________________
(१४७)
कंकणे काढून टाकली आहेत. एका कंकणाचा आवाज कसा बरे होईल ?" काहीची सर्व ककण काढून टा क्षेषु किं बहुना त्यांना प्रबुद्ध करण्यासाठी इतकीच घटना पुरेशी होती.
मला विचार करू लागला, जेथे एक आहे तेथे शांती आहे, जेथे अनेक आहेत माती आहे, गोंगाट आहे. जर मी स्वस्थ झालो तर एकटाच संयमाचा अवलंब
आत्मचिंतनात गढून जाईन. असा विचार करत करत नमीराजाला झोप लागली. हाने उठले तेव्हा एकदम स्वस्थ झाले होते. त्यांनी जो संकल्प केला होता की स्वस्थ
र दीक्षा घेईन, त्या निश्चयावर ते दृढ राहिले आणि हजार राण्यांचा मोह-माया रोइन नमीराजाने महाभिनिष्क्रमणाचा मार्ग स्वीकारला. स्वर्गातून इंद्र त्यांच्या वैराग्याची श्रीक्षा घेण्यासाठी आले. परंतु राजाने किंचिंतही विचलित न होता सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली. इंद्राच्या परीक्षेत राजा उर्तीर्ण झाला आणि संसाराचा सर्वप्रकारे त्याग
ही घटना एकत्व भावनेचे स्पष्ट उदाहरण आहे, जी साधकासाठी प्रेरणारूप आहे. उत्तराध्ययन सूत्राच्या दहाव्या अधययनाचे नाव 'द्रुमपत्रक' आहे. 'द्रुम' म्हणजे 'वृक्ष' आणि 'पत्र' म्हणजे 'पान'.
ज्याप्रमाणे पिकलेले पान झाडावरून गळून पडते त्याचप्रमाणे मनुष्याचे जीवनही नष्ट होते. भगवान महावीर, गणधर गौतमाला संबोधून प्राणिमात्रांना धर्मानुसरणरूपी कर्तव्यबोध देताना सांगतात की, जीवनाची नश्वरता पाहून धर्माचरणात आळस करू नका. जोपर्यंत जीवनाची दोरी हातात आहे तोपर्यंत आपली कार्ये सिद्ध करा. भगवान महावीरांनी जनकप्रकारे मानव समुदायाला समजावून सांगितले की, धर्ममार्गावर गतीशील होण्यामध्ये बोडाही विलंब, आळस, असावधानी बाळगू नका. कारण कुशाग्रावर लोंबणारा दवबिंदू याही क्षण थांबून लगेचच नष्ट होतो. मनुष्याचे जीवनही तसेच क्षणिक आहे.६४ काळे गंढरे होत आहेत आणि स्मरण
ण होत चालली आहे. हे सर्व पुढे येणाऱ्या मृत्यूचे लक्षण आहे.६५
फोड, कॉलऱ्यासारख्या व्याधी शरीराला आक्रांत करीत आहेत, शरीर विपत्तिग्रस्त
. हे सर्वकाही पाहता. क्षणाचाही विलंब करू नका. कमळ ज्याप्रमाणे पाण्यान होत नाही, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा सांसारिक, भौतिक पदार्थामध्ये लिप्त होऊ नका, त्याविषयी आसक्तीचा, ममत्वाचा त्याग करा.६६
र गतिमा, काटेरी मार्ग- सांसारिक भोगवासनामय जीवनाला सोडून तू महामार्ग
BRECT
.
..
.
.
.