणि क्षमा ग्रहणाच्या रहस्याला समजू लागेल आणि स्वतःमध्ये
।
मैत्रीभावनेची अमृतवेल लावेल.
बृहत्कल्पभाष्यामध्ये भावना
जिनकल्पी भावना
बृहत्कल्पभाष्यामध्ये प्रतिपादित जिनकल्पीच्या संदर्भात पाच तुलनांचा उल्लेख माला आहे. संस्कृत वृत्तीमध्ये लिहिले आहे
"तपसा, सत्त्वेण, सूत्रेण, एकत्येन, बलेन च एवं तुलना भावना पंचधा प्रोक्ता जिनकल्प प्रतिपाद्यमानस्य" इति१०४