________________
[ ४२ ]
उत्तर.
तंव गुरु म्हणती, ते आधिंचि कां नेणती. मग करूनियां करिती, विचारु कां ॥ ४० ॥
ते साच किं लटिकें, हें आधिचि जाणावें निकें, नाहिं तरि साशंके, पात्र होइजे ॥ ४१ ॥
आधीं धडफुडें विचारिजे, मग गुरु कजे, जेवि कुळकन्या वरिजे, जाणौनियां ॥ ४२ ॥
मग केलेयारि ऐसी, हे चिखिमिखी काइसी, पीर आणिक परियोस, उपाओ असे, ॥ ४३ ॥
तरि जयाचा अनुग्रहो आधिं, तयातें पुसावें त्रिशुद्धी, तै आणिकी ठाई बुद्धि, करूं लाहे ।। ४४ ।।
कां आधिला गुरुचेोन अभावें, आणिका गुरूतें भजावें, तैं दोषातें न पवे, साधकु तो ॥ ४५ ॥
गुरु देवंगत होती, कां दिपांतरा जाती, तेया वांचून आणिके ठाई संगती, करूंचि नये ॥ ४६ ॥
जो योगु पहिलिये ठांइ सांघती, तोचि संवादु आणिकी ठाई देखती, तरि आधील गुरु मानिजती,
त्रिशुद्धि गा ॥
४७ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com