________________
भावना सुधारे जन्मोजन्म
आपल्याला जे आत होते की मला असे करण्याचा भाव झाला आहे, असे करायचे आहे, ही पण भावना आहे हे भाव नाही. वास्तवात भाव तर चार्ज होत असते त्याला म्हणतात.
म्हणजे भावकर्मामुळे हे जग उभे झाले आहे. आपल्याने जरी कोणती वस्तु नाही झाली, तरी पण भाव तर ठेवायचा तसा. आपल्याकडे (अक्रम मार्गात) भावकर्म(चार्ज) उडवून दिला आहे. बाहेरच्या लोकांनी भावकर्म केले पाहिजे. म्हणून शक्ति मागायला पाहिजे. ज्याला जी पाहिजे असेल ती शक्ति दादा भगवान जवळ मागायला पाहिजे.
प्रश्नकर्ता : बाहेरच्या जगातले जे लोक आहेत, त्यांनी ही शक्ति मागायला पाहिजे, तर आपले (ज्ञान घेतलेले) महात्मा जे शक्ति मागत असतात, भावना करतात ते कशा मध्ये जाते?
दादाश्री : महात्मा मागतात, ते त्यांचा डिस्चार्ज मध्ये आहे. कारण की भावना दोन प्रकारच्या आहेत, चार्ज आणि डिस्चार्ज दोन्ही. जगाच्या व्यवहारात लोकांना सुद्धा भावना असतात आणि येथे आपल्यालाही भावना असतात. परंतु आपली भावना डिस्चार्जरूपाने आहे. आणि त्यांना डिस्चार्ज आणि चार्ज दोन्ही रूपात भावना असतात. पण शक्ति मागण्यात नुकसान काय आहे?
प्रश्नकर्ता : बाहेरचे लोक ही शक्ति मागतात नव कलमांची, तर ते भाव म्हणायचे तर महात्मा शक्ति मागतात ते भाव नाही म्हणायचे?
दादाश्री : बाहेरच्या लोकांसाठी ते भाव म्हणायचे आणि आपल्या महात्मांसाठी ती भावना. गोष्ट खरी आहे. त्यांच्यासाठी भाव म्हणायचे, चार्ज म्हणायचे. आणि महात्मांसाठी हे डिस्चार्ज म्हणायचे, भाव नाही म्हणायचे.
भाव, एक्झेक्ट डिझाईनपूर्वक ! प्रश्नकर्ता : ही नव कलमे आहेत, तर ह्या नव कलमां मध्ये जसे