SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 693
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६४३. Weeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeaamer अयुग्ममासे तु शुभप्रदं स्यात् । श्रीगौतमाद्या मुनयो वदन्ति ॥ १९९ ॥ अर्थ- पत्नी मृत झाली असतां पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी त्याने पुनः विवाह करावा. तो विवाह विषम महिन्यांत केला असतां शुभकारक होतो; असें गौतमादि मुनिवर्याचे मत आहे. ___ अपुत्रिणी मृता भार्या तस्य भतुर्विवाहकम् ॥ युग्माब्दे युग्ममासे वा विवाहाहः शुभो मतः ॥ २० ॥ ___ अर्थ:- ज्याची पत्नी पुत्रवती नसून मृत झाली असेल त्याने सम वर्षांत व सममासांत जरी विवाह केला तरी त्याला तो विवाह शुभकर होतो. प्रजावत्यां तु भार्यायां मृतायां वैश्यविप्रयोः॥ प्रथमेऽन्दे न कर्तव्यो विवाहोऽशुभदो भवेत ।। २०१॥ अर्थः-पत्नी पुत्रवती असून जर मृत झाली असेल तर वैश्य आणि ब्राह्मण ह्यांनी पहिल्या संवत्सरांत) विवाह करूं नये. कारण तो विवाह त्याला कल्याणपद होत नाही. तृतीयविवाह. अथ तृतीयभार्या--अकृत्वाऽर्कविवाहं तु तृतीयां यदि चोदहेत् ॥ विधवा सा भवेत्कन्या तस्मात्कार्या विचक्षणा ।। २०२ ॥ RAVASAMUNIViewerAvi Recs For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy